Headlines

NEET Scam; CJP Demands Education Minister Resignation

नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटीसह इतर परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा दिल्या जात आहेत. आंदोलकांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि तरुण आहेत. काही लोक फुले घेऊन, तर काही कॉकरोचचे मास्क घालून धरणे देण्यासाठी आले होते. काहीजण हातात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

Read More

माणसं पैशाने नाही, प्रेमाने जिंकता येतात:सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रक्रियेतील बदलाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची थेट भूमिका

राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात निवडणुकीतून माघार घेतल्याने महायुतीला फायदा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा दावा केला होता. तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या…

Read More

Salman Khan Kala Hiran Controversy; Sonu Mishra

55 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘काला हिरण’ या चित्रपटाबाबत अभिनेता सोनू मिश्रा यांनी दावा केला आहे की, चित्रपटात सलमान खानची भूमिका साकारण्यासाठी सुरुवातीला त्यांची निवड करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांनी स्वतःच हा प्रकल्प सोडला. झलको चुरू या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सोनूने सांगितले की, एप्रिल २०२६ मध्ये एका कास्टिंग दिग्दर्शकाने या चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधला…

Read More

शिवरायांच्या मूळ गावचा राज्याभिषेक सोहळा:वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर आज शनिवारी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह आमदार-खासदार आणि शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी हा सोहळा अखंडपणे साजरा झाला. सकाळी आठ वाजता 51…

Read More

RBI Fines Canara Bank ₹41.8 Lakh for KYC Data Upload Delay

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कॅनरा बँकेला 41.8 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई ‘नो युवर कस्टमर’ (KYC) नियमांसह काही महत्त्वाच्या बँकिंग मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे करण्यात आली आहे. आरबीआयच्या तपासणीत असे समोर आले आहे की, कॅनरा बँकेने अनेक ग्राहकांचे KYC रेकॉर्ड्स निर्धारित वेळेत सेंट्रल KYC रेकॉर्ड्स रजिस्ट्री (CKYCR)…

Read More

शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन:रायगडावरून संभाजीराजेंची भावनिक साद, 352 व्या सोहळ्यात मानाचा मुजरा

रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी याच रायगडावर पार पडला होता….

Read More

बदलला पक्षांचा रंग, कायम राहिली घराण्यांची ताकद:प्राजक्त तनपुरेंच्या विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीनंतर अधोरेखित झाले वास्तव‎

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची महायुतीच्या पाठबळावर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित झाला आहे. तो म्हणजे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढले असले, तरी त्यामागे पूर्णपणे नव्या नेतृत्वाचा उदय . भाजपच्या छत्राखाली एकवटली ताकद राजकीय जाणकारांच्या मते, जिल्ह्यात भाजपचे वाढते वर्चस्व हे केवळ पक्ष संघटनेच्या विस्तारामुळे घडलेले नाही. उलट विविध पक्षांमध्ये…

Read More

आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात 20 दलघमी पाणी सोडले:50 हजार लोकसंख्येच्या मोहोळला मिळणार दिलासा, बंधाऱ्यात साचले 2 मीटर पाणी‎

मोहोळ शहराची सुमारे ५० हजार लोकसंख्या आहे. शहराला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सिना नदीवरील आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाणी संपण्या अगोदरच पांटबंधारे विभागाच्या माध्यमातून घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून मागील ४ दिवसापासून पाणी सोडण्यात आल्याने काही महिन्या पुरते तर मोहोळ शहराचे जलसंकट टळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ शहराला ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत सीना नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या आष्टे…

Read More

विद्यार्थी वाहतूक यंदा सुकर, मागील वर्षीच्या तुलनेत 216 बसेसची वाढ:यंदाच्या वर्षी 1200 स्कूल बस गाड्यांना मिळाला परवाना‎

जिल्ह्यासह तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वेळेत स्कूलला पोहोचण्यासाठी मागील वर्षी ९८४ स्कूलबस गाड्यांनी परवाना घेतला होता. तर यंदाच्या वर्षी १२०० स्कूल बस गाड्यांनी परवाना घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २१६ स्कूल बस संख्येत वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्र मोटार कर अधिनियमानुसार खाजगी वाहनाकरिता २५०० रुपये प्रतिआसन प्रतिवर्ष इतका आहे, तर शाळेच्या मालकीची अथवा शाळेने…

Read More

Annamalai to form new party in Tamil Nadu, former state president quits BJP membership

Marathi News National Annamalai To Form New Party In Tamil Nadu, Former State President Quits BJP Membership चेन्नई/नवी दिल्ली5 तासांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा २ जून रोजी राजीनामा दिला होता. त्यांचे पत्र शुक्रवारी समोर आले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले, ‘राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अण्णामलाई…

Read More