Headlines

शेवगावचा वन प्रकल्प रामभरोसे; देखभालीअभावी पर्यटन केंद्र ओस:वन पर्यटन केंद्रात 3 वर्षांपासून केवळ कागदावरच नंदनवन‎

शेवगाव-पाथर्डी राज्य मार्गावर, शेवगाव शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून उभारलेले वन पर्यटन केंद्र सध्या कमालीचे दुर्लक्षित झाले आहे. सुमारे पाच हेक्टर क्षेत्रात पसरलेला आणि तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला . निसर्गाची जपणूक व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि प्राण्यांसह दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या केंद्राची निर्मिती करण्यात…

Read More

पोलिस ‘मॅन्युअल’ बनले वॉशिंग मशीन, खाकीवरचा डाग 1 हजारात स्वच्छ!:लाखाची लाच, खुनाच्या तपासात गंभीर नसलेल्या पोलिसांना नोकरीत ‘कालबाह्य मॅन्युअल’चे सुरक्षा कवच

पोलिस दलातील लाचखोरी, खंडणीखोरांना अभय आणि खुनाच्या प्रकरणात आरोपींना मदत होईल असे कृत्य करण्यासारखे अनेक गंभीर प्रकार पुढे येत आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी पोलिसांचे कृत्य हे गंभीर गुन्ह्यासारखे असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊन कारवाई होणे अपेक्षित असते; परंतु पोलिसांच्या चुकांसाठी करण्यात येणाऱ्या शिक्षेसाठी 1959 च्या ‘पोलिस मॅन्युअल’चा आधार घेतला जातो. या कालबाह्य मॅन्युअलमध्ये अनेक गंभीर…

Read More

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप‎:शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच विद्यालयाची खरी ओळख- काळे

प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असून या टप्प्यात मिळालेले शिक्षण आणि संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित करावी. कोणत्याही शाळेची ओळख केवळ भव्य इमारती, आधुनिक सुविधा किंवा शिक्षकांच्या संख्येवरून होत नसते तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच त्या शाळेची खरी ओळख असते असे प्रतिपादन आमदार आशुतोष…

Read More

युद्ध संपले, गॅस टंचाई दूर अन् आता पोहोचले शासकीय रॉकेल:स्टोव्ह, ना घरात ना बाजारात, साधी पिनही मिळेना, रॉकेलचे करायचे काय? नागरिकांसमोर प्रश्न‎

युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या गॅस टंचाईच्या धास्तीने रेशनकार्डधारकांना रॉकेल देण्याचा राज्य सरकारचा निर्णय १६ मार्चला जाहीर झाला. मंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणेने हालचाली सुरू केल्या, पण शासकीय लालफितीचा कारभार भेदून या रॉकेलच् . १६ मार्च २०२६ ला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रॉकेल देण्याचा निर्णय जाहीर केला. २० मार्चला आदेश धडकले. पुण्याच्या लोणी…

Read More

करमाळा तालुक्यात जांभळाचा हंगाम जोमात:बाजारात आवक वाढली, हवामान बदलामुळे यंदा मोठी फळधारणा, झाडे फळांनी भरली‎

करमाळा तालुक्यात यंदा जांभूळ झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतशिवार, ओढे-नाले परिसर तसेच गावांच्या हद्दीतील अनेक जुनी जांभूळ झाडे फळांनी लगडली असून जांभूळ हंगाम यंदा विशेष गाजताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांम . कृषी जाणकारांच्या मते, गतवर्षी झालेला चांगला पाऊस, जमिनीत टिकून राहिलेला ओलावा, हवामानातील बदल आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे…

Read More

दावा- केतनला धक्का दिल्यानंतर सिया मदतीसाठी ओरडली:आई म्हणाली- मुलगी दोषी असेल तर तिलाही किल्ल्यावरून खाली फेका

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. केतनला ज्या लोहगड किल्ल्यावरून ढकलण्यात आले होते, तेथील रक्षकाने सांगितले की, त्याने सियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. रक्षक धीरज जाधव यांच्या म्हणण्यानुसार, ओरडण्याचा आवाज ऐकून ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुख्य आरोपी आणि सिया गोयल मदतीसाठी ओरडत होते. मी सिया गोयलला विचारले काय झाले, तेव्हा ती म्हणाली…

Read More

हुंड्यासाठी छळ; पत्नीने घेतला ‎तीन वर्षांच्या बाळासमोर गळफास:कृषी सहाय्यक पतीसह चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल, मेहकरमधील घटना ‎

‎लग्नावेळी तब्बल 31‎‎ लाख रुपये हुंडा व‎‎ चारचाकी वाहन देऊनही ‎‎‎पैशांच्या मागण्या न ‎‎‎थांबल्याने, सततच्या ‎‎‎शारीरिक व मानसिक ‎‎‎छळाला कंटाळून 26‎‎ वर्षीय विवाहितेने ‎गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ‎धक्कादायक घटना 23 जून रोजी मेहकर येथे ‎उघडकीस आली. या प्रकरणी मृत‎ विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून कृषी‎ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या पतीसह ‎सासू, सासरे व नणंद यांच्याविरुद्ध‎ आत्महत्येस प्रवृत्त…

Read More

सीताराम शुगर समोरील आंदोलन मागे:राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे दिले लेखी निवेदन‎

खर्डी येथील सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. कारखान्यामुळे होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण यांसह विविध समस्यांविरोधात तरुण शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. अखेर आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे…

Read More

इर्विनमध्ये पाणी शिरल्याने जबाबदारांना निलंबित करा:शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख हरमकर यांची मागणी‎

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) गरीब रुग्णांचे देवस्थानच आहे. येथे पावसाची पाणी शिरून रुग्णांचे जे हाल झाले त्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) व महानगर पालिका आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी गुरुवार २५ रोजी जिल्हाधिकाऱ्या दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील हजारो गरीब…

Read More

अधिकमासानिमित्त अनोखा उपक्रम:चोपड्यातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी एकाच वेळी सुटल्या बसेस, 410 भाविक यात्रेसाठी रवाना

चोपडा शहर व तालुक्याच्या धार्मिक इतिहासात सुवर्णक्षण ठरावा असा उपक्रम शुक्रवारी सकाळी पार पडला. पंकज समूहाच्या वतीने तब्बल 410भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आरामदायी बसेसमधून रवाना करण्यात आले. चोपड्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रितपणे पंढरपूर यात्रेसाठी निघाल्याने हा उपक्रम विशेष ठरला. अधिकमासानिमित्त पंकज विद्यालयात पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More