जल संवर्धनासाठी ‘युवा जलदिंडी'; खानापूर येथून अभियानाचा शुभारंभ:युवा भारत केंद्र, युनिसेफ, यशदा आणि साने गुरुजी मंडळाद्वारे आयोजन
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व व जल साठ्यांचे जतन काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय, ””मेरा युवा भारत केंद्र”” अकोला, युनीसेफ़ महाराष्ट्र, ‘यशदा’ जलसाक्षरता केंद्र आणि साने गुरुजी कला, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ””युवा जल दिंडी अभियान”” सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ‘जलसंवर्धनासाठी युवा व समुदायाचा…