Headlines

महापौरांना मुंबईपेक्षा ढाकामध्ये काय चाललंय यात जास्त रस:मॅनहोल दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंचा भाजप आणि रितू तावडेंवर कडाडून हल्ला

मुंबईत मुसळधार पावसात थेट महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यांदेखत एक नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून महापौर आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “सध्याच्या महापौरांना मुंबईत काय चाललंय, यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय…

Read More

मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले

मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एक्स-67’ क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे अंतर पार केले. हे गिधाड नुकतेच राजस्थानमधील प्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले. या गिधाडाचा जन्म कृत्रिम पैदास केंद्रात झाला होता. 2 जानेवारी 2026 रोजी…

Read More

मुंबईत स्मार्ट कारभाराचे धिंडवडे:महापौरांच्या डोळ्यांदेखत BMC अधिकार मॅनहोलमध्ये पडला, गांधी नगरमधील घटना

मुंबईत आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे या पाहणी करत असताना, त्यांच्यासमोर महापालिकेचा एक अधिकारी रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना गांधी नगर परिसरात घडली. या थरारक आणि गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुंबईकरांमधून…

Read More

MP Bajrang Sonawane Aggressive on Sons Allegations; Attacks Munde

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी आता राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर, आणि खासदार बजरंग सोनव . मुलावर आरोप हे जाणीवपूर्वक राजकारण; तपासाला सहकार्य करणार आपल्या मुलावर होत असलेल्या आरोपांबद्दल खासदार बजरंग सोनवणे यांना विचारले असता…

Read More

कोलकाता येथे बांधकाम सुरू असलेले गोदाम कोसळले, 5 जणांचा मृत्यू:50-55 लोक दबले असण्याची शक्यता, 4 जणांना वाचवले; सेनाही बचावकार्यात सामील

कोलकाताच्या पश्चिम भागातील तारातला येथे बुधवारी दुपारी एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळले. या दुर्घटनेत 5 लोकांचा मृत्यू झाला, तर 50-55 लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 4 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ही दुर्घटना तारातला परिसरातील ब्रेस ब्रिजजवळ, ट्रान्सपोर्ट डेपो रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामात घडली….

Read More

Highways Get Lakhs of Crores, No Farmer Loan Waiver Funds?

राज्यातील शेतकरी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. पावसाळी अधिवेशनात नियम 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत सहभागी ह . कर्जमाफीवरून सरकारला सुनावले चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी 2008 मध्ये केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचा उल्लेख केला. तसेच राज्यातील विविध…

Read More

Chitra Waghs Demand for Action; CM Announces Special Womens Committee

बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित हिंदू महिलांवर होणारे धर्मांतराचे प्रयत्न, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाचा गंभीर मुद्दा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. नाशिक येथील टीसीएस (TCS) आणि पुण्या . चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप आणि मुद्दे चित्रा वाघ यांनी सभागृहात हा मुद्दा मांडताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली….

Read More

अदानी समूहाची ₹1.53 लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक:मॉर्गन स्टॅनलीने ₹3,638 चे शेअर लक्ष्य दिले; अदानी समूहाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी आज 24 जून रोजी ग्रुपच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) तीन मूलभूत उपक्रमांची घोषणा केली आहे. यांचा उद्देश संपूर्ण ग्रुपमध्ये काम करण्याच्या पद्धती सुधारणे, कार्यक्षमता वाढवणे आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण मजबूत करणे हा आहे. गौतम अदानी म्हणाले की, ग्रुप भविष्यातील आर्थिक आणि तांत्रिक बदलांसाठी स्वतःला तयार करत आहे. भविष्यासाठी तयार असलेल्या…

Read More

सरकारने शब्द पाळला नाही तर असंतोषाचा भडका उडेल:एकदा मुंबईत उपोषणाला बसलो तर उठणार नाही, रविकांत तुपकरांचा इशारा

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीकविम्यासह इतर २३ मागण्यांसाठी तीव्र अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, शरीराने साथ सोडलेली असतानाही तुपकरांचा बाणा कायम असून, त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच राज्य सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. “सरकारने कर्जमाफीच्या निकषांबाबत दिलेला शब्द पाळला नाही, तर…

Read More

Ayodhya Ram Mandir Donation Scam; SIT Vs Champat Rai SRJBTK Trust

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Scam; SIT Vs Champat Rai SRJBTK Trust | Anil Mishra Gopal Rao अयोध्या16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) तपास अहवालात मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि बांधकाम प्रभारी गोपाल राव यांच्यासह १७ जणांना आरोपी मानले आहे….

Read More