Headlines

IMDचा दावा- मान्सूनच्या आगमनाला 10 तास बाकी:केरळमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये मान्सूनपूर्व सक्रिय

भारतीय हवामान विभागाने (IMD) दावा केला आहे की मान्सून वारे आज संध्याकाळी 7 ते 8 वाजता केरळमध्ये दाखल होऊ शकतात. यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. केरळ व्यतिरिक्त, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील काही ठिकाणी पुढील 7 दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. यापूर्वी मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज होता, परंतु निश्चित तारखेपेक्षा 9 दिवस उशीर झाला…

Read More

करमाळा, माढ्यात पुन्हा वादळाचा हाहाकार‎:करंजे भालेवाडीत 100 एकर केळी भुईसपाट, साडेतीन कोटींचे नुकसान

दि. २ जून रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील करंजे, भालेवाडी गावातील १०० एकर केळी पिकाचे सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील काही घरावरील पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत तर लाइटचे पोल वाऱ्याने वाकलेले आहेत, तर काही ठिकाणी पडले आहेत. त्यामुळे गावातील लाइट दोन दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्याचे आंबा,…

Read More

कुर्डुवाडीत अधिक मास, भागवत कथेला प्रतिसाद:नृसिंह अवताराच्या दर्शनाने भाविक मंत्रमुग्ध‎

येथील हिंदू देवालय संस्थेच्या वतीने श्री राम मंदिर रेल्वे कॉलनी येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पंढरपूर येथील ख्यातनाम कथाकार विनया संकेत कुलकर्णी (उत्पात) यांच्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण वाणीतून या कथेचे रसपान कुर्डुवाडीकरांना घडत आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक प्रसंगांचे सुंदर वर्णन करत प्रत्यक्ष नृसिंह…

Read More

मुकेश अंबानींच्या पुढे गेले टिकटॉकचे सह-संस्थापक:यिमिंग आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, अंबानी तिसऱ्या क्रमांकावर घसरले

टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सचे सह-संस्थापक झांग यिमिंग यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, झांग यांची संपत्ती आता 8.9 लाख कोटी रुपये (93 अब्ज डॉलर) झाली आहे. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांची संपत्ती 8.31 लाख कोटी रुपये (86 अब्ज डॉलर) राहिली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत…

Read More

तुका जातो वैकुंठाला नाट्य प्रयोगाने प्रेक्षक भारावले:अधिक महिन्यानिमित्त नरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त केले सादरीकरण‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त तुका केवडा केवडा तुका आकाशा एवढा अर्थात तुका जातो वैकुंठाला या नाट्यप्रयोगाचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले. नरखेड ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी नाट्य मंडळ सोहाळे यांचा तुका जातो व . संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित…

Read More

दिल्लीतील आगीच्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू, 11 परदेशी:हॉटेल मालकाला अटक, कुटुंबासह अडकलेल्या सीएने फोनवर सांगितले होते- कदाचित वाचणार नाही

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लोरिश स्टे हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत 21 लोकांचा बळी गेला. या हॉटेलला 6 खोल्यांची परवानगी होती, पण 5 मजल्यांवर 25 पेक्षा जास्त खोल्या बांधल्या होत्या. हॉटेलकडे फायर NOC (ना हरकत प्रमाणपत्र) नव्हते आणि येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग होता. मृतांमध्ये 11 परदेशी आणि 10 भारतीय आहेत. परदेशी नागरिकांमध्ये 9 आफ्रिकन देशांचे…

Read More

पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही:प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त, रोहणखेडा-पर्वतापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी धरणाचे सुरू असलेले बांधकाम पाडले बंद‎

पेढी बॅरेजसाठी तब्बल ८५० एकर जमीन देऊन विस्थापित झालेल्या रोहणखेडा-पर्वतापूर येथील नागरिकांचा संयम अखेर संपला असून पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी थेट धरणाच्या कामावरच ब्रेक लावला आहे. “आधी पुनर्वसन, मग धरणाचे काम” अशी ठाम भूमिका घेत संतप्त ग्रामस्था . गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप…

Read More

संख्याबळ नसताना काँग्रेस पराभवासाठी का लढतेय?:राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

राहुल गांधी हे सोन्याचा चमच्याने बदमाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत. त्यांना आर्थिक टंचाई काय हे माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे. देशाची स्थिती भक्कम राहील यासाठी त्यांना मेहनत घेतली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणं हास्यास्पद आहे, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,…

Read More

अस्मितेच्या संघर्षाची 4 दशके:दुबईचा व्यापारी बनून कर्नाटकात शिरले, बेळगावात आंदोलन; भुजबळांनी जागवल्या सीमा लढ्याच्या आठवणी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ४ जून १९८६ रोजी सीमाप्रश्नावरून कर्नाटकच्या बेळगावमध्ये केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. छगन भुजबळ शिवसेनेत असताना मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात लढा पुकारला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. या लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत…

Read More

बरकतउल्ला विद्यापीठाचे नाव वाग्देवी भोजपाल विद्यापीठ होईल:कार्य परिषदेने मंजुरी दिली, राज्यपालांना प्रस्ताव पाठवला; शैक्षणिक रचनाही बदलेल

भोपाळच्या बरकतउल्ला विद्यापीठाचे नाव बदलण्याची प्रक्रिया एक पाऊल पुढे सरकली आहे. विद्यापीठाच्या कार्यपरिषदेने (ईसी) बुधवारी संस्थेचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपाल आणि कुलगुरू मंगुभाई पटेल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. ईसीच्या बैठकीत असा युक्तिवाद करण्यात आला की, राजा भोज यांचे नाव राज्याच्या ऐतिहासिक आणि बौद्धिक वारशाचे प्रतीक आहे. याच…

Read More