Headlines

पुसेगावात जमिनीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी:परस्पर तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलिसांनी गुरुवारी ता 4 दोन्ही गटांतील एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पुसेगांव येथील मनोहर नांदेडकर यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ता…

Read More

शिवकालीन युद्धकला, सांकेतिक भाषेचे कंवर नगरात तरुणांना धडे:शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे आयोजित मर्दानी खेळ शिबिराचा उत्साहात समारोप‎

शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे १५ मे ते ३१ मे या कालावधीत आयोजित मर्दानी खेळ व स्व-संरक्षण शिबिराचा समारोप ३१ मे रोजी स्थानिक मनपा शाळा क्र. १६, अंबिका नगर मैदान, कंवर नगर, येथे उत्साहात झाला. . या शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. प्रताप अडसड उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी…

Read More

जलतरणातील थरारक कवायतींनी भारावले प्रेक्षक:श्री हव्याप्र मंडळाच्या जलतरण तलावावर सिंक्रोनाईज्ड स्विमिंग

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय स्तरावरील १०२ व्या उन्हाळी शिबिरांतर्गत आयोजित जलक्रीडा प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मंडळाच्या जलतरण तलावावर सायंकाळी जलक्रीडा, कवायतींचे सादरीकरण केले . या कार्यक्रमात जलतरणाचे प्रकार, सिंक्रोनाईज्ड स्विमिंग, वॉटर पोलो, जळती बनेटी पाण्यावर तरंगणाऱ्या मल्लखांबाचे अद्वितीय प्रात्यक्षिक सादर केले. जलतरणपटूंच्या शिस्तबद्ध, साहसी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाला मंडळाचे प्रधान सचिव…

Read More

CJI म्हणाले- शहरांमध्ये व्यक्ती गर्दीतही एकटा असतो:गावांमध्ये समुदाय अजूनही जीवनाचे केंद्र आहे, आपल्याला जीवनात संतुलन राखायला शिकले पाहिजे

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दैनिक भास्करमध्ये एक लेख लिहिला. त्यांनी लिहिले – भारताच्या विकासाची चर्चा महानगरे, उद्योग, तंत्रज्ञान आणि आधुनिक संरचनेच्या संदर्भात केली जाते. उंच इमारती, रुंद रस्ते आणि तीव्र आर्थिक घडामोडी प्रगतीचे प्रतीक मानले जातात, परंतु या विकासयात्रेदरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे – आपण नकळत गावांचा मूळ आत्मा गमावत आहोत का?…

Read More

Mateen Patel Denies Knowing Nida Khan; Claims No Imtiyaz Jalil Link

नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची आज पुन्हा एकदा विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी केली जाणार आहे. या महत्त्वाच्या चौकशीपूर्वी मतीन पटेल यांनी या प्रकरणावर आपल . निदा खानसोबतच्या भेटीबाबत माहिती देताना एबीपी माझाशी बोलताना मतीन पटेल म्हणाले, “मी निदा खानला वैयक्तिकरित्या ओळखत…

Read More

कच्चे बांधकामाची परवानगी; कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा- आ.पठाण:तार फैलमधील अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक‎

रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्या तार फैल आणि गडंकी परिसरातील २१५ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत आमदार साजीद खान पठाणे, जिल्हाधिकारी वर्षा मिना यांच्याह अन्य अधिकारी प्रामुख्याने होते. बेघर झालेल्या कुटुंबांना कच्चे बांधकाम उभारण्याची परवानगी देण्यात यावी, त्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशी सूचना आ. पठाण यांनी केली. यावर…

Read More

नाशिक विधान परिषद:गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश, गणेश गीतेंची माघार; पण भावाच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन कायम

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीसमोर उभा ठाकलेला पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ मानले जाणारे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या खलबतांनंतर हा सकारात्मक निर्णय झाला असला, तरी महायुतीची…

Read More

13 दिवसांत फुटली 28 वर्षे जुनी TMC:दिल्लीतून सुरू झाला बंडाचा खेळ, 58 आमदार वेगळे; शुभेंदूंच्या बैठकीत ममतांचे जवळचे लोक पोहोचले

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) ला पक्ष स्थापनेच्या २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच फुटीचा सामना करावा लागला आहे. TMCच्या ८० पैकी ५८ बंडखोर आमदारांनी बुधवारी ममता बॅनर्जी यांच्या जागी रितब्रत बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले. अध्यक्षांनी या दाव्याला मंजुरीही दिली. बंडाचे संपूर्ण नाट्य २२ मे रोजी दिल्लीतील बंग भवनात TMC आमदार रितब्रत बॅनर्जी आणि मुख्यमंत्री…

Read More

माती उत्खनन परवानगीसाठी कुंभार समाज झाला आक्रमक:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदाेलन; जिल्ह्यामधील समाज बांधवावर आता आर्थिक संकटाचे सावट‎

बाळापूर येथील पारंपरिक मातीपासून वीट निर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कारागिरांना माती उत्खननाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कुंभार समाज सामाजिक संस्थेकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाकडून परवागन . कुंभार समाज सामाजिक संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार बाळापूर परिसरातील अनेक कुटुंबे पिढ्यानुपिढ्या मातीपासून वीट तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह…

Read More

पंतप्रधानांना सल्ला देण्याच्या प्रश्नावर मनोज बाजपेयी म्हणाले:मी या सगळ्या भानगडीत पडत नाही, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची जबाबदारी आणि कौशल्य असते

‘गव्हर्नर: द सायलेन्ट सेव्हियर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता मनोज बाजपेयी यांनी राजकारण आणि नेतृत्वाशी संबंधित प्रश्नावर संतुलित उत्तर दिले. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जर त्यांना पंतप्रधानांना एक सल्ला द्यायचा असेल तर ते काय देतील, तेव्हा त्यांनी सांगितले की ते स्वतःला अशा स्थितीत मानत नाहीत की पंतप्रधानांना कोणताही सल्ला देऊ शकतील….

Read More