Headlines

वादळी वारा अन् “मान्सूनपूर्व’ने चार दिवसांत दुसऱ्यांदा अहिल्यानगरला झोडपले:आतापर्यंत 5.7 मिमी पावसाची नोंद, पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

मागील चार दिवसांत दोन वेळा वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने शहर, जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झालेला पाऊस तासभर सुरुच होता. वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत ५. . एप्रिल व मे महिन्यातील पहिले ३ आठवडे तापमान वाढ कायम होती. मात्र २७ मे पासूनच…

Read More

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत "मुशाफिरी यात्रा'

प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष…

Read More

गंगापुरात महावितरणच्या कामामुळे नागरीक त्रस्त:अधिकाऱ्याला निवेदनासोबत दिली दारूची बाटली‎

शहरात मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहे. कामाच्या तक्रारीसाठी संबंधितांना फोन केल्यानंतर ते न उचलून टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून याचा निषेध करण्यासाठी आज (३ जुन) रोजी अधिकाऱ्यांना निवेदन व दारूची बाटली देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी व नागरिकांनी उपकार्यकारी…

Read More

सांगलीतील ‘कॅनो स्प्रिंट’मधील दुहेरी उपविजेतेपदाने नाशिकची मान उंचावली:विल्हाेळीच्या स्वाभिमान बोट क्लबची राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी‎

सांगली येथे आयोजित १७ व्या राज्यस्तरीय कॅनो स्प्रिंट अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ तसेच राज्यस्तरीय खुल्या गटाच्या ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील विल्होळी येथील स्वाभिमान बोट क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी उपविजेतेपद पटक . स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला सांगलीचे आदित्यराजे पटवर्धन, मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे, महाराष्ट्र कॅनो-कयाक असोसिएशनचे उपाध्यक्ष…

Read More

चार दिवसांत 500 अतिक्रमणे हटवली:मनमाडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, राजकीय विरोध झुगारून प्रशासनाची धडक कारवाई; शहरातील रस्ते झाले रुंद‎

शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने सलग चौथ्या दिवशीही वेग कायम ठेवत मोठी कारवाई केली. चार दिवसांत सुमारे ५०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळे झाले असून वाहतूक व्यवस . बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे पुलाजवळील परिसर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

हुंड्यामोख शिवारात 1300 लिटर हातभट्टीचे रसायन जप्त:कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाची धडक कारवाई‎

कळवण पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले सुमारे १३०० लिटर रसायन व साहित्य जप्त केले. या कारवाईत ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यामोख-दयाणे दिगर शिवारातील बंधाऱ्याखालील नाल्यालगतच्या झाडाझुडपांमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी गावठी…

Read More

टाकळीतील शेतमजुराच्या मुलाची सैन्य दलात निवड:लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण‎

पैठण तालुक्यातील टाकळी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील सोपान संजय लाटे याची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली आहे. सोपानने दुसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोपान सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता. यासाठी तो प्रचंड मेहतन घेत होता. परंतु पहिल्या वेळेस सैन्य भरती प्रक्रियेत त्याला अपयश आले . परंतु त्याच्या…

Read More

खुलताबाद तालुक्यातील 12 युवकांची अग्निवीरमध्ये निवड:गोळेगावात सत्कार, देशसेवेची प्रेरणा देणारा सोहळा, उपस्थितांच्या डोळ्यांत दाटले आनंदाश्रू‎

तालुक्यातील युवकांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा गौरव करणारा भव्य सत्कार सोहळा मंगळवार (२ जून) रोजी गोळेगाव ग्रामपंचायत पाटांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तिपर वातावरणात पार पडला. भारतीय सैन्यदलाच्या ‘अग्निवीर’ भरतीत निवड झालेल्या परिसरातील १२ . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व शिव आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिव आरतीचा मान हा निवड झालेल्या…

Read More

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये रुग्णालयात आग, 4 जणांचा मृत्यू:20 हून अधिक भाजले; ICU च्या खिडक्या-दरवाजे तोडून रुग्णांना बाहेर काढले

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याने 4 लोकांचा मृत्यू झाला. तर, 20 हून अधिक लोक भाजले. हा अपघात बुधवारी रात्री सुमारे 3 वाजता झाला. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक रुग्णालयात पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक लोकांच्या मते मृत्यूचा आकडा वाढू शकतो. आयसीयू वॉर्ड पाचव्या मजल्यावर आहे, त्यामुळे बचाव कार्यात अडचण आली. अग्निशमन…

Read More

वेरूळला 51 जोडप्यांच्या हस्ते होणार अभिषेक:सोहळ्यासाठी कोल्हापूरहून आणल्या सिंहासनारूढ शिवरायांच्या 51 मूर्ती‎

वेरूळ स्वराज्याची संकल्पभूमी व पितृतीर्थ श्रीक्षेत्र वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा शनिवार (६ जून) रोजी उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली. शहाजीराजे भोसले स्मारकासमोर सकाळी ८ वाजता या सोहळ्याचे आयोजन केले असून या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ५१ मान्यवर जोडपी सपत्नीक…

Read More