शेतकऱ्यांना कर्जमाफी की 'शब्दच्छल'?:योजनेवरून विरोधक आक्रमक; जाचक अटींमुळे 50 % शेतकरी लाभापासून वंचित राहण्याचा आरोप
राज्यातील महायुती सरकारने जून महिन्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला, तरी या योजनेतील अटी व शर्तींवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शेतकरी संघटनांनी या योजनेला ‘फसवी’ आणि ‘शेतकऱ्यांची क्रूर थट्टा’ असल्याचे संबोधले असून, संपूर्ण सात-बारा कोरा करण्याची मागणी लावून धरली आहे. सरकारने २ लाख…