Headlines

लखनऊ अग्निकांड- कपलचे लग्न होणार होते:मुलीचे वडील म्हणाले- लग्नाची बोलणी करत होतो, जीव गमावलेल्या तरुणांची कहाणी

लखनऊ अग्निकांडात मरण पावलेल्या 15 तरुणांमध्ये अनामिका आणि नीलेश यांचाही समावेश होता. दोघे एकमेकांना पसंत करत होते. त्यांचे लग्न होणार होते. अनामिका पश्चिम बंगालमधील न्यू अलीपूरची आणि नीलेश लखनऊचा रहिवासी होता. दोघेही हेड हॉपर ॲनिमेशन कंपनीत नोकरी करत होते. अनामिकाचे वडील नीलेशच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन 3 वेळा आले होते. मंगळवारी अनामिकाचे वडील विश्वनाथ सामंता…

Read More

करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन‎

शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेली २७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेत हजारो स . सप्ताहानिमित्त विविध नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि हरिभक्त मंडळी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुक्यासह परिसरातील…

Read More

Suniel Shetty & Akshay Kumar on Welcome to the Jungle; Bond Strong

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ हा केवळ मल्टीस्टारर चित्रपट नव्हता, तर कलाकारांसाठी आठवणी आणि नात्यांचा प्रवासही होता. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी चित्रपटाशी संबंधित किस्से शेअर केले. अक्षयने सांगितले की, मोठ्या स्टारकास्टसोबत काम करणे पिकनिकसारखा अनुभव होता, जिथे शूटिंगसोबत मजाही आली. सुनील शेट्टी म्हणाले की, इतक्या…

Read More

जिल्ह्यात पावसाअभावी 3.38 लाख हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या:आर्द्रा नक्षत्राकडे नजरा; कृषी विभागाचा घाईने पेरणी न करण्याचा सल्ला‎

. तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगाम चिंतेत सापडला आहे. जून महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ९६८.१३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी पाऊस व जमिनीत किमान अर्धा फूट ओलावा झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू…

Read More

आवक मंदावल्याने भाजीपाला दरात वाढ:वांगी, टोमॅटोसह पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या झाल्या महाग‎

पापरी जून महिना उजाडून २० दिवस उलटले तरी पावसाने काही हजेरी लावली नाही. शेतातील उभ्या फळबागा पिकांसह भाजीपाला व इतर तरकारी माळव्यालाही याचा फटका बसत आहे. ठोक बाजारात शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक, चुका यासह अन्य पालेभाज्या तसेच वांगी, कोबी, टोमॅटो यांची . यंदा मात्र पावसाने दडी दिली. त्यामुळे कूपनलिका, विहिरी यांची पाणी पातळी खालावली असल्याने…

Read More

पाक सिंधू नदीच्या पाण्यासाठी आसुसलेला:लष्करप्रमुखांचे भारताविरोधात कट कारस्थान, नियंत्रण रेषेवर 35 ड्रोन युनिट्स तैनात

भारताने सिंधू नदीचे पाणी अडवून पाकिस्तानच्या घशाला कोरड पाडली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी अडवल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही तोंडघशी पडल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ युद्धाच्या धमक्या देत आहेत. तर, युद्धाचा मनसुबा बाळगलेले लष्करप्रमुख आसिम मुनीर कट रचण्यात गुंतले आहेत. एलओसी (नियंत्रण रेषा) वर…

Read More

जंक फूडच्या काळात नगरच्या महिलांनी दाखवली कल्पकता:‘जय आनंद महावीर’तर्फे आयोजन, प्राची थिगळे यांच्या ‘ज्वारीच्या पौष्टिक धिरड्याला’ प्रथम क्रमांक‎

प्रत्येक महिलेमध्ये उपजतच पाककलेचे गुण असतात. कुटुंबाला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने राबत असतात. सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देण्यासाठी महिला मोठी कल्पकता दाखवत आहेत. त्या . नवी पेठ येथील ‘जय आनंद महावीर युवक मंडळा’च्या वतीने महिलांसाठी आयोजित ऑनलाईन पौष्टिक शाकाहारी टिफीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या…

Read More

डंपरच्या चाकाखाली चिरडून कोल्हापूरचे दांपत्य जागीच ठार:अपघातानंतर पळणारा वसमतचा चालक पोलिसांच्या ताब्यात‎

भरधाव वेगातील रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून पती-पत्नी जागीच ठार झाले. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी (२३ जून) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास पारनेर शिवारातील कन्हेर ओहोळ परिसरात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. भीमराव बंडू कांबळे (वय ३६) व गौरी भीमराव कांबळे (वय ३०,…

Read More

जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक बोरसे यांचा सत्कार:आमदार सुहास शिरसाठ, राजेंद्र पाथ्रीकर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक मोठी आणि अनपेक्षित राजकीय घडामोड समोर आली आहे. फुलंब्री तालुका मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाठ यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल बोरसे यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीसाठी…

Read More

13 दिवसांच्या विलंबानंतर मान्सून मुंबईत:राजस्थानात सामान्यपेक्षा 41% जास्त मान्सूनपूर्व पाऊस, MP-यूपीत 3 दिवसांत पोहोचेल मान्सून

देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. बिहारमध्ये वीज कोसळून 3 लोकांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये 1 ते 21 जूनपर्यंत राज्यात सामान्यपेक्षा 41 टक्के जास्त पाऊस झाला आहे. या काळात सामान्य पाऊस 28MM असतो, तर या हंगामात आतापर्यंत…

Read More