Headlines

2029 साठी 'शतप्रतिशत'ची तयारी?:2024 लोकसभेच्या फटक्यानंतर भाजपचा 'मास्टरप्लॅन'; मित्रपक्षांच्याच गडात उभारली समांतर सत्ताकेंद्रे!

राज्यात ‘महायुती’चे सरकार वरकरणी कितीही मजबूत दिसत असले आणि ‘ऑल इज वेल’चे दावे केले जात असले, तरी पडद्यामागे भारतीय जनता पक्षाने थेट 2029 च्या विधानसभा आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयका’नंतर राज्याचे राजकीय चित्र बदलणार आहे. हेच ओळखून भविष्यात प्रादेशिक मित्रपक्षांवर (शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट)…

Read More

Kunal Shah Meta Global Head; Rohit Sharma Padma Awards June 24

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 65 पद्म पुरस्कार प्रदान केले 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले. एकूण 65 विजेत्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. यात 2 पद्मविभूषण, 7…

Read More

सामंथाच्या गर्भधारणेच्या चर्चेदरम्यान चिरंजीवी भेटायला पोहोचले:पत्नी सुरेखासोबत भेटवस्तू दिल्या; चाहते म्हणाले- 'गुड न्यूज' येणार आहे का?

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या सामंथा रुथ प्रभू चर्चेत आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मा इंटी बंगारम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान, अभिनेता चिरंजीवी पत्नी सुरेखासोबत सामंथा आणि तिचा पती राज निदिमोरु यांना भेटायला पोहोचले. भेटीचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाबद्दलच्या चर्चांना आणखी…

Read More

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत म्हटले की, चेंगलपट्टू न्यायालयात एक पत्नी आपल्या पतीला शोधत आहे. स्टालिन यांनी ही टिप्पणी तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांच्या भाषणाच्या शैलीवर निशाणा साधत केली. ते म्हणाले की, संपूर्ण तमिळनाडूला चेंगलपट्टू न्यायालयात पतीला…

Read More

देहू-आळंदी पालखी मार्ग 'संतभूमी' घोषित करण्याची मागणी:अभय टिळक यांची राज्य सरकारकडे मागणी, अधिवेशनात विषय मंजूर करण्याची विनंती

आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी देहू ते आळंदी या १६ किलोमीटरच्या पालखी मार्गाला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या परिसराला पवित्र मानतो, त्यामुळे या भूमीचे पावित्र्य जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ….

Read More

इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांचे प्रतिपादन:पर्यावरणासाठी इतिहासातून प्रेरणा घेण्याची गरज

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वर्तमानातील उपाययोजनांवर अवलंबून न राहता इतिहासातील पर्यावरणविषयक जाण, परंपरा आणि अनुभवांमधून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वनस्पतीशास्त्रज्ञ, दुर्ग व इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराई आणि इतिहास प्रबोधन समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहासातील पर्यावरण’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम स्वा. सावरकर…

Read More

पुण्यात 28 जूनला समरसता लोककला संमेलन:पद्मश्री रघुवीर खेडेकर अध्यक्ष, मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

पुण्यात २८ जून २०२६ रोजी ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व…

Read More

एकात्मिक किनारी सुरक्षा कायदा लागू करा:नागरिक सोशल फाउंडेशनची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील किनारी सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी, माहिती देवाणघेवाणीतील विलंब, विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि किनारी भागातील अपुरी देखरेख या समस्या अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिक सोशल फाउंडेशनने केंद्र व राज्य सरकारकडे ‘युनिफाइड कोस्टल सिक्युरिटी ॲक्ट’ (एकात्मिक किनारी सुरक्षा कायदा) लागू करण्याची मागणी केली आहे. फाउंडेशनचे ॲड….

Read More

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळतील:निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत दिनांक ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न…

Read More

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून तब्बल २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभागाच्या शासन…

Read More