Headlines

Padalkar Slams Rohit Pawar on Vidarbha Development, Missing Link Project

ज्या लोकांना विदर्भातील प्रश्न काय आहे हे माहिती नाही, त्यांनी काही काम केले नाही. शेंबूड काढायचा माहित नाही, ते लोकं देवाभाऊंवर बोलत आहेत.हे या लोकांचे अज्ञान आहे. अरे ज्या विदर्भातून मुख्यमंत्री येतात त्या विदर्भाचा गेली 60 वर्षे विदर्भाचा राष्ट्रव . गोपीचंद पडळकर म्हणाले की, रोहित पवार आणि त्यांच्या अजोबांनी महाराष्ट्रात कुठे विकासाची वीट लावली आहे…

Read More

AICTE Shuts 58 Colleges; UP & Maharashtra Most Affected

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने शैक्षणिक सत्र 2025-26 दरम्यान देशभरातील 58 अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. तथापि, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या महाविद्यालयांमध्ये आधीच झाले आहेत, त्यांना अर्धवट सोडले जाणार नाही. सर्वाधिक खासगी महाविद्यालये बंद या कारवाईत सर्वाधिक नुकसान खाजगी महाविद्यालयांचे झाले आहे. बंद…

Read More

कोकणात पावसाचे थैमान!:पुण्याकडे जाणारे बहुतांश घाट रस्ते बंद, जाणून घ्या कोणते मार्ग आहेत सुरू?

राज्यातील कोकण भागात तसेच इतर अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गालाही फटका बसला होता. मात्र या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथे पडलेली दरड बाजूला करण्यात आली असून सोमवारपासून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पाणी ओसरले असून येथील वाहतुकही सुरू करण्यात आली…

Read More

CM Fadnavis To Coordinate With Chief Justice On 138 Fast-Track Courts

राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि नागरिकांना न्याय मिळण्यास होणारा विलंब या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभेत या विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फ . 138 जलदगती न्यायालयांचे नियोजन; 58 न्यायालये सुरू मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोक्सोसह इतर गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी…

Read More

15% पर्यंत महाग होऊ शकते मोबाइल रिचार्ज:पुढील 3-4 महिन्यांत वाढ होऊ शकते, जिओ-एअरटेलचा मार्केट शेअर आणखी वाढेल

पुढील 3 ते 4 महिन्यांत मोबाइल रिचार्ज आणि इंटरनेट प्लॅन महाग होऊ शकतात. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या शुल्कात 12 ते 15% पर्यंत वाढ करू शकतात. रिपोर्टनुसार, बाजारात आता प्रामुख्याने 3 खाजगी आणि 1 सरकारी म्हणजेच BSNL कंपनीच उरल्या आहेत, ज्यामुळे एकत्रीकरण म्हणजेच बाजारपेठ आकुंचन पावली आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांसाठी दर वाढवण्याचे वातावरण निर्माण…

Read More

BJP Slams Sanjay Raut Over Corruption Allegations

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत राऊत यांच्य . ‘दरड कोसळली, बोगदा नाही’ बन म्हणाले की, कनेक्टिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर काम केले. दरड हटवून केवळ 18 तासांत मार्ग…

Read More

RTO विभागात मोठ्या रॅकेटचा आरोप:विजय वडेट्टीवारांच्या मागणीनंतर SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीर वसुलीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, जे इमानदार अधिकारी या वसुलीला साथ देत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकवले जाते, असा अत्यंत खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या आरोपांसोबतच त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे आणि ऑडिओ क्लिप्स सभागृहात सादर केल्याने एकच खळबळ…

Read More

चांदी ₹4,408 ने घसरून ₹2.29 लाखांवर:सोने ₹1,442 ने स्वस्त होऊन ₹1.44 लाखांवर; जूनमध्ये सोने ₹15 हजार, चांदी ₹38 हजार स्वस्त झाली

आज म्हणजेच 7 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,442 रुपयांनी घसरून 1.44 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा भाव 4,408 रुपयांनी घसरून 2.29 लाख रुपयांवर आला आहे. यापूर्वी, गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण झाली होती. गेल्या…

Read More

देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान:मुसळधार पावसातही भक्तिमय वातावरण, नव्या चांदीच्या रथातून पादुकांचा सोहळा

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज देहूतून उत्साहात प्रारंभ होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाने काही निर्बंध लागू केले असले, तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम असून संपूर्ण देहूनगरी “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. पुढील 18 दिवसांचा पंढरपूरच्या दिशेने निघणारा हा भक्तिमय प्रवास आज सुरू होत आहे. संत तुकाराम महाराज मंदिर फुलांच्या…

Read More

खडकवासला धरण 76 टक्के भरले, मुठा कालव्यातून विसर्ग सुरू:पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, मंगळवारी धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस आणि धरणात येणारा पाण्याचा वाढता ओघ पाहता, येत्या काही तासांतच…

Read More