शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन हुकली:जुलै उजाडला तरी प्रत्यक्ष लाभ का नाही? कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितले कारण
राज्य सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब आणि त्यातील कथित जाचक अटींवरून सध्या विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ३० जून आणि त्यानंतर दिलेली ५ जुलैची मुदत उलटूनही लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना सरकारची नेमकी अडचण आणि भूमिका स्पष्ट केली. “घाईगडबडीत…