Headlines

हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर:पक्ष वाढीसाठी एकही बैठक नाही

हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून नेत्यांनी एकही बैठक घेतली नसल्याने पक्षाला बळ कसे मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्या ऐवजी इतरांकडेच विशेष लक्ष दिले जात असल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून हिंगोली भाजपाकडे, कळमनुरी शिंदेसेनेकडे…

Read More

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामे पूर्ण होणार:केवळ आढावा नको, कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे निर्देश

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात येत आहे. महामार्गावरील कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या…

Read More

"आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग":मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला धक्के देण्याचे सत्र कायम ठेवले असून, नुकतेच सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडी ताज्या असतानाच, शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास…

Read More

पुण्यात 'बर्गर किंग'वर एफडीएची धडक कारवाई:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न परवाना थेट रद्द, मुंबईनंतर आता पुण्यातही कारवाईचा बडगा

राज्यभर धडक कारवायांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने आता पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कँप परिसरातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ‘बर्गर किंग’ आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने अचानक छापा टाकत या शाखेचा अन्न परवाना जागेवरच रद्द केला आहे. दररोज हजारो खवय्यांची मोठी गर्दी होणाऱ्या या…

Read More

विद्यार्थिनीच्या व्यथेवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता:थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा केली सुरू

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील दुर्गम खेतापूर येथील एका विद्यार्थिनीने एसटी बसच्या समस्येबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओची दखल घेत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने खेतापूर गावाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून तात्काळ खेतापूर ते नागपूर अशी एसटी बस सेवा सुरू केली. खेतापूर येथील विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणासाठी ७ किलोमीटर दूर असलेल्या…

Read More

बँकॉकमध्ये 28 तासांपासून अडकले भारताचे 200 लोक:मध्य प्रदेशचेही अनेक प्रवासी; एअर इंडियाच्या विमानाने परत यायचे होते; तांत्रिक बिघाड झाला

थायलंडची राजधानी बँकॉक येथे भारताचे 200 लोक गुरुवार संध्याकाळपासून अडकले आहेत. ते एअर इंडियाच्या विमानाने भारतात परत येत होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून परत आले. प्रवाशांमध्ये अनेकजण मध्य प्रदेशचेही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एअर इंडियाने ना विमान रद्द केले ना परतावा दिला. कधी 2 तर कधी 4 तास विमान उशिरा असल्याचे सांगितले जात…

Read More

अमित शहा नालायक गृहमंत्री:सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? पृथ्वीराज चव्हाण संतापले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी सरकारला 2029 च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029 मध्ये सत्ता बदल होणार हे नक्की. मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन…

Read More

President Draupadi Murmu Address Nation; Vision for Developed India 2047

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करत आहेत. त्यांनी सांगितले की, 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य घेऊन आपण पुढे जात आहोत. नागरिकांनी राष्ट्रासाठी नेहमी जागरूक राहावे. त्यांनी पुढे सांगितले की, आजचा दिवस आपण फाळणी विभीषिका दिवस म्हणून साजरा करतो. जातीय हिंसाचारामुळे लाखो लोकांना निर्वासित व्हावे लागले. तरीही…

Read More

ऑस्ट्रेलियात सन्मान, राणी मुखर्जी भावुक:प्रतिष्ठित लॉ विद्यापीठाकडून सर्वोच्च सन्मान मिळाला; शाहरुख खाननंतर सन्मान मिळवणारी दुसरी भारतीय कलाकार

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांना ऑस्ट्रेलियाच्या ला ट्रोब युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. मंचावर हा सन्मान स्वीकारताना राणी मुखर्जी भावुक दिसल्या. मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2026 दरम्यान 14 ऑगस्ट रोजी आयोजित समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना तीन दशकांच्या कारकिर्दीतील…

Read More

BJP MLA Vijay Rahangdale Slams Manoj Jarange; Calls Him Mentally Disturbed

कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विशेषतः राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकु . गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जरांगे पाटील हे मानसिकदृष्ट्या विकृत…

Read More