Headlines

पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर:18 बळी नंतर CIDची एंट्री; ऑनलाईन मागवलेल्या मिथेनॉलने कुटुंबे उद्ध्वस्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या दोन दिवसांत 18 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात 12 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागात 6 जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय अनेक नागरिकांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून…

Read More

वसमतमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी:5 जण जखमी, परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर गुन्हा दाखल

वसमत येथील शुक्रवारपेठ भागात बैलाचा धक्का लागणे व बैलाच्या पाठीवर हात मारणे या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद दोन गटातील हाणामारीत झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर शनिवारी ता. 30 पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी…

Read More

घरकुल लाभार्थींना विना रॉयल्टी वाळू मिळेना:आमदारांनी विचारला जाब, पंतप्रधान आवास योजना, रखडलेल्या रस्त्याचाही मुद्दा गाजला‎

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. बैठकीत विविध घरकुल, आवास योजनांचा मुद्दा गाजला. विरोधक व सत्ताधारी आमदारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शासन आदेश असतानाही लाभार्थी . विरोधकांची भिस्त योजनांवर ३१८ ब्रास वाळूची केली आहे तरतूद Source link

Read More

मनाच्या चंचलतेवर भक्ती, सत्संग हाच उपाय- राजेशकृष्ण महाराज:सुंदरकांड पठणासह होणार सुदामा चरित्राचे सादरीकरण‎

मानवी मन अत्यंत सूक्ष्म आणि चंचल आहे. या चंचलतेमुळे माणसाचे पतन होते आणि अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही. सदा भरकटणाऱ्या मनामुळे व्यक्तीचा सर्वंकष विकास खुंटतो. त्यामुळे मनाच्या या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती आणि सत्संग हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवून चंचलतेचा त्याग करावा, असा अमूल्य उपदेश वृंदावन येथील…

Read More

पद्मश्री पुरस्कार राष्ट्रसंताच्या ‘समाधी चरणी’ केला अर्पण:पद्मश्री जनार्दनपंत बोथे यांनी भावुक होत घेतले दर्शन‎

भारत सरकारच्यावतीने अतिशय प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होताच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांचे दिल्लीहून मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास गुरुकुंजात आगमन झाले. यावेळी त्यांनी हा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचरणी अर्पण केला. त्यांनी भावुक होत दर्शन घेतले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खासगी सचिव तसेच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे…

Read More

मेळघाटातील ब्रिटीशकालीन ऐतिहासिक यंत्रांचे संग्रहालय व्हावे:इंटॅकच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना घातले साकडे

मेळघाटात १०० ते १३० वर्षे जुन्या काही मशीन, लोखंडी चाके असा ऐतिहासिक ऐवज काही ठिकाणी पडून दिसतो. या मशीनचा ब्रिटिशांनी रस्ते बांधणी, सागवान लाकूड कापणे व बाहेर काढणे अशा कामासाठी उपयोग केला होता. ही मशीन आज उपयोगात नसल्याने पडून आहेत. मात्र त्यांचा इतिहास जाणून घेतल्यास तो फार रंजक आहे. ही मशीन एकत्र करून त्याचे एक…

Read More

जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर धडकलेले नागरिक:पाण्यामुळे त्रस्त, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नाही; ग्रामस्थांमध्ये नाराजी‎

शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे नगरसेवक वंदना विठ्ठलसिंह सोलंकी यांनी आज, शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अधिकारी विजय शेंडे यांच्याशी फोनवर संपर्क केला. तेव्हा त्यांनी अरेरावीची व उद्धट भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान मजीप्रा अधिकाऱ्याकडून असा…

Read More

अधिक मासातील आध्यात्मिक ज्ञान प्रबोधनातून मानवाचा बौद्धिक विकास:ह.भ.प. ॲड.शेवाळे महाराजांच्या भागवत सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ‎

अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. दर ३ वर्षांतून एकदा येणारा हा शुभ महिना आहे, कारण अधिक महिना हा भक्ती, देवधर्म करणे, संत महात्म्यांचे कथा, भागवत ऐकणे यासाठी शुभ असतो; म्हणूनच या अधिक महिन्यात अनेक ठिक . अवंती नगर मधील गणेश विठ्ठल मंदिर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

मोहोळ तालुक्यात चारा म्हणून जनावरांना आंबा:आधी वादळी वारा अन् आता कर्नाटकातील आवकेमुळे आंबा उत्पादकांना फटका‎

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंब्याला मोहर कमी लागल्याने आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. अशा परिस्थितीतच मागील दीड महिन्यापूर्वी परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा आणखीनच आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. परंतु अचानक आंब्याची आवक वाढल्याने मार्केटमध्ये सर्वच जातीच्या आंब्याचे दर कोसळले आहेत. चारा म्हणून आंबा जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत…

Read More

मनोहर मामा प्रकरणाचे सूत कोल्हापूरपर्यंत; कोतोलीकरला अटक:4 दिवसांची कोठडी, एका आमदारांकडे आरोपी स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती‎

करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या गुन्ह्याची पाळेमुळे थेट कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोल्हापूरच्या अविनाश कोतोलीकर यास अटक केली असू . घोटी येथील फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर भोसले याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More