Headlines

राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही:मुख्यमंत्र्यांनी गृहखाते दुसऱ्याकडे सोपवावे; वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची प्रतिमा मलीन- बजरंग सोनवणे

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले असून, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मुंबईचा देशात पहिला क्रमांक लागणे ही भूषणावह बाब नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे अनेक खाती ठेवून घेतल्यामुळे गृहखात्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी हे खाते दुसऱ्याकडे सोपवायला हवे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरकारवर तोफ डागली. बजरंग सोनवणे…

Read More

विनापरवाना शेतमाल खरेदी – विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई:फळे, भाजीपाल्यांत भेसळ करणाऱ्यांचीही खैर नाही, मंत्री जयकुमार रावल

राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. मात्र राज्यातील काही भागांत अनेक व्यापारी, संस्था तसेच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत….

Read More

आसाममध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील हिमंता:आमदार दलाच्या बैठकीत नेते निवडले गेले, 12 मे रोजी पदाची शपथ घेतील

आसामचे पुढील मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा असतील. रविवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जेपी नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. हिमंता 12 मे रोजी सकाळी 11 वाजता तिसऱ्यांदा आणि भाजप नेते म्हणून सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 4 मे रोजी आलेल्या निकालांमध्ये भाजपने राज्यातील 126 पैकी 82 जागांवर दणदणीत विजय मिळवला…

Read More

बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रांवर धाडसत्र राबवा:वर्ध्यात पुन्हा 'बोगस बियाणे' प्रकरणाची पुनरावृत्ती टाळा, दादाराव केचे यांची सरकारकडे मागणी

लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि विशेषतः बळीराजाचा प्रतिनिधी असतो. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. जर आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल, तर शेती पिकांना योग्य भाव मिळण्यासोबतच दर्जेदार निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे भाजप नेते दादाराव केचे यांनी म्हटले आहे. तर आगामी पेरणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. दादाराव केचे म्हणाले…

Read More

अभिनेता विजय यांच्या शपथविधीत आई-वडील हात जोडून उभे होते:पहिल्यांदाच एका नेत्याने पँट, शर्टमध्ये शपथ घेतली, 6 मोमेंट्स

तमिलगा वेत्री कडगम (TVK) प्रमुख आणि अभिनेत्यातून नेते बनलेले सी. जोसेफ विजय रविवारी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. शपथविधीदरम्यान काही क्षण असेही होते जे चर्चेत राहिले. शपथपत्र न वाचता ते भाषण देऊ लागले, जसे त्यांनी ‘मी जोसेफ विजय…..’ असे म्हटले, समर्थकांनी 3 मिनिटे टाळ्या वाजवल्या. आई-वडील हात जोडून दिसले. यादरम्यान राज्यपालांनी त्यांना थांबवले. तामिळनाडूमध्ये शपथविधीचे…

Read More

20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद:ऑनलाईन फार्मसीमुळे 12.50 लाख विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात

देशातील औषध व्यापार क्षेत्रात ‘ऑनलाईन विरुद्ध ऑफलाईन’ असा संघर्ष तीव्र झाला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणारी बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि अनैतिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात देशभरातील 12.50 लाख औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.ऑनलाईन फार्मसीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 20…

Read More

एक तरुण 2 तास एकाच ठिकाणी झुलत उभा:पुण्यातील नरपतगिरी भागातील रस्त्यावरील घटना; झोंबी ड्रग्ज घेतल्याचा दावा, पाहा VIDEO

विद्येचे माहेरघर असणारे पुणे सध्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांनी चर्चेत आले आहे. त्यातच आता या शहराला अमली पदार्थांचा विळखा पडल्याची दाखला देणारी एक घटना समोर आली आहे. शहरातील नरपतगिरी भागात अमली पदार्थांचे सेवन केलेला एक तरुण तब्बल 2 तास एकाच ठिकाणी झुलत उभा होता. या तरुणाने झोंबी ड्रग्ज घेतल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा…

Read More

नागपुरात कॅफेच्या आड हुक्का पार्लरवर मध्यरात्री धाड:‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील ‘नेटफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर मध्यरात्री धाड टाकून हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 82,995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 ग्राहकांवर कारवाई केली आहे. 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील या कॅफेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी सोहेल खान फिरोज खान (22) याच्यासह कर्मचारी आणि…

Read More

आजची सरकारी नोकरी:CG राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी; छत्तीसगड व्यापममध्ये 295 रिक्त जागा, अंबाला न्यायालयात 49 रिक्त जागा

आजच्या सरकारी नोकरीत माहिती छत्तीसगड राज्य अभियांत्रिकी सेवेची अधिसूचना जारी झाल्याची, छत्तीसगड व्यापममध्ये 295 पदांवर भरतीची. त्यासोबत अंबाला न्यायालयात 49 रिक्त जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. CG राज्य अभियांत्रिकी सेवेची अधिसूचना जारी, पगार दीड लाखांहून अधिक छत्तीसगड लोकसेवा आयोगाने (CGPSC) राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2026 साठी भरती अधिसूचना जारी…

Read More

अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा थेट सहभाग:माहिती मिळाल्यावर खरातला मारून टाकतील, कॉंग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा खळबळजनक दावा करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातला आधीच अटक करण्यात आली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर…

Read More