Headlines

सरकारने म्हटले – निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये न्यायाधीश आवश्यक नाहीत:संविधानात अशी तरतूद नाही, न्यायाधीशांचा समावेश करणे संसदेचा निर्णय

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, निवडणूक आयोगाच्या (EC) मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायाधीशाची उपस्थिती आवश्यक नाही. संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही. केंद्राने म्हटले की, एखाद्या न्यायाधीशाला निवड समितीत समाविष्ट करणे हा संसदेचा निर्णय असू शकतो, परंतु याला संवैधानिक बंधन मानले जाऊ शकत नाही. ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक…

Read More

शेतकरी देतायत सेंद्रिय शेतीला पसंती; शेणखतावर अधिक भर:लासूर स्टेशन येथे शेणखताला मागणी; सहा हजारांत ट्रॉलीभर खत‎

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. शेतीतील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील पोषक घटक नाहीसे होत आहेत. त्यामुळे आता खत वापरूनही उत्पादनात वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ…

Read More

कांद्याच्या हमीभावासाठी पंतप्रधानांची भेट घेणार:ताहाराबाद येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन‎

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कांद्याला कमीतकमी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळावा, यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ताहाराबाद (ता. बागलाण)…

Read More

वरदडी येथील शनि मंदिरामध्ये पहाटे अभिषेक:जन्मोत्सव, सायंकाळी आरती, ‘शनी महाराज की जय’च्या घोषाने परिसर दुमदूमला‎

चांदवड शनैश्वर जयंती शनी अमावास्येनिमित्त तालुक्यातील वरदडी येथील पुरातन शनी मंदिरात शनिवारी (दि. १६) हजारो भाविकांनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ओम श्री शनैश्चराय नमः, शनी महाराज की जयच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. पहाटे पाच वाजेपासून भा . उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांना साडेसाती लागली होती. त्या काळात विक्रमादित्य राजाने याच ठिकाणी शनिदेवाची तपश्चर्या करून त्यास…

Read More

Gujarat Safari ACs for Animals | Rajasthan Heatwave

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानंतर उष्णतेची लाट पुन्हा परतली आहे. हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या अनेक शहरांमध्ये शनिवारी तापमान 40°C च्या वर नोंदवले गेले. मध्य प्रदेशात भीषण उष्णता जाणवत आहे. शनिवारी नौगाव आणि खंडवा येथे पारा 44 अंशांच्या पुढे होता. तर, 15 शहरांमध्ये तापमान…

Read More

43 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी:नातेवाईकांनाही अडकविण्याचा प्रयत्न, येवला तालुक्यातील महिला तक्रारीसाठी सरसावल्या‎

प्रतिनिधी | लासलगाव विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर ३ दिवसात जवळपास ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी लासलगाव पोलिस कार्यालयात दाखल झाले आहेत. निफाड सोडून इतर तालुक्यातील महिला देखील आता तक्रारी दाखल करत आहेत. छोटे…

Read More

टंचाई:मोसम खोऱ्यात 45 हून अधिक‎गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर‎, हरणबारी धरणातून तिसरे आवर्तन सोडण्याची नागरिकांची मागणी‎

मोसम खोऱ्यासह संपूर्ण बागलाण तालुक्यात यंदा उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे तिसरे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी मोसम खोऱ्यातील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, हे आवर्तन सोडण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पुढील आठवड्यात त्याला मंजुरी मिळण्याची…

Read More

फुलंब्रीत सर्वपक्षीय नेत्यांची दिलजमाई:आमदार सत्तारांचा नगराध्यक्ष ठोंबरेंच्या खांद्यावर हात‎

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत अंतर्गत मंजूर विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवारी पार पडला. मात्र, या कार्यक्रमात रंगलेल्या रंगतदार राजकीय सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातील परस्परांचे कट्टर विरोधक समजले जाणारे दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सर्वपक्षीय ‘दिलजमाई’मागे काही…

Read More

2 लाख भाविक ‘भद्रा मारुती’ चरणी लीन:भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती, खुलताबादला दिवसभर ‘जय श्रीराम’ जयघोष‎

शनी अमावास्येच्या पवित्र पर्वानिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २ लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्षमिठ्ठु पाटील बारगळ यांनी दिली. शनी अमावास्येला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही पहाटे चार…

Read More

3 वर्षांपासून मोसंबीला भाव मिळेना; 3,500 हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड:जिल्ह्यात 24 हजार 67 हेक्टर मोसंबीचे क्षेत्र, वर्षाचे उत्पन्न 30 हजार‎

उत्पादनाची हमी असल्याने काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळले होते. त्यानुसार २४ हजार ६७ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपासून ५ ते ८ रुपयांचा किरकोळ भाव मिळत आहे. त्यामुळे मोसंबीसाठी वर्षभर केलेला खर्चही पदरी पडत नाही. परिणामी, तीन वर्षांत ३,५०० हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड फिरविल्याची विदारक स्थिती आहे. बाजारपेठेतील मंदी, मिळणारा कवडीमोल भाव…

Read More