Headlines

नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या:गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील घटना‎

तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने नापिकी, कर्जबारीपणास कंटाळून विषारी द्रव प्राशन करीत शनिवारी आत्महत्या केल्याची घटना लखमापूर येथे घडली. चंद्रभान कचरू गाढे (५४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री चंद्रभान गाढे हे गावातून जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली पण ते सापडले नाही. शनिवार सकाळी ६…

Read More

40% more devotees than capacity in Kedarnath, night problems increased, struggle at an altitude of 12 thousand feet

Marathi News National 40% More Devotees Than Capacity In Kedarnath, Night Problems Increased, Struggle At An Altitude Of 12 Thousand Feet मनमीत15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यावर्षी उत्तराखंडस्थित केदारनाथ धाममध्ये येणारी अफाट गर्दी व त्यांना हाताळण्यासाठी केलेली व्यवस्था चिंता वाढवत आहे. परिस्थिती अशी आहे की, समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचीवर हजारो भाविक दररोज दर्शनासाठी धडपड करत…

Read More

Uterine rental racket on social media offering Rs 8 lakhs, deal made through chatting, calls

सोशल मीडियावरून सरोगसीचे रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ च्या स्टिंगमधून पुढे आली आहे. विवाहितांनाच नव्हे तर अविवाहित युवतींनाही सोशल मीडियावर घेरतात. त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबादला बोलावतात. ७ ते ८ लाखांचे आमिष दाखवून त्यांचे . पेमेंट पद्धत : गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे रिलीज केले जातात गर्भधारणेवेळी १० टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर बाळाच्या…

Read More

कपडे धुण्यास गेलेल्या महिलेसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू:नांदूरशिंगोटेतील दुर्घटना, ​डिग्रसच्या कुटुंबावर ओढवला बिकट प्रसंग

नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील नागरेवस्ती परिसरातील बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्यासोबत गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. ​मनीषा विजय रामजोशी (२८), मुलगा कार्तिक विजय रामजोशी (११), तसेच तिचे भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत….

Read More

नसरापूर अत्याचारप्रकरणी 14 दिवसांत 1100 पानी दाेषाराेपपत्र काेर्टात दाखल:मुख्यमंत्र्यांकडून दरराेज आढावा, शंभरहून अधिक फुटेजची तपासणी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना एसआयटीने तातडीने तपासाची चक्रे फिरवत १४ दिवसांत तपास पुर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ११०० पानांचे दोषारोप . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये एसआयटीने सलग १२ दिवस रात्रंदिवस तपास केला. अ‍ॅड. मिसर यांनी तपासी पथकासोबत समन्वय…

Read More

नीट प्रकरण:पुण्यात तिसरी कारवाई, बॉटनीच्या प्राध्यापिकेला अटक, मॉडर्न कॉलेजमध्ये 24 वर्षांपासून कार्यरत मनीषा मांढरे पेपरफुटीत सूत्रधार

नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातील मॉडर्न कॉलेजात २४ वर्षांपासून इयत्ता ११, १२ वीला बॉटनी विषय शिकवणाऱ्या आणि नीट परीक्षेच्या पेपर सेटर प्रा. मनीषा गुरुनाथ मांढरेला दिल्लीतून अटक करण्यात आली. लातूरचे केमिस्ट्रीचे पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, पुण्यातील ब्यूटिशियन व्यावसायिक मनीषा वाघमारे यांच्याशी हातमिळवणी करून तिने बॉटनी (वनस्पतीशास्त्र), झुऑलॉजी (प्राणिशास्त्र) विषयाचे प्रश्न फोडून काही विद्यार्थ्यांना दिल्याचा…

Read More

राष्ट्रवादीत ‘पार्थ’ पर्व, तटकरे,पटेल, भुजबळांना ‘स्थान’ नाही:तरीही तटकरे प्रदेशाध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष!

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात नव्या- जुन्या पिढीतील संघर्ष तीव्र झाला आहे. खासदार पार्थ पवार यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाला सादर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या मातब्बरांच . दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयावर खासदार पार्थ समर्थकांनी पूर्ण नियंत्रण मिळवल्याने नाराज ज्येष्ठ नेत्यांनी थेट शरद पवारांकडे धाव घेत ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून मध्यस्थीची…

Read More

देशात गेल्या 10 वर्षांत 89वेळा पेपर फुटले, 48वेळा परीक्षाही रद्द:1 कोटींचा दंड असूनही पेपरफुटीतील गुन्हेगार निर्ढावलेलेच

देशातील परीक्षा यंत्रणेला “पेपरफुटी’ची वाळवी लागली आहे. गेल्या १० वर्षांत ८९ वेळा पेपर फुटले. ४८ वेळा परीक्षा रद्द झाल्या. पण खरा प्रश्न हा नाही. खरा प्रश्न हा आहे की, केंद्र सरकारने लागू केलेल्या “सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ मध्ये १ कोटी रुपयांचा . दंडापेक्षा काळी माया मोठी पेपर फोडणाऱ्या टोळ्यांसाठी १ कोटीचा दंड हा त्यांच्या “बिझनेस’…

Read More

निवडणुकांमधील पराभवानंतर आता उद्धवसेना पक्षाची रचना बदलणार:जि. प. गटाऐवजी पं. स. गणस्तरावर विभागप्रमुख

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संघटनेने नव्याने बांधणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पक्षाला मुळापासून बळकट करण्यासाठी आणि सातत्याने होणाऱ्या पराभवाचा दणका रोखण्यासाठी शिवसेना आता तळागाळात नवे संघटनात्मक बदल केले जात आहेत. या नव्या प्रयोगांतर्गत आता पंचायत समिती गणाच्या पातळीवर एक विभागप्रमुख आणि दोन उपविभागप्रमुख नेमले…

Read More

प्रयागराजच्या जलाचा अभिषेक अन् महाआरती:शनिजयंतीला भाविकांची गर्दी, 13 वर्षांनंतर जुळून आला शनी अमावास्या-शनिजयंतीचा दुर्मिळ योग

तब्बल १३ वर्षांनंतर आलेला शनी अमावास्या आणि शनिजयंतीचा अत्यंत दुर्मिळ योग शनिवारी संपूर्ण भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या महायोगाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून २० तास २० मिनिटांच्या या पर्व काळात सुमारे ८ लाख भाविकांनी शनिशिंगणापूरमध्ये दर्शन घेत . यंदा भाविकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रयागराज, काशी आणि प्रवरासंगम येथून कावडीत…

Read More