Headlines

Admin

अनियंत्रित ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली:पेट्रोलपंप जलमय, अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट

गुरुवारी सकाळी नांदगाव पेठ येथील अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ एका अनियंत्रित ट्रकच्या धडकेने अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट निर्माण झाले आहे. सकाळी साडेनऊ वाजता डिझेल भरण्यासाठी येत असलेल्या यूपी ७८ डीटी ४५७७ क्रमांकाच्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट…

Read More

पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने…

Read More

'आयटी आणि एआय दिंडी'चे आळंदीतून प्रस्थान:'मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!' घोषवाक्यासह 1200 वारकरी सहभागी

पुणे येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञांनी सुरू केलेल्या ‘आयटी दिंडी’चे आज, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून पुणे शहराच्या दिशेने प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासोबत अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारी ही दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. ‘मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!’ हे यावर्षीचे घोषवाक्य असून, यात ‘आत्मनिर्भर भारत’…

Read More

पाणीपुरवठा पंपिंग उद्या सकाळी सुरू करा:दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, मनपा आयुक्त अमोल येडगे यांचे कडक निर्देश

छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कडक निर्देश दिले आहेत. उद्या सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्याची पंपिंग सुरू झालीच पाहिजे, असे त्यांनी संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांना बजावले. कामात कोणतीही दिरंगाई किंवा सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. आज स्मार्ट सिटी कार्यालयात आयुक्त येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याच्या…

Read More

CSMC & BPCL Launch Swachhta Pandharwada at Jadhavwadi Bus Depot

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्या संयुक्त विद्यमाने जाधववाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोमध्ये ‘स्वच्छता पंधरवडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत ही राष्ट्रीय स्वच् . यावेळी बीपीसीएलने शहर बस सेवा अधिक सुलभ व सक्षम करण्यासाठी बस डेपोमध्ये ग्राहक इंधन पंप (कन्झ्युमर पंप) उपलब्ध करून…

Read More

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन:छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

शिक्षक संघटना समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले असून, यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे….

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटनेची चौकशी करा:जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खासदार श्रीरंग बारणेंची मागणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती, ज्यासाठी केंद्र सरकारने १३५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. खासदार…

Read More

Air India 86.85% Flights On Time in June 2026

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टाटा ग्रुपची एअर इंडिया जगातील चौथी सर्वात पंक्चुअल एअरलाइन बनली आहे. एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म सिरियमच्या जून 2026 च्या अहवालानुसार, एअर इंडियाची सुमारे 86.85% विमाने, म्हणजेच 100 पैकी 87 उड्डाणे अगदी वेळेवर पोहोचली आहेत. टाटा ग्रुपच्या मालकीच्या या एअरलाइनने जून महिन्यात एकूण 15,135 उड्डाणे चालवली. एअर इंडियाने सिंगापूर एअरलाइन्स आणि एमिरेट्सला…

Read More

पालखी प्रस्थाननंतर आळंदीत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम:मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या माहितीनुसार निर्जंतुकीकरणही सुरू

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, आळंदी नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही माहिती दिली. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेने मध्यरात्रीच्या वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे सातत्याने केली. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे, जर्मन…

Read More

दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे वासापूजन उत्साहात:वृंदावनमधील प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४ व्या गणेशोत्सवासाठी वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या सजावटीचा श्रीगणेशा वासापूजनाने उत्साहात करण्यात आला. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार…

Read More