Headlines

Admin

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्याने मृत्यू, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दावा; परिसरात कलिंगडाची विक्री बंद

मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंविषयी राज्यात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना आता या मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यात हे चारही मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया,…

Read More

ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राऊतांचा गटच सक्रिय!:ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती 50 टक्केही नाही, त्यांना जागा अडवू नये- नवनाथ बन

उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी निवडणूक लढवू नये म्हणून संजय राऊत गट सक्रिय आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे 6 वर्षे विधान परिषद होती त्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा एकही…

Read More

श्रीरामपुरात जलयात्रेतून घुमला जलसंवर्धनाचा संदेश:जलयात्रेचे श्रीरामपूरवासियांनी केले उत्साहात स्वागत, शहरात उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar The Message Of Water Conservation Spread Through The Jal Yatra In Shrirampur, The People Of Shrirampur Welcomed The Jal Yatra With Enthusiasm, There Was An Atmosphere Of Enthusiasm And Celebration In The City श्रीरामपूर4 तासांपूर्वी कॉपी लिंक श्रीरामपूर शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचे…

Read More

India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest at 47.6°C

Marathi News National India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest At 47.6°C | Heatstroke Units Ordered नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ3 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोमवारी उष्णतेने सर्व विक्रम मोडले. बांदा 47.6°C तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे यापूर्वी 30 एप्रिल 2022 आणि 25 एप्रिल 2026 रोजी सर्वाधिक 47.4°C तापमानाची नोंद झाली होती….

Read More

अहिल्यादेवींच्या जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा निर्धार‎

श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईनगरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार घुमला. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही जलयात्रांचे सोमवारी शिर्डीत आगमन झाले. अ . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ या विशेष जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे वैशिष्ट्य…

Read More

शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद चिघळला:पुस्तकावर बंदी घाला गायकवाडांची मागणी, संवैधानिक मार्गाने गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार- प्रशांत आंबी

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या वाचनावरून आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. पुस्तकात महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख हवाच, अशी ठाम भूमिका मांडत गायकवाड यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याला प्रत्युत्तर देताना, पुस्तकाचा उद्देश अनादर करणे नसून, लोकशाही मार्गाने आम्ही आमचे म्हणणे मांडणार,…

Read More

कलमा न वाचल्याने चाकूहल्ला:मुंबईत पहलगामसारख्या हल्ल्याचा उलगडा; घरातून संशयास्पद साहित्य जप्त, ATSकडून तपासाला वेग

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ला प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून काही संशयास्पद आणि कट्टर विचारसरणीशी संबंधित साहित्य सापडल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी नव्हे, तर व्यापक सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जात…

Read More

ओडिशात बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचली व्यक्ती:बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले होते की- ज्याचे खाते आहे त्याला घेऊन या

ओडिशाच्या केओंझरमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना समोर आली. आदिवासी जीतू मुंडा आपल्या मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचला. सांगाडा पाहून बँकेत एकच गोंधळ उडाला. खरं तर, जीतूला आपली बहीण कलारा मुंडाच्या खात्यातून 20 हजार रुपये काढायचे होते, यासाठी तो अनेकदा बँकेतही गेला. पण कर्मचाऱ्यांनी खातेदाराला घेऊन येण्यास सांगितले. जीतूने बँकेत आधीच कलाराच्या मृत्यूची माहिती दिली…

Read More

अहिल्यानगर जिल्हा आता कबड्डीची पंढरी- कीर्तीकर:अहिल्यानगरच्या खेळाडूंचे कौतुक; राज्यस्तरीय विजेत्यांचा सत्कार, आता "टीम इंडिया''चे वेध‎

गेल्या पाच वर्षांत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून, येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत आहेत. नगर जिल्हा आता खऱ्या अर्थाने ‘कबड्डीची पंढरी’ बनला आहे, असे गौरवद्गार महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी काढले. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पुरुष, कुमार व कुमारी गटातील…

Read More

Ladki Bahin Yojana March Hafta Stuck? Rs 1500 Pending

महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये उत्सुकता आणि थो . महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, या योजनेत पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी ही…

Read More