Headlines

Admin

संत विठोबादादांच्या चरित्र कथेचा संभाजीनगरात भव्य सोहळा:28 मेपासून प्रारंभ- 3 जूनला सांगता; अधिकमासानिमित्त धार्मिक पर्वणी

पावन अधिकमासानिमित्त संत सद्गुरू श्रीविठोबादादा महाराज यांच्या चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 28 मे ते 3 जून 2026 या कालावधीत एन-8, सिडको येथील बळीराम पाटील शाळेजवळ असलेल्या ‘सप्तपदी मंगल कार्यालय, अयोध्या नगर, येथे पार पडणार आहे. समस्त सद्गुरू श्रीचातुर्मास्यमहाराज गुरुभक्त परिवार, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

ताडोबासह परिसरातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह:बंगळुरू स्थित वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीने खळबळ

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि परिसरातील काही वाघ बेपत्ता असल्याच्या संशयावरून वन्यजीव वर्तुळात चिंता व्यक्त होत असतानाच, वनविभागाने बंगळुरू येथील एका नामांकित वन्यजीव छायाचित्रकाराची सुरू केलेली चौकशी आता अत्यंत गंभीर वळणावर आली आहे. जंगलात संशयास्पद हालचाली करणे, नियम मोडणे आणि चक्क वाहनातून मृत जनावरांची (मेलेली जनावरे) वाहतूक केल्याच्या संशयावरून वनविभाग या छायाचित्रकाराची कसून चौकशी करत आहे. मिळालेल्या…

Read More

नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा

नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय समुपदेशन समितीला पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार सुपर-स्पेशालिटीचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार होते, मात्र मे महिना संपत…

Read More

इंधन दरवाढीविरोधात नागपुरात सायकल मोर्चा:माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने मोठी वाढ होत असून या अनियंत्रित भाववाढीमुळे आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्ग कमालीचा होरपळून निघाला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. या तीव्र इंधनटंचाई आणि…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी, आचारसंहिता काळात योजना राबवण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ‘दिलासा’ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची धूम सुरू आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक…

Read More

एआयने दिग्गज कंपन्यांचे बजेट बिघडवले:मायक्रोसॉफ्टने परवाने थांबवले, उबरचा वर्षभराचा निधी 4 महिन्यांतच संपला

गेल्या दोन वर्षांपासून टेक इंडस्ट्रीमध्ये एक घोषणा घुमत आहे… ‘एआय लवकरच सॉफ्टवेअर अभियंत्यांची जागा घेईल आणि कंपन्यांचा खर्च अर्धा होईल.’ या आश्वासनाने शेअर बाजाराला गगनाला भिडवले, कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली आणि कोट्यवधी रुपये एआय इन्फ्रावर खर्च केले. पण, जेव्हा ही साधने कामावर लावली गेली, तेव्हा समोर आलेल्या इनव्हॉइसने दिग्गज कंपन्यांना धक्का बसला. सर्वात…

Read More

राजस्थान- अमित शहा यांनी दुर्बिणीतून पाकिस्तान पाहिले:दोन लढायांच्या ऐतिहासिक सांचू चौकीवर दीड तास थांबले, सीमेवर नाश्ता केला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिकानेरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) सांचू चौकीला भेट दिली. भारत-पाकिस्तान सीमेवरील ही सर्वात ऐतिहासिक चौक्यांपैकी एक आहे. ही दोन मोठ्या युद्धांची साक्षीदार आहे. ते पहिले गृहमंत्री आहेत, ज्यांनी या चौकीला भेट देऊन जवानांची भेट घेतली. त्यांनी येथून पाकिस्तानी सीमा आणि झिरो पॉइंटचा परिसरही पाहिला. शाह मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता…

Read More

धर्मेंद्र तिथे उपस्थित होते, हात धरून होते:पद्म पुरस्कार स्वीकारताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- ते खूप काळजी घेणारे पती होते, आठवणींनी डोळे पाणावले

सोमवारी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित केले. हेमा मालिनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी पोहोचल्या, त्यावेळी त्या खूप भावुक झाल्या, तर मुलगी अहाना ढसाढसा रडताना दिसली. आता हेमा मालिनी यांनी एका इमोशनल पोस्टमध्ये म्हटले आहे की, सन्मान स्वीकारताना त्यांना धर्मेंद्र यांच्या उपस्थितीची जाणीव झाली. त्यांना असे वाटले की जणू धर्मेंद्र यांनी…

Read More

ब्रेकअप केल्यावर मुलीच्या घरावर बॉम्ब फेकले:आरोपीविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, हे कळताच मुलीने संबंध तोडले होते

तमिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये ब्रेकअपमुळे संतापलेल्या एका तरुणाने मुलीच्या घरावर रॉकेल बॉम्बने हल्ला केला. यामुळे घराच्या व्हरांड्याला आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी कार्तिक उर्फ मारियप्पनला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, कार्तिकची त्या मुलीशी मैत्री होती….

Read More

कांदा कापल्यानंतरही अश्रू येणार नाही, त्यांच्याकडूनच अश्रू ढाळण्याचा प्रयत्न:कांदा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका; इंधन खरेदीमागेही साठेबाजीचा दावा

राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आणि इंधन तुटवड्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कांदा आंदोलनावरून विरोधकांवर टीका केली, तर दुसरीकडे इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेशही दिले. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची खरेदी अचानक वाढल्याने प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या…

Read More