Headlines

Admin

दावा- डिझेल महागल्यामुळे 19 लाख ट्रक बंद:मालवाहतूक भाडे 15% पर्यंत वाढले, खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात

डिझेल महाग झाल्यामुळे ट्रान्सपोर्टर्सनी ट्रक उभे करायला सुरुवात केली आहे. परिस्थिती अशी आहे की, देशभरातील 95 लाख ट्रकमधून सुमारे 20% म्हणजे 19 लाख ट्रक रस्त्यांवरून हटवले गेले आहेत. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, डिझेलची कमतरता आणि वाढलेल्या किमतींमुळे ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी मालवाहतुकीचे भाडेही वाढवले आहे. पश्चिम ते उत्तर भारत यांसारख्या मुख्य मार्गांवर…

Read More

पंतप्रधान मोदींवर लिहिलेल्या शिवराज यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:म्हटले- मी अनुभवला त्यांचा कर्मयोगी स्वभाव; अनेक मुख्यमंत्रीही होते उपस्थित

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे त्यांचे 35 वर्षांचे अनुभव पुस्तकरूपात सादर केले आहेत. त्यांनी ‘‘अपनापन : नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव’ नावाचे पुस्तक लिहिले आहे, ज्याचे प्रकाशन आज दिल्लीतील पूसा येथील NASC कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 10:30 वाजता करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन माजी…

Read More

एसटीचं चाक डिझेल दरवाढीत अडकलं, 310 कोटींचा फटका:सरनाईकांचे मोठे संकेत; मोदींच्या आवाहनानंतर ईव्हीही घेतली

देशभरात सातत्याने वाढणाऱ्या डिझेलच्या दरांचा मोठा फटका आता राज्य परिवहन महामंडळाला बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत डिझेलच्या किमतीत 4 वेळा वाढ झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या खर्चात 310 कोटी रुपयांची भर पडली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महामंडळासमोर आता आणखी मोठं संकट उभं राहिलं असून भविष्यात एसटी प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप…

Read More

Maharashtra Debt Rises 4X; Congress Demands White Paper on Foreign Investment

राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत केलेले दावे खोटे आणि तथ्यहीन असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. 2014 च्या तुलनेत देश आणि राज्यावरील . तिवारी यांनी महायुती सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. दावोस परिषद आणि इतर माध्यमातून परकीय गुंतवणुकीचे करार प्रत्यक्षात आले असतील,…

Read More

ट्विशा मृत्यू प्रकरण: सेलिना जेटली भावुक:म्हणाली- चितेची राखही थंड झाली नव्हती, कुटुंब विनवणी करत होते आणि लोकांचे लक्ष रोपांवर होते

घटस्फोट, घरगुती हिंसाचार, मुलांचा ताबा आणि भावाच्या सुटकेसाठी लढा देत असलेल्या सेलिना जेटली यांनी नुकतेच अभिनेत्री ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या प्रकरणाची तुलना त्यांच्या स्वतःच्या प्रकरणाशी केली. त्यांनी याचा निषेध करत असेही म्हटले की, ज्या वेळेपर्यंत ट्विशाच्या चितेची राखही थंड झाली नव्हती, तेव्हा काही लोक झाडांची चिंता करत…

Read More

चांदी ₹4,750 ने घसरून ₹2.66 लाखांवर आली:सर्वोच्च पातळीवरून ₹1.20 लाख खाली; आज सोने ₹1,135 ने स्वस्त झाले

आज म्हणजेच २६ मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १ किलो चांदीची किंमत ४,७५० रुपयांनी कमी होऊन २.६६ लाख रुपयांवर आली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,१३५ रुपयांनी घसरून १.५८ लाख रुपये झाला आहे. सोन्याच्या किमतींचा प्रवास: ₹१.७६ लाखांवरून ₹१.५८ लाखांपर्यंत या वर्षाच्या सुरुवातीला सोन्यामध्ये…

Read More

इंधन दरवाढीविरोधात पुणे काँग्रेसचे आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध

देशात सातत्याने होणारी इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सामान्य पुणेकर नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी यावेळी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले….

Read More

मोदींनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावला:2014 ते 2025 पर्यंत 1 लाख सरकारी शाळा बंद, 51 हजार खासगी शाळा सुरू – वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा एका तपाचा काळ देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ठरल्याची तिखट टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 2014 ते 2025 पर्यंत देशातील जवळपास 1 लाख सरकारी शाळा बंद झाल्या. पण याच काळात तब्बल 51 हजार नव्या खासगी शाळा सुरू झाल्या. म्हणजेच सध्या विद्यार्थी व पालकांना खासगी शाळांतील महागडे…

Read More

SIR गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल:आदित्य ठाकरे यांचा इशारा; बूथ लेव्हल एजंटची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबवण्यात येणारी SIR प्रक्रियेसंदर्भात कुणीही गाफील राहू नका. अन्यथा महाराष्ट्रातही इतर राज्यांसारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार यादी पडताळणी मोहीम राबवली जात आहे. पश्चिम बंगाल बिहार सारख्या राज्यात या प्रक्रियेत हजारो…

Read More

इंधनाअभावी शेतकऱ्यांची कामे थांबू नयेत:गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी इंधनाची स्वतंत्र व्यवस्था करा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

खरीप हंगामाची कामे आणि पेरणीची पूर्वतयारी ऐन रंगात आली असतानाच, राज्यातील शेतकरी बांधव डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीवर काँग्रेस नेते अमित देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन व सरकारचे लक्ष वेधले आहे. अमित देशमुख यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र…

Read More