गोवंश कत्तलीवर बंदी घालावी:सकल हिंदू समाजाची तहसीलदारांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन
तिवसा येथे सकल हिंदू समाजाने गोवंश कत्तलीवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी बुधवारी, २९ एप्रिल रोजी शहरातून ‘गोमाता सन्मान जनजागृती मिरवणूक’ काढण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींनाही या मागणीचे निवेदन पाठवण्यात आले. राज्यात गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कठोर कायदा तयार करण्याची मागणी समाजाने केली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारशात गायींचे…