Headlines

Admin

माहेश्वरी महिला संघटनेची महेश नवमी; जयघोषांसह शोभायात्रा:”संपूर्ण नारी”त 16 स्पर्धक सहभागी; वादविवाद स्पर्धेचेही आयोजन‎

माहेश्वरी महिला संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली . अकोला तालुक्यात भगवान महेशची स्थापना करून आरती करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा स्त्री रुग्णालयात २५० रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे “स . सांस्कृतिक कार्यक्रमात ७५ कलाकारांनी सादरीकरण केले. योग दिनानिमित्त १५० लोकांनी सहभाग नोंदवला. “हॅप्पी स्ट्रीट’चा आनंद घेतला. खेळ, वृक्षारोपण, मुलांनी…

Read More

महामार्गावरील खड्डे बुजवा; संभाजी ब्रिगेड झाले आक्रमक:अभियंत्यांना निवेदन सादर करीत आंदोलनाचा इशारा‎

राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, भेगाही पडल्याने संभाजी ब्रिगेड सोमवारी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना निवेदन सादर केले. रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग येथील बाळापूरकडे जाणाऱ्या जगदंबा हॉटेल समोरील टी पॉइंटपासून तुषार हॉटेल समोर ते रेल्वे फाट्यापर्यंत सार्वजनिक रोडवर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मध्य भागावर…

Read More

सुवर्ण मंदिरात निक्कर घालून आले परदेशी जोडपे, VIDEO:माथा टेकण्यासाठी जात होते; शिखाने सांगितले – प्रवेश फ्री, पण आधी पूर्ण कपडे घाला

अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात निक्कर घालून माथा टेकण्यासाठी जात असलेल्या परदेशी जोडप्याला एका शिखाने थांबवले. महिला आणि युवक दोघांनी निक्कर घातली होती. शिखाने त्यांना गेटवर थांबवले आणि नियमांबद्दल सांगितले. शिखाने सांगितले की, निक्कर घालून आत जाण्यास मनाई आहे. यावेळी परदेशी महिलेने तिकिटाबद्दलही विचारले. त्यावर तिला सांगण्यात आले की, येथे प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. दोघांनाही पूर्ण…

Read More

खरीप हंगामात 35 हजार 560 हेक्टर जमिनीवर सोयाबीनचा पेरा:84 हजार 768 पैकी 83 हजार895 हेक्टरवर नियोजन‎

यंदाच्या खरीप हंगाम २०२६-२७ साठी येथील कृषी विभागातर्फे तालुक्यातील वही ती खालील ८४ हजार ७८७ हेक्टर जमिनीपैकी ८३,८९५ हेक्टर जमिनीवर विविध खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले होते त्यापैकी ६३ हजार ८४८ हेक्टर जमिनीवर सहा जुलै पर्यंत प्रत्यक्षात पेरणी झाली आहे पेरणीची टक्केवारी ही ७६ टक्के आहे.३५ हजार ५६० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी झाली असल्याने यंदाही…

Read More

भूमी अभिलेखच्या कारभाराविरुद्ध तीन महिलांचे उपोषण:न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कर्मचाऱ्यांनी परस्पर केली मोजणी‎

येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्ट व वादग्रस्त कारभाराला कंटाळून अखेर तीन महिलांनी सोमवारपासून (दि.६) कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शुभांगी प्रवीण ठाकरे, राजकन्या साहेबराव ठाकरे व शोभाबाई भुजंगराव बरडे अशी उपोषणास बसलेल्या महिलांची नावे आहेत. भूमी अभिलेखच्या इतिहासात तीन महिलांनी एकत्र येत आमरण उपोषणाचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात खळबळ…

Read More

बाळापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण:रस्त्यांसाठी 150 कोटी द्या आ. देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 851 अपघात, 334 जणांचा मृत्यू‎

विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पत्रही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सन २०१९ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले. या दुर्घटनांमध्ये…

Read More

अमरनाथ गुहेतील शिवलिंग पूर्णतः विरघळले:यात्रेला सध्या फक्त 5 दिवस झालेत; 3 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेणे बाकी

अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग जवळजवळ पूर्णपणे वितळले आहे. यात्रेचे अजून फक्त पाच दिवसच झाले आहेत. 57 दिवस चालणारी यात्रा 3 जुलै रोजी सुरू झाली होती. यात्रेच्या पहिल्या चार दिवसांत सुमारे 86 हजार भाविकांनी पवित्र गुहेत दर्शन घेतले. अधिकाऱ्यांच्या मते, मंगळवारी पाचव्या दिवशी ही संख्या 1 लाखांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. यात्रेसाठी यावर्षी 4 लाख…

Read More

विवाह संस्कारातून निसर्ग अन् ज्ञानाची पेरणी, महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन वधू-वराची मंगल प्रवेशिका‎

आजकालच्या विवाह सोहळ्यांवर पाश्चात्य संस्कृतीसह बडेजावाचा मोठा प्रभाव दिसून येतो. लाखो रुपयांची उधळपट्टी, डीजेचा दणदणाट आणि दिखाऊपणा यामध्येच लग्नाची इतिकर्तव्यता मानली जात असताना, अमरावतीत एका विवाह सोहळ्याने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. नांदगाव पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुळे आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी कलगा येथील प्रियंका तुपटकर यांच्या विवाह सोहळ्यात भारतीय संस्कृती, समाजप्रबोधन आणि पर्यावरण…

Read More

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी राहीन:आदर्श शिक्षक, शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी माजी आ. सावंत यांचे प्रतिपादन‎

“शिक्षण हे सर्व विकासाचे मूळ आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आणि हक्कासाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे. जुनी पेन्शन योजना, टीईटी सक्ती आणि टप्पा अनुदान यासारख्या प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासा . ​या वेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, मी आमदार असताना शिक्षण क्षेत्रातील असंख्य जटील प्रश्न लोकशाही व…

Read More

मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज- काझी:‘मुस्लिम बिरादार जमात’ तर्फे गुणवंतांचा सत्कार‎

मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगत व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले. येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काझी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत,…

Read More