Headlines

Admin

मोर्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न:जिद्द, चिकाटीने यश मिळते – ठाणेदार आठवले

मोर्शी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ठाणेदार राहुल आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास यशाचे शिखर सहज गाठता येते, असे प्रतिपादन त्यांनी केले. नवनीत डायनामिक आणि आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात…

Read More

रहाटगावातील सिद्धेश्वर मंदिरात हरितीकरण सप्ताह सुरू:11 जुलैपर्यंत विविध वृक्षांची लागवड व संवर्धन करणार

अमरावती येथील रहाटगावातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात हरितीकरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आझाद हिंद मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा उपक्रम ११ जुलैपर्यंत चालणार असून, यात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले जाईल. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, आवळा, आंबा यांसारख्या दीर्घायुषी वृक्षांची यापूर्वीच लागवड करण्यात आली आहे. यासोबतच बोगनवेल,…

Read More

राजेश भुयार अमरावतीचे नवे जिल्हा उपनिबंधक:शंकर कुंभार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती

राजेश विनायकराव भुयार यांनी अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (डीडीआर) म्हणून पदभार स्वीकारला आहे. शंकर कुंभार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने नुकतीच काही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली होती, ज्यात भुयार यांचाही समावेश होता. त्यांच्या कामाची दखल घेऊन सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने त्यांना डीडीआरची महत्त्वपूर्ण…

Read More

धर्मांधता राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हान – सुनील देवधर:'माय होम इंडिया' संस्थापकांचे पुरस्कार वितरणप्रसंगी मत

धर्मांधता हे राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेपुढील मोठे आव्हान आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित कार्यकर्ते आणि ‘माय होम इंडिया’ संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले. शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. देवधर म्हणाले की, भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारताची मूळ संस्कृती नाकारून अनेकांनी त्यांचे धर्म,…

Read More

मराठवाडा जनविकास संघाकडून वारकऱ्यांसाठी 7 पाण्याचे टँकर रवाना:दशकपूर्तीनिमित्त 500 हून अधिक वृक्षरोपांचेही वाटप

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने यंदाही सात पिण्याच्या पाण्याचे टँकर रवाना केले आहेत. पिंपळे गुरव येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात संत-महंत आणि मान्यवरांच्या हस्ते या टँकरांचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत पाठवण्यात आले. या कार्यक्रमात दिंडी प्रमुखांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. तसेच,…

Read More

पुण्यात पावसाचा हाहाकार:एका सोसायटीची सीमाभिंत कोसळली; शहरात 30 ठिकाणी झाडे पडली, 18 वाहनांचे नुकसान

पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडी येथील एका सोसायटीची सीमाभिंत रविवारी पहाटे कोसळली. या घटनेत नऊ मोटारी आणि नऊ दुचाकींसह एकूण १८ वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. समृद्धी लेक सोसायटीची ही सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव…

Read More

तरुणाईमध्ये भारतीयत्व नाही; डॉ. पटवर्धन यांची खंत:गुरुकुल प्रतिष्ठान पुरस्कार सोहळ्यात शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला प्रश्न

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन यांनी आजच्या तरुणाईमध्ये भारतीयत्व कोठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित आदर्श माता-पिता आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. पटवर्धन यांनी युवा पिढीच्या विचार, आचार, विहार आणि आहारात भारतीयत्व आढळत नसल्याची खंत व्यक्त केली. या पिढीचा पाया नेमक्या…

Read More

आषाढी वारीत विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या:महावितरण संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश; हयगय झाल्यास कारवाई

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पालखी मार्गावर चोख विद्युत सुरक्षा ठेवण्यासाठी विविध कामांचा आढावा घेतला. सुरक्षेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती, 'आरोग्य संपन्न वारी' मोबाईल ॲपचे लाँचिंग

आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या…

Read More

Golden Temple Nihang Beats Hotel Staff Over Tourist Harassment

Marathi News National Golden Temple Nihang Beats Hotel Staff Over Tourist Harassment | Heritage Street VIDEO मानव, अमृतसर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गोल्डन टेंपलच्या हेरिटेज स्ट्रीटवर निहंगने हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण केली. निहंगने त्यांना ओरडून चापट मारल्या. निहंगचे म्हणणे आहे की, हे गोल्डन टेंपलमध्ये येणाऱ्या भाविकांना खोल्या मिळवून देण्याचे सांगून त्रास देतात. निहंगने ही कारवाई एका कुटुंबाच्या…

Read More