स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून परिक्षा वेळेत घ्यावात:छात्रों की गूंज’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची मागणी, विद्यार्थीनींनी मांडल्या व्यथा
शासनाने स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करावे तसेच या परिक्षा ठरलेल्या वेळेतच घ्यावात अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी रविवारी ता. ५ आयोजित छात्रों की गूंज कार्यक्रमात व्यक्त केली आहे. यावेळी विद्यार्थीनींनी परिक्षेची तयारी करतांना येणाऱ्या अडचणी व व्यथा मांडल्या. हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आज जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने ‘छात्रों की गूंज’ या…