Headlines

Admin

TMC मुख्यालयावर बंडखोर गटाचा ताबा:कुलूप-पोस्टर बदलले, यांमध्ये ममताचा फोटो नाही; एक दिवसापूर्वी पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता

तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर गटाने शुक्रवारी कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवला. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर नेत्यांनी मेट्रोपॉलिटन येथील मुख्यालयाचे कुलूप बदलले, नवीन पोस्टर्स लावले, ज्यात ममता बॅनर्जी यांचा फोटो नव्हता. मात्र, कार्यालयाच्या आत आधीपासून लावलेले ममता बॅनर्जी यांचे फोटो आणि कटआउट काढण्यात आले नाहीत. ऋतब्रत बॅनर्जी वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या कोषाध्यक्षांसह TMC…

Read More

Heavy Rain Alert: Palghar & Kalyan-Dombivli Schools Closed

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू ठेवली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाने ४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत . अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्भवू शकणारी पूरस्थिती आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत….

Read More

माथेरानच्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा:दस्तुरी येथील 22 हजार चौ.मी. जागेवर वाहनतळ, भूखंड महसूल विभागाकडून नगरपरिषदेकडे हस्तांतरित

प्रसिद्ध माथेरान गिरीस्थान येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांची वाहनतळाची मोठी समस्या आता कायमची सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माथेरानमधील दस्तुरी येथील २२,३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाचा मोठा शासकीय भूखंड वाहनतळासाठी माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने आज ( दि. ३ जुलै ) रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी…

Read More

पारडातील दुहेरी खूनाला 12 दिवसानंतर वाचा फुटली:करणीच्या संशयावरून हत्या, तिघे जण अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली तालुक्यातील पारडा येथील वृध्द दांम्पत्याच्या खून प्रकरणाला अखेर १२ दिवसानंतर वाचा फुटली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन जणांना शुक्रवारी ता ३ ताब्यात घेतले आहे. त्यांनी करणीच्या संशयावरून हा खून केल्याची कबुली दिली आहे. हिंगोली तालुक्यातील पारडा येथील बळीराम वाघमारे व त्यांची पत्नी कलावती वाघमारे यांचा शेतातील आखाड्यावर मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीमध्ये…

Read More

वसपांगरा येथे विवाहितेचा खून केल्याची तक्रार:पतीविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयीत पती ताब्यात

कळनुरी तालु्क्यातील वसपांगरा येथे विवाहितेचा खून करून मृतदेह विहीरीत फेकल्याच्या आरोपावरून पतीवर शुक्रवारी ता. ३ कळमनुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयीतास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील लासीना येथील आबासा देवकर यांची बहिण शितल यांचा विवाह वाशीम जिल्हयातील झुनका बोराळा येथील रामू सोळंके याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर…

Read More

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची निर्णायक बैठक:15 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी पवना धरण–निगडी जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी प्रकल्पाला गती मिळाली असून, प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रकल्पातील प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार…

Read More

Mahabaleshwar Rain 70mm; Koyna Dam Storage Reaches 9.39 TMC

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, घाटमाथ्यासह महाबळेश्वर, नवजा, कोयनानगर आणि पाटण परिसरात संततधार सुरू आहे. महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासांत ७० मिमी पावसाची नोंद झाली असून, कोयना धरणातील पाणीसाठ्यातही स . गेल्या २४ तासांत महाबळेश्वर येथे ७० मिमी, नवजा येथे ४१ मिमी, तर कोयनानगर येथे १७ मिमी पावसाची नोंद…

Read More

अंधेरीत एसआरए इमारतीला भीषण आग:जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची धडपड, तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या

अंधेरी पश्चिम परिसरातील एका एसआरए (SRA) इमारतीला आज, ३ जुलै रोजी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर पसरल्याने मोठा हाहाकार उडाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या भीतीने काही हताश रहिवाशांनी चक्क तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले असून,…

Read More

जोगेश्वरीतील गोमती वैशाली चाळीत भीषण आग:11 जण जखमी, दोन वृद्धांची प्रकृती गंभीर; इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील आगीमुळे दुर्घटना

जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत धुराची बाधा झाल्यामुळे आणि भाजल्याने तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका १३ वर्षीय मुलासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर ९ जणांवर ट्रॉमा…

Read More

Maharashtra Pink E-Rickshaw Scheme: 5000 Women to Benefit

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गुलाबी (पिंक) ई-रिक्षा’ योजनेला आता मोठी गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात किमान 5 हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्च . विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई-रिक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न…

Read More