Headlines

Admin

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम

मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी अध्यापन करावे की शाळाबाह्य कामे करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने (विज्युक्टा) एसआयआरच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विज्युक्टाचे अध्यक्ष…

Read More

अमरावतीमध्ये 20 सेंद्रिय शेतकऱ्यांचा कृषी दिनी गौरव:कृषी विभागाने जिल्हा परिषदेत केला सत्कार

अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या २० शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले…

Read More

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात (डीपीसी सभागृह) दुपारी १२ वाजता ही सुनावणी सुरू होईल. महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित सर्व तक्रारींवर त्या पीडित महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. महिला व बालविकास विभागाने या जनसुनावणीसाठी विशेष तयारी…

Read More

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार!:मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी, नागरिकांकडून संताप

राज्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी विशेषतः शासकीय रुग्णालयांची स्थिती आजही अत्यंत विदारक आहे. अस्वच्छता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कर्मचाऱ्यांची वानवा आणि कोलमडलेली यंत्रणा यामुळे रुग्णांना नाहक मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या ढिसाळ कारभाराचे भीषण उदाहरण काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. तिथे रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत एका गरोदर…

Read More

ट्रक वाहतुकीला मुभा, एसटीची चाके थांबवली:विद्यार्थी, काँग्रेसच्या चक्काजामनंतर दोन तासांनी बस सेवा सुरू

धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती, तर ट्रकना मात्र मुभा होती. या विरोधात विद्यार्थी आणि काँग्रेसने आज चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर प्रशासनाने नमते घेत दोन तासांत बस सेवा पूर्ववत केली. शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली…

Read More

संभाजीनगरच्या 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमुक्ती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण १६३२ कोटी १२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची ही आकडेवारी आधार संलग्निकरणानंतर पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा…

Read More

8 Dead in Fiery Collision; Claim of Cigarette Boxes in Trunk

Marathi News National Rajasthan Bus Accident: 8 Dead In Fiery Collision; Claim Of Cigarette Boxes In Trunk दौसा36 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची धडक झाली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी 6 जणांचा आगीत होरपळून, तर 2 जणांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला आहे. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की,…

Read More

काँग्रेसने महावितरण कार्यालयाला घेराव घातला:वीजपुरवठा खंडित, अवाजवी बिले आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

तिवसा शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांनी आज, बुधवारी, १ जुलै रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी कार्यालयाच्या दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग…

Read More

जूनच्या पावसाने 9 तालुक्यांत सरासरी गाठली नाही:सर्वाधिक पावसाची हमी असलेला चिखलदरा तालुकाही शेवटून तिसरा

अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ९ तालुक्यांना फटका दिला आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा फार कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात केवळ १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच…

Read More

जिद्द, चिकाटीने यशाचे शिखर गाठता येते:ठाणेदार राहुल आठवले यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास तसेच गुरु व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाचा आदर केल्यास ते यशाचे शिखर सहज गाठू शकतात, असे प्रतिपादन ठाणेदार राहुल आठवले यांनी केले आहे. मोर्शी येथे नवनीत डायनामिक व आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या…

Read More