Headlines

Admin

परमेश्वराला साधेपणा, निष्कलंकपणा‎असलेला भक्त प्रिय- किशोर महाराज‎:एरंडोल येथील पायी दिंडीला 32 वर्षे पूर्ण, कन्नड येथे वारकऱ्यांचा मुक्काम ‎

अलीकडच्या काळात समाजात दिखाऊ आणि भपकेबाज भक्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, अशा बाजारू स्वरूपाच्या भक्तीने परमेश्वर प्रसन्न होत नाही. देवाला निव्वळ साधेपणा, निष्कलंकपणा आणि मनातील खरेपणा असलेला भक्तच प्रिय असतो, असे प्रतिपादन कीर्तनकार किशोर महाराज कासोदेकर यांनी केले. श्री राजे गोविंद आश्रम व गोसेवा संस्थान, एरंडोल (जळगाव) येथील पायी दिंडीला यंदा ३२ वर्षे…

Read More

QR code box with ‘Ram Rajya Kosh’ written on it seized from an accused, SIT gets 15 days for investigation

Marathi News National QR Code Box With ‘Ram Rajya Kosh’ Written On It Seized From An Accused, SIT Gets 15 Days For Investigation अयोध्या/लखनौ11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या चौकशीत नवे खुलासे झाले आहेत. पोलिसांनी आरोपी अविनाश शुक्ल याच्या ठिकाणाहून ‘रामराज्य कोष’ लिहिलेली एक पेटी जप्त केली आहे, ज्यावर पेटीएमचा क्यूआर…

Read More

दिलासा:संभाजीनगरला आज-उद्या सलग 2 दिवस पावसाचा यलो अलर्ट, 16 दिवसांनी राज्यात मान्सून परतला, पेरण्या मार्गी लागू शकतात

एल निनोमुळे यंदा महाराष्ट्रात 8 जून रोजी मान्सून कोकणातील हर्णे व सोलापूरजवळ अडकला होता. 15 जूनपर्यंत राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यानंतर 16 दिवसांनी मान्सूनने पुनरागमन केले. गेल्या 25 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 ते 7…

Read More

पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव:पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने . ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेच यशस्वी ठरतात. आणि अहिर त्यात पारंगत आहेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिर…

Read More

भाजपचे मिशन 360:आता राष्ट्रवादी, सपा, द्रमुकला खिंडार पाडण्याची तयारी, मोठ्या घटनात्मक बदलांसाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक

भाजपचे रणनीतीकार राजकीय चित्र बदलण्यासाठी ‘मिशन 360’ मध्ये गुंतलेत. 17 एप्रिल रोजी महिला आरक्षण व परिसीमनाशी संबंधित विधेयकावर लोकसभेत धक्का बसल्यानंतर भाजपने संसदेत दोन तृतीयांश बहुमताची रणनीती वेगवान केली होती. पक्षाचे लक्ष केवळ याच विधेयकापुरते मर्यादित नसून ‘एक देश-एक निवडणूक’ आणि न्यायालयीन सुधारणांसारख्या मोठ्या घटनात्मक बदलांसाठी आवश्यक ‘सुपर मेजॉरिटी’ मिळवण्यावर आहे. यासाठी विरोधी पक्षांत फूट,…

Read More

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन‎:बंदी असतानाही गायरान जमिनीवर प्लॉट्स पाडून पिंप्री मोंढाळेत विक्री, पारोळा तालुक्यात कुंपणानेच शेत खाल्ले

पारोळा तालुक्यातील पिंप्री मोंढाळे येथे शासकीय यंत्रणेच्या संगनमताने २ एकर गायरान जमिनीवर २०० प्लॉट्स पाडून बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. गायरान जमीन विक्रीस बंदी असल्याने मूळ सातबारा उतारा कोराच आहे. मात्र तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत नमुना नं. ८ वर वाढीव बेकायदेशीर नोंदी करून लोकांना मालकी हक्क…

Read More

ख्रिश्चन झालेल्या महिलेसह 30 कुटुंबे झाली पुन्हा हिंदू:सोलापुरात मातृशक्ती आयाम संघटनेची मोहीम

‘माझ्या मानेला गाठ असल्याने मी वारंवार आजारी पडत होते. काही लोकांच्या सांगण्यावरून मी प्रार्थनेसाठी गेले. तिथे मला आजारपणातून बरे होण्यासाठी परंपरा बदलण्यास सांगण्यात आले. विधी करून माझा प्रवेश निश्चित झाला. मात्र तीन वर्षे होऊनही मला आजारपणातून सुटका मिळाली नाही. घरी पूजा करण्यासही मनाई होती. नंतर समुपदेशनामुळे मी पुन्हा स्वधर्मात आले…’ ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात…

Read More

160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा:11 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या तपासात २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने नाशिकमध्ये बुधवारी तब्बल ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात शिक्षण विभागातील बडे अधिकारी आणि भ्रष्ट संस्थाचालकांवर कारवाईची टांगती…

Read More

अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज मंदिराला भीषण आग:शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवितहानी टळली

अमळनेर येथील संत सखाराम महाराज यांच्या मंदिराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण लाकडाची वाडी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेर, पारोळा, धरणगावचे अग्निशमन पथक दाखल झाले आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाहीये. आगीचे भयावह दृश्य पाहा Source link

Read More

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत हजारो गाड्यांची रांग

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही. भेरू घाटापासून मानपूर पुलापर्यंत सुमारे 25 किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली आहे. शेकडो वाहने सुमारे 7 तासांपासून अडकली आहेत. बसेस, ट्रक आणि खाजगी गाड्यांमधून प्रवास करणारे लहान मुले, वृद्ध आणि महिला उकाडा,…

Read More