Headlines

Admin

एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू:स्टार्टअप, उद्योग व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, विकास आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. माईर्स एमआयटीचे संस्थापक व सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रीक व्हेइकल्सचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार…

Read More

विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी!:भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला; तर जागावाटपाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचा संताप

राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये सध्या 12-5-2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसला…

Read More

प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांनी संगणक-खुर्च्या तोडल्या, महामार्ग अडवला:SSC परीक्षेत सर्व्हर निकामी झाल्याने संतापले होते, आजची परीक्षा रद्द

यूपीच्या प्रयागराजमध्ये झालेल्या SSC-GD भरती परीक्षेदरम्यान मंगळवारी सर्व्हर फेल झाल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यांनी खोल्यांमध्ये ठेवलेले संगणक आणि खुर्च्या तोडण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करू लागले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रयागराज-वाराणसी महामार्गही जाम केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अर्ध्या तासानंतर मोठ्या प्रयत्नाने परिस्थिती शांत केली. गोंधळानंतर आजची परीक्षा रद्द करण्यात आली. गोंधळाची 2 छायाचित्रे पाहा… परीक्षा सुरू होताच सर्व्हर…

Read More

आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप:आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या साताऱ्यातील आठ तरुणांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेनंतर आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरात शोककळा पसरली असून गावागावांत हळहळ व्यक्त होत आहे. हे सर्व युवक कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासा दरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल…

Read More

हर्षवर्धन सपकाळांकडून पंतप्रधानांवर अर्वाच्य भाषेत टीका:चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- सपकाळांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळिमा फासणारी

नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. या टीकेच्या निषेधार्थ आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…

Read More

Centre Forms Committee to Study Population Change; Amit Shah Calls Infiltration Major Challenge

Marathi News National Centre Forms Committee To Study Population Change; Amit Shah Calls Infiltration Major Challenge नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने देशाच्या लोकसंख्येत होत असलेल्या असामान्य बदलांच्या अभ्यासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर (निवृत्त) यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी X पोस्टमध्ये म्हटले…

Read More

चंद्रपूर-गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रिचेबल:पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचलले, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट घोडेबाजाराचा गंभीर आरोप करत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल 23 नगरसेवक सध्या संपर्काबाहेर असून, पैशांच्या जोरावर त्यांना फोडण्यात आल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी या वेळी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमचे चंद्रपूर…

Read More

एका दिवसात शूट झाले अक्षयसोबत गाणे:भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह यांच्याशी चित्रपटाच्या इंट्रो गाण्याबद्दल खास बातचीत

हिंदी आणि साऊथचे मेनस्ट्रीम निर्माते भोजपुरी कलाकार आणि गायकांसोबत सातत्याने सहयोग करत आहेत. आता ‘वेलकम टू द जंगल’साठीही अक्षयने अक्षरा सिंहसोबत एक गाणे केले आहे. अक्षरा चित्रपटाच्या एका खास इंट्रो गाण्यात अक्षयसोबत थिरकताना दिसेल. त्यांच्याशी झालेली खास बातचीत… ‘वेलकम टू द जंगल’ची ही ऑफर तुमच्याकडे कशी आली? या चित्रपटाची ऑफर थेट प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य…

Read More

गुजरातमध्ये 5 बछड्यांसह 8 सिंहांचा मृत्यू:बेबेसिया विषाणू संसर्गाची शक्यता, यामुळे 2018 मध्ये 11 सिंहांचा मृत्यू झाला होता

गुजरातच्या गिर जंगल परिसरात दोन सिंह बछड्यांचा संशयित बाबेसिया विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर, इतर तीन सिंहांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये नैसर्गिक कारणांमुळे आणि आपापसातील संघर्षामुळे जीव गेला. राज्याचे वनमंत्री अर्जुन मोढवाडिया यांनी मंगळवारी ही माहिती दिली. वनमंत्री अर्जुन मोढवाडिया यांनी सांगितले की, गिर जंगलात कोणत्याही मोठ्या संसर्गाची किंवा साथीच्या रोगासारखी परिस्थिती नाही. त्यांनी सांगितले की,…

Read More

प्रेमाचे नाटक करून तब्बल 140 तरुणींना गंडा!:लाखोंचे कर्ज काढून पसार होणाऱ्या आरोपीला बेड्या, मानपाडा पोलिसांची धडक कारवाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींसोबत ओळख वाढवायची, त्यानंतर प्रेमाचे नाटक करायचे, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या तरुणींच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढायचे आणि फरार व्हायचे. हा प्रकार डोंबिवली येथे घडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 140 पेक्षा जास्त तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी केलेल्या एका कारवाईतून…

Read More