Headlines

Admin

नेवरीच्या बेपत्ता व्यक्तीचा वारंगाफाटा शिवारात सापडला मृतदेह:आखाडा बाळापूर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, मृत्यूचे कारण अस्पष्ट

हदगाव तालुक्यातील नेवरी येथील एका बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह वारंगाफाटा शिवारात रविवारी ता. १२ दुपारी आढळून आला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहेे. व्यक्तीच्या मृतदेहाचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील नेवरी येथील प्रशांत इंगळे (३९) हे भुसारचा व्यवसाय व शेती करतात. गुरुवारी ता….

Read More

मातोश्रीवर बंगालचा जादूगार येतो, हे सर्वांना माहीत आहे:विनायक, संजय राऊतांवर मंत्री शिरसाटांची टीका, पवारांच्या स्तुतीवरही मांडली भूमिका

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आज राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर सडेतोड भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरील जादूटोण्याचे आरोप, संजय राऊत यांची राजकीय भविष्यवाणी, शरद पवारांनी केलेले राज्य सरकारचे कौतुक, अंधेरीतील मराठीचा अपमान आणि बाबा फर्जन यांच्या घरावरील छापा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी…

Read More

वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका

पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत….

Read More

Rohit Sharaf & Prajakta Koli in Jaipur for Mismatched 4 Shooting

जयपूर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पिंकसिटीमध्ये नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच्ड’ (Mismatched) या वेब सीरिजच्या चौथ्या आणि अंतिम सीझनचे शूटिंग सुरू होईल. रविवारी शोचे मुख्य कलाकार रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी जयपूरला पोहोचले. दोन्ही कलाकार येथे ठरलेल्या वेळापत्रकानुसार शहरातील आधुनिक आणि सुंदर लोकेशन्सवर शूटिंग करतील. जयपूरमध्ये होणाऱ्या या शूटिंग शेड्यूलदरम्यान शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले जाईल. ‘मिसमॅच्ड’ची टीम येथे…

Read More

अयोध्येत भाविकांची संख्या घटली, हॉटेलमधील खोल्यांची मागणी 25% च राहिली:राम मंदिरात देणगी चोरीनंतर परिस्थिती बदलली, दुकानदारांची कमाई घटली

सकाळचे दहा वाजले आहेत… रामपथावर असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य प्रवेशद्वारातून रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविक पुढे सरकत आहेत. कुणी रामधून गात आहे, तर कुणी ‘जय श्रीराम’चा जयघोष करत आहे. या रांगेत उभे राहिल्यावर हे स्पष्ट होते की रामलल्लावरील श्रद्धा अटूट आणि अटल आहे, पण श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित लोकांवर देणगी चोरीच्या आरोपांनंतर येथे बरेच काही…

Read More

जावेद अख्तर म्हणाले-मजबूत स्त्री म्हणजे जी स्वतःचे निर्णय स्वतः घेते:आपल्या शाळांमध्ये असा धडा असावा, ज्यात मुले ‘जेंडर इक्वॅलिटी’ शिकू शकतील

जेव्हा समाजात एखाद्या विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची किंवा तिला जिवंत जाळल्याची घटना समोर आली की, आपण केवळ सासरच्या लोकांना दोष देतो. मात्र लेखकाच्या मते, अशा वेळी एक प्रश्न मुलीच्या आई-वडिलांनाही विचारला गेला पाहिजे. त्यांनी आपल्या मुलीला इतके सक्षम, स्वाभिमानी आणि निर्णयक्षम का बनवले नाही की, अन्याय सहन करण्याऐवजी ती त्याला ठामपणे विरोध करू शकली असती?…

Read More

हिंगोलीत भूकंपाच्या धक्क्यांनंतर जिल्हा प्रशासन सतर्क:रुडकीच्या केंद्रीय संशोधन संस्थेकडून घेणार तांत्रिक मार्गदर्शन

हिंगोली जिल्हयात भूकंपरोधक बांधकाम, इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता तसेच आपत्तीपूर्व तयारीसाठी उत्तराखंडमधील रुडकी येथील केंद्रीय इमारत संशोधन संस्थेच्या संचालकांसमवेत बैठक आयोजित करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तर भूकंपकेंद्राच्या परिसरातील गावांतील शासकिय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडे सातत्याने जाणवत असलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप तसेच…

Read More

'4 BIN HAR DIN' अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद:मनपा IEC टीमच्या मार्गदर्शनाखाली मानवी साखळीतून जनजागृती

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ‘4 BIN HAR DIN’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्त अमोल येडगे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १८ मधील जागृती प्राथमिक शाळा, बन्सीलाल नगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मनपाच्या IEC (माहिती, शिक्षण आणि संवाद) टीमने विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन २०२६ च्या नवीन…

Read More

राऊतांनी राहुल गांधींच्या सांगण्यावरून हिंदूंची बदनामी करण्याची सुपारी घेतलीय:मुंबई मनपावर सत्ता असताना कोणत्या गुजराती कंत्राटदारांना कामे दिली मनसेकडून यादी मागवा- बन

कोण चंपतराय आहेत आणि कोण संपतराव आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आज जी अधोगती झाली आहे आणि ‘उबाठा’ गटाची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार केवळ आणि केवळ संजय राऊतच आहेत, असा घणाघाती आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टोला लगावताना…

Read More

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच थांबवू नये

माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त ‘सर्व काही ठीक होईल’ असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश जोडलेला असतो. जर तुम्ही त्या उद्देशावर टिकून राहिलात आणि लवकर हार मानली नाही, तर योग्य वेळ आल्यावर नशीबही तुमची साथ देते. जर एखादा उद्योजक म्हणत असेल की त्याला कधीच भीती वाटली नाही,…

Read More