Headlines

Admin

देशातील मोठ्या शहरांमध्ये 25-60% पर्यंत पाण्याची नासाडी:मुंबईत भोपाळ-इंदूरच्या गरजेपेक्षा जास्त पाणी वाया; इंदूरमध्ये 65% पाणी गळती

देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये 25-60% पर्यंत पाणी वाया जात आहे. एकतर पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मोठे लीकेज आहेत किंवा पाईपलाईनमध्ये अवैध कनेक्शन जोडले गेले आहेत. परिस्थिती अशी आहे की मुंबईला दररोज सुमारे 3,850 एमएलडी (दशलक्ष लिटर दररोज) पाणी पुरवले जाते. यापैकी सुमारे 30% लीकेज मानले जाते. दररोज सुमारे 1000 एमएलडी पाणी पाईपलाईन लीकेज आणि इतर…

Read More

पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी स्वच्छ करा:मनमाडला नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीनाले, गटारी आणि सार्वजनिक परिसरांची तातडीने स्वच्छता करावी, अशा सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२०२६ अंतर्गत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची तातडीची बैठक नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील प्रमुख व सुपरवायझर यांना…

Read More

कन्नडच्या रुग्णालयात दररोजची ओपीडी 500 अन् खाटा फक्त 50:उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव 7 वर्षांपासून धूळखात‎

शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचा असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ७ वर्षांपासून शासनदरबारी धुळखात पडला आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव प्रलंबित असून, कन्नडकरांना अद्ययावत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रुग्णालयात रोजची रुग्णसंख्या ५०० आहे. खाटा केवळ ५० आहेत. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागत आहे. कन्नड रुग्णालय सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर…

Read More

पिकांचे नुकसान:लासूर, पाचोड, शिऊरला अवकाळीचा तडाखा‎, देवळीमध्ये वीज पडून बैल ठार, शिऊर येथे शेडनेट कोसळले, वीजपुरवठा खंडित‎

लासूर स्टेशन, सावंगी, देवळीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र लागण्यापूर्वीच आलेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. परिणामी, संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर…

Read More

गंगापुरातील विजेची कामे महावितरण मार्गी लावणार:पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रोहित्रे होणार दुरुस्त‎

लासूर स्टेशन वजनापुर येथील शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी विजेच्या समस्यांवर महावितरणविरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३० मेपर्यंत विजेसंबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हल्लाबोल आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील गावठाण…

Read More

काॅर्पोरेट जिहाद:निदाचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेल पोलिसांना साेमवारी शरण येणार, कोणतीही पळवाट न उरल्याने शरण यावेच लागणार

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन आता छत्रपती संभाजीनगरशी जोडले गेले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन . या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मतीन पटेल याच्याविरुद्ध आरोपीला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

जालन्याहून बहिणीच्या घरी जाणाऱ्या महिलेचे रिक्षा चालकाने केले अपहरण:एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

जालन्याहून उपचारासाठी शहरात आलेल्या महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेले. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे’ असे सांगत मदतीचा आर्त प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच फोन बंद झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३७ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार,…

Read More

‘पैशांची मनीषा’ हेच पेपर फुटीचे कारण- सीबीआय:पुण्यातील फिजिक्स पेपरसेटर मनीषा हवालदारची कबुली

नीट पेपरफुटीप्रकरणी अटकेतील पुण्यातील फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न फोडले. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने संभाव्य प्रश्नांच्या नोट्स जाळूनही टाकल्या, अशी कबुली तिने दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, सलग ९ दिवसांपासून लातुरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने शनिवारी दुपारी प्रा. शिवराज मोटेगावकरच्या ‘आरसीसी’च्या कार्यालयात दुपारी ४ ते रात्री ८ वाजेनंतरही ठाण मांडून संगणकातील…

Read More

दिपकेला धमकी- ‘कॉक्रोच जनतापार्टी’ बंद कर, नाही तर शोधून मारू:अभिजित दिपकेच्या संभाजीनगरातील घराभाेवती पोलिसांचा बंदोबस्त

सोशल मीडियावरील ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक पेजवरून देशातील बेरोजगारी आणि व्यवस्थेवर टीका करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाला अमेरिकेत जाऊन जिवे मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेच्या वाळूज येथील घराभोवती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. अभिजित अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. ‘पैसे घे आणि पेज बंद कर,अन्यथा अमेरिकेत शोधून मारू,’ अशा शब्दांत…

Read More

पंतप्रधान आवास योजना:घरकुलासाठी नदीपात्रातील पूर्ण साठ्याच्या 10% वाळू मोफत, राज्यात 1.77 लाख कोटींची गुंतवणूक, 12 लाख घरांचे बांधकाम मार्गी

राज्यातील नदीपात्रात उपलब्ध असलेल्या एकूण वाळू साठ्यापैकी १० टक्के वाळू आता पंतप्रधान घरकुल योजनेतील घरांच्या बांधकामासाठी मोफत दिली जाणार आहे. राज्य सरकारने १५ मे रोजी हा नवा आदेश जारी केला असून, यामुळे राज्यातील १२ लाख घरांच्या रखडलेल्या व सुरू असल . राज्यात वाळू टंचाई आणि धोरणातील सततच्या बदलांमुळे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळण्यात…

Read More