Headlines

अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या:बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, याठिकाणी…

Read More

महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीत राजकीय विलंब:काँग्रेसची 'विनाअट' तात्काळ अंमलबजावणीची मागणी; ओबीसी आरक्षणावरही भर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीतील विलंबावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. हा विलंब भाजपचा सुनियोजित राजकीय कट असून, महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा फायदा घेणे हाच सत्ताधारी पक्षाचा खरा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने या विधेयकाची तात्काळ आणि विनाअट अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या…

Read More

आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती उपक्रमाची प्रभावी अमंलबजावणी:पुणे जिल्हा देशात द्वितीय क्रमांकावर, सीईओ गजानन पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्याने आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्याच्या जनजागृती उपक्रमात देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, ९ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम राबवले जात आहेत. या पंधरवड्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४३४ उपक्रम घेण्यात आले आहेत. या कामगिरीमुळे जिल्ह्याने…

Read More

No matter how difficult the situation is; 40% of the power is in our hands, Dr. Sachin Parab], the most power is in the word ‘Om’

ओम शब्दात खूप मोठी ताकद आहे. या शब्दात भरभरुन आनंद जोडला गेला आहे. त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली तरी चाळीस टक्के शक्ती ही नेहमी आपल्या हातातच असते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबईचे . प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या स्थानिक युनीटतर्फे एक विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. सचिन परब बोलत होते. ते…

Read More

टरबूज पिकाचे नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतरच शेतकरी झाडावरून खाली उतरला, अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचे पत्र‎

अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे विशेषत: टरबुजाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात…

Read More

उकाड्यामुळे रुग्णांचा आकडा वाढला:दररोज 250 पेक्षा अधिक रुग्णांची धाव, 50 वर रुग्णांना दररोज सलाईन, रक्तदाबाचे रुग्णही वाढले‎

तिवसा तापमानात वाढीचा थेट परिणाम आता शरीरावर होऊ लागला आहे.उन्हाचा फटका बसलेले अनेक रुग्ण तिवसा तालुक्यातील गावखेड्यातून शहराच्या दिशेने उपचारासाठी धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्णांची तपासणी होत असून त्यापैकी ५० ते १०० रुग्णांना सलाईन लावावी लागत आहे. ज्यामुळे आता नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून स्वतः चे संरक्षण करणे…

Read More

पाणीटंचाई निवारणार्थ 90 गावांतील विंधन विहिरींची करणार विशेष दुरुस्ती:जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता; पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत‎

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहीर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ९० गावांतील विंधन विहिरी दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान…

Read More

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:मनीषा माने-मुसळेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला;आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला. या निकालामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणात नवे वळण आले…

Read More

तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन:तरुणाने घरात घुसून दिली धमकी; बीडमधील खळबळजनक प्रकार

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून, केज आणि अंबाजोगाई येथे दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. केजमध्ये एका तरुणाने एका घरात बेकायदेशीर प्रवेश करून, मुलीचे लग्न लावून न दिल्यास तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या घटनेत अंबाजोगाई येथे एका 28 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केल्याचा…

Read More

तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट:चित्रा वाघ यांची रोहिणी खडसेंवर टीका; रोहिणींनी 'चित्रा विचित्र' म्हणत साधला होता निशाणा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष रोडून राष्ट्रवादीत गेले, तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? असे त्या म्हणाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर महिला आरक्षणाच्या मुद्यावर चर्चेचे आव्हान दिले…

Read More