Headlines

कुर्डुवाडीतील अपघातात 1 ठार, चार जण जखमी:डीसीसी बँकेचे अधिकारी अनिल बाबर गतप्राण‎

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (डीसीसी बँक) अधिकारी अनिल कोंडीबा बाबर (वय ५८, रा. टेंभुर्णी,) यांचे शनिवार दि. १३ रोजी टेंभुर्णी- कुर्डुवाडी रोडवर माळी पाटीजवळ असलेल्या वळणावर २ वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात निधन झाले. तर चारचाकी गाडीतील चालकासह चौघे जखमी झाले आहेत. माढा तालुक्यात सीनिअर बँक इन्स्पेक्टर (वरिष्ठ शाखा निरीक्षक) या पदावर कार्यरत असलेले…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून खटला अंतिम टप्प्यात:राज्याच्या इतिहासातील सर्वात जलद खटला ठरण्याची शक्यता; महिनाभरात निकालाची चिन्हे

पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या खटल्याचे कामकाज अत्यंत वेगाने आणि दररोज चालवले जात असून, आतापर्यंत तब्बल ५३ महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभराच्या आतच या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून,…

Read More

अकोल्यात चेंबरचे विदर्भ मुख्यालय- रुहाटिया:महाराष्ट्र चेंबरच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविराेध निवड; काैतूकाचा वर्षाव‎

राज्यातील व्यापार व उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि नामांकित संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर च्या विदर्भ उपाध्यक्षपदी अकोल्याचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत विदर्भाने ऐतिहासिक यश संपादन केले असून, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचे उपाध्यक्षही अनविरोध निवडून आले आहेत. सिद्धार्थ रुहाटिया यांच्यासह विदर्भातून सुमित मालाणी, अमित पडगिलवार,…

Read More

वृद्धाचा खून करून पसार झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या:स्थानिक गुन्हे शाखेची मढी परिसराला वेढा घालून कारवाई

शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादातून एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. विलास दादा गावडे (वय ५५, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने पोपटराव रावजी गावडे (७५) या वृद्ध शेतकऱ्याची निघृण हत्या…

Read More

शहरात पावसाची हजेरी:मात्र उकाडा कायम, शेतकऱ्यांना चिंता

शहरात शनिवारी (दि. १३) दुपारी अती हलक्या पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे काही काळ शहरात गारवा निर्माण झाला होता. परंतु पाऊस काही मिनिटांचाच असल्याने त्यानंतर पुन्हा उकाड्याची तीव्रता वाढली. परिणामी नागरिकांना दमट वातावरणाचा सामना करावा लागला. एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे मान्सूनवर होत असलेला प्रभाव आणि त्यामुळे निर्माण झालेला पावसाचा विलंब शेतकऱ्यांची चिंता…

Read More

भटके आणि विमुक्त समाजाच्या‎प्रगती शिवाय देश महासत्ता नाही‎:डॉ. अरुण जाधव यांचे सोलापूर तसेच धाराशिवमध्ये स्वागत‎

इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला असला तरी आमच्या नशिबी गुन्हेगारीचा कलंक लागला असल्याची खंत भटके विमुक्त समाज राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी व्यक्त केली. मुशाफिरी यात्रेअंतर्गत राज्यातील भटके विमुक्त समाजातील शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व संविधानाने दिलेले मूलभूत हक्क व अधिकारासाठी घरगणना व जनगणना करणे ही काळाची गरज आहे, भटक्या, विमुक्त…

Read More

"शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे''‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या…

Read More

‘मयू, हे मला मारत घेऊन चालले आहेत, मला वाचव’:वेरूळचे शिक्षक बोरसे यांची शेवटची ही आर्त हाक असल्याचा मुलीचा " दिव्य मराठी''कडे खुलासा‎

‘माझ्या वडिलांनी फक्त माणुसकीच्या नात्याने वाद काय सुरू आहे ते विचारले. पोलिसांना तुमचे आयडी कार्ड दाखवा अशी विनंती केली. बस, याच गोष्टीमुळे पोलिसांचा इगो दुखावला गेला. त्यांनी वडिलांना तेथेच कानशिलात लगावली. त्यानंतर गाडीत कोंबून मारत नेले. आम्ही त्यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला आणि आईलाही रस्त्यावर फरफटत नेण्यात आले. वडिलांचे शेवटचे शब्द माझ्या…

Read More

वैजापूर तहसील, बोकुड जळगाव, चितेगाव येथे स्वच्छता अभियान:जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद‎

स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी (१३ जुन) जिल्ह्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांनी तर पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव, चितेगाव येथे ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून परिसर चकाचक केला. सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे…

Read More

लातूर–नांदेड महामार्गावर भीषण तिहेरी अपघात!:कंटेनर, कार आणि दुचाकीची धडक; बालकासह तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

लातूर–नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील आलगरवाडी पाटीजवळ शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात घडला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत एका लहान मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की, वाहनांचा चक्काचूर झाला असून जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मिळालेल्या…

Read More