Headlines

विरोधी पक्षाविरोधात मोर्चा? 'जगातला पहिला' निर्लज्जपणा, काढणाऱ्यांचा सत्कारच करा!:महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे- संजय राऊत

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. तामिळमध्ये राहणाऱ्या माणसाला तामिळ भाषा आलीच पाहिजे, आपण कामधंद्यासाठी जिथे जातो तिथली भाषा आलीच पाहिजे यात काहीच गैर नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले पाहिजे की मराठी भाषा आलीच पाहिजे, असे उबाठा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही बोलले…

Read More

कला,विज्ञान महाविद्यालयात 55 विद्यार्थ्यांना पदवी वितरण:पदवी वितरण समारंभ‎ उत्साहात झाला संपन्न‎

येथील कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नारायण राणा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना अडसड (अक्का), नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, महाविद्यालयाचे…

Read More

प्राचार्य डॉ. संजय खोडस्करांनी योग क्षेत्रात 50वर्षे केलेल्या कार्याचा गौरव:छत्रपती संभाजीनगर येथे डाॅ.संजय मालपाणी यांच्या हस्ते केला सन्मान‎

येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ‘ डीसीपीई’चे माजी प्राचार्य, बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे सर कार्यवाह डॉ.अरुण खोडसकर याचा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्य मास्टर्स योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषदचे अध्यक्ष संगमनेरचे डॉ.संजय मालपाणी यांच्या हस्ते फेटा बांधून व योगासन मूर्ती प्रदान करून सत्कार केला . श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने…

Read More

वर्षात 320 वीज चोऱ्या; 5.85 कोटींची चोरी उघड:जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई‎

जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने वर्षात कारवाई करत ३२० वीज चोरी प्रकरणांचा भंडाफोड केला . उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता शंकर राऊत, सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी राबवली. जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी धाडी मारत केलेल्या कारवाईत ३३ लाख २५, ६०३ युनिट वीज चोरी झाल्याचे उघड…

Read More

कोणत्याही समाजाने त्यांचा इतिहास विसरता कामा नये- अंकित राणे:अकोट येथे परशुराम जयंती सोहळा,सर्वभाषिक समितीतर्फे शोभायात्रा‎

प्रतिनिधी | अकोट कोणत्याही समाजाने त्यांचा इतिहास विसरू नये, कारण समाजाचा दैदिप्यमान इतिहास विसरला की, त्याचा भूगोल बिघडतो आणि त्यानंतर त्या समाजाची झपाट्याने अधोगती होते, ब्राह्मण समाज सुद्धा याला अपवाद नाही, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार अंकित काणे यांनी येथे केले. स्थानिक सर्वभाषिक परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भगवान परशुराम जयंती सोहळ्यात अंकित…

Read More

शिरजगावात वीज कर्मचाऱ्याविरोधात‎संताप; बदली न केल्यास आंदोलन‎:लाईनमविरोधात सहाय्यक अभियंता मनीषा चाभारेंना दिले निवेदन

शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या आठ दिवसांत त्यांची बदली करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी मोझरी येथील सहाय्यक अभियंता मनीषा चांभारे यांना निवेदन देत, ठोस कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन गेल्या अनेक दिवसांपासून…

Read More

पंढरपुरातील जिजामाता उद्यानाचे मंगळवारी बंद:कुलूप तोडल्यानंतर बच्चे कंपनीने लुटला आनंद, उद््घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्यान बंद

पंढरपूर23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचे सोमवारी वादग्रस्त पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्यानाचे काम अर्धवट असल्याने मंगळवारी उद्यान बंद ठेवण्यात आले. उद्यान सुरू झाल्याचे समजल्याने मंगळवारी दुपारनंतर आलेल्या शेकडो बालक आणि नागरिकांनी उद्यानाच्या ग Source link

Read More

आयसीटी योजनेतून जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब:वाशिंबे शाळेत 23 लाखांच्या प्रकल्पातून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारेझाली खुली‎

वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परिणामी, पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक…

Read More

शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच ‎गुटख्याची रंगरंगोटी‎

शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या,…

Read More

स्नेहालयतर्फे ‘बा, बापू, विनोबा’ पुरस्कार प्रदान‎:द्वेष अन् उन्मादातून होणारी हिंसा भारतीय संस्कृतीचा विनाश घडवेल- डॉ. अभय बंग

“समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची खरी अभिव्यक्ती आहे. मात्र, सध्या जगभरात द्वेष आणि उन्मादातून जी हिंसा पसरत आहे, ती केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे तर जागतिक अध्यात्मिकतेचा विनाश घडवीत आहे,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित वर्ष २०२५-२६ चे ‘बा,…

Read More