Headlines

दोन कोटींची योजना, तरी मिळेना पाणी:संतप्त भातोडी पारगाव ग्रामस्थ टाकीवर, शोले स्टाईल आंदोलनानंतर प्रशासन म्हणतंय आठ दिवसांत काम करू पूर्ण‎

अहिल्यानगर तालुक्यातील भातोडी-पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना, गावातील नळ कोरडे असून, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थां . “हर घर जल’ या योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा असला, तरी भातोडी पारगावमध्ये महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी…

Read More

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात Source link

Read More

भारतीय नमो संघाचा मोबाईल वापरकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला:रील्स पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचे आवाहन

भारतीय नमो संघाने मोबाईल वापरकर्त्यांना रील पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नमो संघाचे प्रदेश प्रभारी डॉ. मनोज कुमार तोमर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले. नागरिकांनी त्यांच्या हिताच्या योजनांची माहिती घेणे अधिक उपयुक्त ठरू शकते, असे ते म्हणाले. शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या संघाने सांगितले…

Read More

अमरावतीत 2.40 कोटींचा धान्य घोटाळा उघड:दोन निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार, सहा दुकानदारांचे परवाने रद्द

अमरावती जिल्ह्यात रेशन दुकानदार आणि निरीक्षण अधिकाऱ्यांच्या (आयओ) संगनमताने २ कोटी ४० लाख ४८ हजार ७२ रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी बुधवारी दोन निलंबित निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सहा रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले असून, दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे….

Read More

संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मनपाची मोठी कारवाई:5 हजार 170 किलो प्लास्टिक जप्त, 75 हजार रुपयांचा दंड

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती भागात केलेल्या या धडक मोहिमेत ५१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांकडून ₹७५,००० दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई झोन क्र. २ अंतर्गत अंगुरी बाग आणि जुना मोंढा परिसरातील ३ ते ४ दुकानांची तपासणी करून करण्यात आली. यामध्ये शालिमार प्लास्टिक, संजय…

Read More

एनजीटी नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा:'सुराज्य अभियाना'चा प्रशासनाला इशारा; 17 हजार झाडांचा हिशोब मिळेना

‘सुराज्य अभियाना’ने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरांमधील वृक्षांची ‘मूक हत्या’ केली जात असल्याचे अभियानाच्या राज्यव्यापी पाहणीत समोर आले आहे. झाडांभोवती बेकायदेशीरपणे काँक्रीट ओतणाऱ्या कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’ (एनजीटी) कायद्याच्या कलम २६ अन्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी अभियानाने केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘सुराज्य अभियाना’चे…

Read More

गडचिरोलीपासून कोकणापर्यंत उद्योगांचे जाळे:विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना CM फडणवीसांची मंजुरी

राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक…

Read More

वरळीतील जनआक्रोश मोर्चा भाजपच्या अंगलट:नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अटी-शर्तींच्या पायमल्लीचा ठपका

लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने मुंबईत काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला वादाची फोडणी मिळाली आहे. वरळी परिसरात मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोलिसांनी घातलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात झालेली वाहतूक कोंडी आणि एका महिलेने थेट मंत्र्यांना विचारलेला जाब, यामुळे हा…

Read More

हिंगोली मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत राज्यात तिसरा:विकास आयुक्तांकडून शाबासकीची थाप, १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश मिळविल्या केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे. राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार…

Read More

15 वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन:प्रो. डॉ सोनाझरिया मिंझ करणार उद्घाटन, विद्रोही सांस्कृतिक चळवळीची माहिती

नवी दिल्ली येथील प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्राध्यापक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीनं उद्घाटक म्हणून एकमतानं प्रो डॉ…

Read More