Headlines

परिस्थिती हाताळण्यासाठी एसीपींची घटनास्थळी धाव:संभाजीनगरच्या बायजीपुरा हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, आरोपीच्या अटकेसाठी घाटीत जमाव

मासे विक्रीसाठी दुकान लावण्याच्या कारणावरून बायजीपुऱ्यात शनिवारी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी रात्री घाटीत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यानंतर मृताचे नातेवाइक, मित्र असा मोठा जमाव घाटीत जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातलगांनी घेतली. शाहरुख शकील खान (३०) असे मृत तरुणाचे नाव…

Read More

PM मोदी 10 जून रोजी 4993 दिवसांचा विक्रम करणार:विकसित भारताचा पाया 12 वर्षांत रचला गेला- मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जून २०२६ रोजी सलग ४९९३ दिवस पदावर राहण्याचा विक्रम पूर्ण करतील. त्यांच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा पाया रचला गेला आहे, असेही मोहोळ म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More

अभिनेते झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवानेता' पुरस्कार:22 जून रोजी 98 व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार प्रदान

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना जाहीर करण्यात आला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:18 जूनला मतदान, प्रशासनाची तयारी पूर्ण

महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली मतदारसंघात निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता…

Read More

आकांक्षा फाउंडेशन मॉडेल मनपा शाळांत राबवणार:प्रति विद्यार्थी खर्च कमी, शिक्षणाची गुणवत्ता वाढणार

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’चे शैक्षणिक मॉडेल राबवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. महापालिका सभागृहनेते गणेश बिडकर यांनी याबाबत माहिती दिली. या मॉडेलमुळे प्रति विद्यार्थी खर्च कमी होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, असा दावा करण्यात आला आहे. आकांक्षा फाउंडेशन पुणे शहरात अनेक वर्षांपासून शाळा चालवत आहे. सध्या या संस्थेमार्फत सुमारे…

Read More

बीजेएसचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी आधार:पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अमरावतीत भावपूर्ण निरोप

भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली पुनर्वसन प्रकल्पात नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्यात आला आहे. १५ जून २०२६ पासून सुरू झालेल्या नवीन सत्रासाठी पुण्याला रवाना होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना अमरावती येथे एका भावपूर्ण निरोप समारंभात निरोप देण्यात आला….

Read More

मोर्शीत वादळी पाऊस, गारपीटमुळे संत्रा झाडे भुईसपाट:आंबिया बहर गमावला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

रविवारी सायंकाळी मोर्शी शहर आणि तालुक्यातील पाळा, भाईपूर, मायवाडी या शेत शिवारात अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आंबिया बहर पूर्णपणे नष्ट झाला आहे. मोर्शी महसूल मंडळातील मोर्शी, भाईपूर, मायवाडी आणि पाळा येथील काही संत्रा झाडे मुळासकट उन्मळून पडली. झाडांवर लागलेली…

Read More

मेळघाटचे माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर यांचे निधन:वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, धारणीत अंत्यसंस्कार

भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मेळघाटचे माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कौटुंबिक सूत्रांनुसार, अमरावती येथील चौधरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच सोमवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी धारणी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर…

Read More

जिल्हाधिकारी आशिष येरेकर गुरुकुंज आश्रम पाहून मंत्रमुग्ध:राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे दर्शन घेत सामुदायिक प्रार्थनेत सहभाग

अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे दर्शन घेतले आणि सामुदायिक प्रार्थनेत सहभाग घेतला. आश्रम परिसर आणि आध्यात्मिक वातावरण पाहून ते मंत्रमुग्ध झाले. जिल्हाधिकारी येरेकर यांचा मोझरी ग्राम येथे ‘गावमुक्काम’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नियोजित दौऱ्यानिमित्त त्यांनी सायंकाळी गुरुकुंज आश्रमास भेट…

Read More

No Order Without AAIB Report in Ajit Pawar Plane Crash

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे स्प . अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणाऱ्या दोन याचिका याचिकाकर्त्यांनी मागे घेतल्या आहेत….

Read More