तुटलेल्या खिडक्या, गंजलेले पत्रे, उखडलेली फरशी…:अशा अवस्थेत 'स्कूल चले हम'; दुर्घटना टाळण्यासाठी 2-3 वर्गाचे विद्यार्थी बसवतात एकाच खोलीत
शाळांची घंटा वाजली आहे पण ग्रामीण भागातील चिमुकल्यांना बसायला सुरक्षित वर्गखोल्याच नाहीत. पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांच्या नावाखाली प्रशासनाकडून केवळ वल्गना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील २०८४ पैकी तब्बल १२१२ जिल्हा परिषद शाळा अक्षरशः मोडकळीस आल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे. गंजलेले पत्रे, फुटलेल्या फरशा, गळके छत आणि गायब असलेली स्वच्छतागृहे या दयनीय अवस्थेत विद्यार्थी…