Headlines

श्वान चावल्याने तरुणाने दगड मारला, श्वानाचा मृत्यू:डोक्यात दगड घालणाऱ्या तरुणाविरुद्ध खडकी पोलिसात गुन्हा दाखल

बोपोडी भागात श्वान चावल्याने एका तरुणाने दगड मारून श्वानाला ठार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलम शेख (वय 27, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. जीवन भीमसेन सोनवणे (वय 52, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता,…

Read More

अपघातग्रस्त छोटा हत्तीचा नाही इन्शुरन्स:तांदूळवाडीतील विहिरीत पडलेले वाहन तांत्रिक बिघाड मुक्त‎

पंढरपूर येथून म्हसवड येथील सोनारसिध्दाचे दर्शन घेवून परत पंढरपूरकडे १६ जण ए एच १३ डीक्यू ६३३५ या छोटा हत्तीमध्ये बसून येत होते. तांदुळवाडी नजीक आल्यावर विहिरीत पडून आठ जणांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली असून या अपघातग्रस्त वाहनाची आरटीओ (परिवहन विभागाकडून) सोमवारी सकाळी प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी गाडीचा इन्शुरन्स २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपला…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत:देवगिरीवर मध्यरात्री खलबते, चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडेंची वर्णी लागणार?

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली रिक्त पदे भरणे आणि आगामी रणनीती आखण्यावर खलबते झाली. या बैठकीत सर्वात मोठी चर्चा रंगली ती वादग्रस्त प्रकरणानंतर बाजूला झालेल्या रुपाली चाकणकर…

Read More

कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक:बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस; ‘आश्वासन नको, विनाअट सरसकट कर्जमुक्ती हवी’

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्य सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून केवळ दिखाऊ आणि दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप करत तुपकर यांनी…

Read More

नाशिक विधान परिषदेत ‘इनसाइड गेम’ची चर्चा!:वसंत गीतेंच्या एका वक्तव्याने महायुतीची चिंता वाढली; 18 जूनला नेमकं काय घडणार?

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाही महायुतीच्या गोटात अस्वस्थता दिसून येत आहे. जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट बहुमत आहे, विरोधी पक्षाचा अधिकृत उमेदवारही मैदानात नाही, तरीही सत्ताधारी आघाडीने आपल्या नगरसेवकांना ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’च्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीआधीच राजकीय संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे….

Read More

Mumbai MNS Worker FIR; White Line Controversy

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या कथित ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाने आता राजकीय आणि कायदेशीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणात आंदोलन करत पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यावर पोलिसांनी गु . मात्र, या कारवाईनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सार्वजनिक रस्त्यांवर परवानगीशिवाय पांढऱ्या पट्ट्या रंगवणाऱ्यांवर कारवाई का होत…

Read More

उद्धव ठाकरेंनी 'जायचे त्यांनी जा' असं म्हटलंच नाही:ते वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आलंय!, सत्ताधाऱ्यांचा धाक ईडी अन् सीबीआयमुळेच- संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले आहे, ते असे काहीच बोलले नाही आणि बोलणारही नाहीत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 4 वर्षांपूर्वी आमदार जात होते त्यावेळीचे हे वक्तव्य…

Read More

हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम:एक महिन्यात 21.12 लाखांचा मुद्देमाल जप्त, डीवायएसपी मयूर रसाळ यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यांमध्ये मागील एक महिन्यात एकूण 21. 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंगोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर रसाळ यांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायावर अंकुश बसविण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक…

Read More

सुस्त कारभारावर संताप; स्वच्छता विभागाची कानउघाडणी:मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना दिला सक्त कारवाईचा इशारा‎

येथील महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीत सोमवारी (दि.१५) अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व सुस्त कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “प्रशासनात प्रचंड सुस्तपणा निर्माण झाला असून, जनतेचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही,’ अशा शब्दांत . स्वच्छता विभागाच्या ढिसाळपणावर कडक ताशेरे या आढावा बैठकीत ‘स्वच्छता विभागा’च्या कामकाजाचे वाभाडे निघाले. स्वच्छता विभागाचे काम सर्वात वाईट आणि निराशाजनक…

Read More

Abhijeet Deepke Nagpur Protest Update Dharmendra Pradhan Resignation Demand

देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून ‘कोकरोच जनता पार्टी’ आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत . दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या इंस्टाग्राम अकाउंटवरील 2 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. 16 जून रोजी…

Read More