महाराष्ट्रात मराठीचा आग्रह भाजपनेच धरला; 'उबाठा'च्या पोटात का दुखतंय?:अकाली दलाची चिंता सोडून स्वतःचा पक्ष वाचवा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सल्ला
महाराष्ट्रात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय भाजपने केला आहे. रिक्षाचालकांना संधी दिली पाहिजे तर ते मराठी शिकतील. ज्या राज्यात जातो तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे असा आग्रह प्रत्येक राज्याचा असतो मग महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हा आम्ही आग्रह केला म्हणून उबाठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन…