Headlines

महाराष्ट्रात मराठीचा आग्रह भाजपनेच धरला; 'उबाठा'च्या पोटात का दुखतंय?:अकाली दलाची चिंता सोडून स्वतःचा पक्ष वाचवा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सल्ला

महाराष्ट्रात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय भाजपने केला आहे. रिक्षाचालकांना संधी दिली पाहिजे तर ते मराठी शिकतील. ज्या राज्यात जातो तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे असा आग्रह प्रत्येक राज्याचा असतो मग महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हा आम्ही आग्रह केला म्हणून उबाठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन…

Read More

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना:जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्याकडून मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा

Marathi News Local Maharashtra Solapur Sawant Suggested To Demolish The Manegaon Health Center Building And Rebuild It, Zilla Parishad Member Prithviraj Sawant Reviewed The Manegaon Primary Health Center मानेगाव21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी…

Read More

आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎

पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात केवळ १८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या अवघा ६६.९ टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान २७०.१ मिलिमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत २८१.२ मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र कागदोपत्री ९६.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. असे तरी…

Read More

बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता:आमदार बुरगुटे, पाटील, निंबाळकरांच्या‎काळातही झाले सिंचनासाठी प्रयत्न‎

जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला १९९४ मध्ये प्रथम मान्यता, १९१५ मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व २०११ मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे ४१ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत…

Read More

शाळेत राष्ट्रभक्तीचा जागर;विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवल्या राख्या:टपाल विभागामार्फत सैनिकांपर्यंत पोहोचणार राख्या, पाथर्डीतील जि.प. शाळेत अनोखा उपक्रम‎

देशाच्या सीमेवर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देशबांधवासाठी व देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सर्व संकटाचा सामना करत पहारा देणाऱ्या वीर जवान बांधवांसाठी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पाठवून आमचे खरे रक्षणकर्ते भाऊ तुम्हीच आहात हा कृतज्ञता भाव शह . राख म्हणाले, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या मनात देशप्रेम व…

Read More

शेवगाव तालुक्यात पावसाच्या अभावाने पिके करपली, दमदार पावसाची प्रतिक्षा, तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट, पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू‎

पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी शेवगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. सुरुवातीच्या पावसाने उभारी घेतलेली खरिपाची पिके आता पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे करपू लागली आहेत. कापूस, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांना पाण्याचा ताण जाणवत असून अनेक ठिकाणी पिकांची पाने कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास संकटात सापडला असून बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. तालुक्यात…

Read More

कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द करावा- तहसीलदारांना निवेदन:जामनेर येथे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज‎

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून शेतकरी केंद्रित आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी जामनेर कृषी विभाग महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. सोमवारी सुधारित आकृतीबंधा विरोधात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधात प्रत्यक्ष क्षेत्रावरील कर्मचारी कमी करून कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. यामुळे क्षेत्रावर ५४ टक्केच कर्मचारी राहणार आहेत. त्यातही…

Read More

वार्षिक 29 लाखांचा लिलाव; तरीही वणीचा आठवडे बाजार भरतो चिखलात:चार महिन्यांत स्थलांतराचे दिलेले आश्वासन हवेतच; विक्रेते पुन्हा रस्त्यावर‎

चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार, ग्रामस्थ, पोलिस अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन येथील बाजार मुख्य पटांगणात नियोजनबद्ध पद्धतीने भरविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झा . वणीसह परिसरातील सुमारे २५ गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी या बाजारात येतात. शेतकरी भाजीपाला व शेतीमाल घेऊन येतात. मात्र, बाजार पटांगणातील मोठा परिसर अद्याप…

Read More

टोमॅटोचे दर घसरल्याने करमाड येथे शेतकऱ्यांचा 30 मिनिटे रास्ता रोको:जालना महामार्गावर वाहतूक कोंडी, बाजार समितीत 17 हजार क्रेट आवक‎

छत्रपती संभाजीनगर उपबाजार समितीच्या करमाड बाजारात टोमॅटोच्या दरात अचानक घसरण झाल्याने बुधवारी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. मंगळवारी १० ते १७ रुपये किलो असलेला दर बुधवारी थेट ८ ते १३ रुपयांवर आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कालचा दर आजही मिळालाच पाहिजे अशी मागणी करत जालना महामार्गावर ३० मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच…

Read More

वैजापूर शहरामध्ये 246 घरकुलांना 2.46 कोटी रुपये:लाभार्थींना मिळाला दिलासा, 155 लाभार्थींना पहिला, 91 जणांना दुसरा हप्ता‎

स्वतःच्या हक्काच्या घरासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या वैजापूर शहरातील कुटुंबांसाठी घरकुल योजनेने नवी आशा निर्माण केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत २४६ लाभार्थ्यांसाठी तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यांना घरकुल मंजुरीपत्रांचेही वितरण करण्यात आले. यामध्ये १५५ लाभार्थ्यांना पहिला, तर ९१ जणांना दुसरा हप्ता देण्यात आला. शहरात यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतून…

Read More