Headlines

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई:4 गावठी पिस्तूल, 6 काडतुसे जप्त; 3 आरोपींना अटक, 1.19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख १९ हजार ५०० रुपये आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) रंजनकुमार शर्मा आणि…

Read More

हिंगोलीत हायवेवर थरार:कारवाडी उड्डाणपुलाजवळ दुचाकीस्वाराला लाथ मारून पाडले; मारहाण करत 25 हजारांचा मुद्देमाल लुटला, तिघांवर गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील कारवाडी शिवातील उड्डाणपुला जवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका दुचाकीस्वारास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 10 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्या तीन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील अविनाश वाढवे हे हिंगोली येथे दुचाकी दुरुस्तीचे काम…

Read More

18 गावांतील मालमत्ताधारकांना 7/12 ऐवजी पीआर कार्ड मिळणार:शासनाच्या अध्यादेशाची छत्रपती संभाजीनगर मनपा करणार अंमलबजावणी

शहरातील वाढीव हद्दीतील आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) नसलेल्या मालमत्ताधारकांचे लवकरच सर्वेक्षण होणार आहे. त्यांना मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 7/12 उताऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते, त्या उताऱ्यांची जागा आता अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ घेणार आहे. महाराष्ट्र शासनाने 26 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागामार्फत ही प्रक्रिया केली…

Read More

चीफ पोस्टमास्तर जनरल होत येळीच्या सुपुत्राने रचला इतिहास:या पदावर विराजमान होणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी, जि. प. शाळा ते आयआयटी असा प्रवास‎

ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त गरज असते ती जिद्दीची आणि कष्टाची. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे सुपुत्र रामचंद्र किसन जायभाये यांनी. भारतीय डाक सेवेतील (IPoS) १९९९ बॅचचे वरि . रामचंद्र जायभाये हे यापूर्वी नवी दिल्ली येथील पोस्टल संचालनालयात जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशभरात…

Read More

आंबे गावातील नागणे दाम्पत्य मृत्यू प्रकरणी वारसांना 5 लाखांची मदत:मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या विधानसभेतील पाठपुराव्याला यश‎

आंबे येथील लक्ष्मण नागणे आणि अलका नागणे या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून २८ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्ती आणि वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू ओढवलेल्या नागणे दाम्पत्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली असून वारसांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले…

Read More

सीना नदीवरील पुलामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला:9 महिने उलटूनही दुरुस्ती नाही, केवड परिसरातील ऊस कारखान्याची अवजड वाहने आणि विद्यार्थ्यांचा प्रवास बनला जीवघेणा‎

. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरामुळे सिना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला असून पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या जॉईंटला भेगा पडल्या असून आतले गज उघडे पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. तरीही गेल्या ९ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून अपघात होण्याआधीच पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी…

Read More

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची जमीन बांबू, चारा लागवडीसाठी देऊ नका:वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू व चारा लागवडीसाठी देऊ नका, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या…

Read More

35कोटी रुपये खर्च करुन होणार अप्पर वर्धा धरणाजवळ नवा पूल:अमरावती-वर्धा जिल्ह्यांतील वाहतूक वर्षभर राहणार सुरळीत‎

विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासमोरील मोर्शी-सिंभोरा-आष्टी राज्य महामार्गावरील वर्धा नदीवरील जुन्या पुलाऐवजी नवीन उंच पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत ३५ कोटी रुपयांच्या निधीस म . या पुलामुळे अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील नागरिकांची अनेक दशकांपासूनची वाहतुकीची समस्या कायमची दूर होणार असून अप्पर वर्धा धरणाच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळणार…

Read More

पत्नीच्या प्रियकराचा त्रास, विवाहानंतर दोन महिन्यात पतीने केली आत्महत्या:दोघांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा, गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा‎

पत्नीसह तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली असून दोघाजणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील यावली येथील संजय राजाराम राऊत (वय २६) याचा विवाह दोन महिन्यापूर्वी झाला होता. माझ्या…

Read More

महागड्या सांधेबदल शस्त्रक्रियांसाठी मिळणार सरकारी मदत‎:कॅन्सर तपासणी शिबिर, सांधेबदल शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत मिळवून देणार- चिवटे

अहिल्यानगर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेला रूग्णसेवेचा महायज्ञ खरोखरच कौतुकास्पद आहे. अल्प दरात आणि वेळप्रसंगी मोफत मिळणारे दर्जेदार उपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. येथील सांधेबदल (हिप व गुडघे) शस्त्रक्रियांसाठी संतोष बोथरा यांच्या आग्रहानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी दिली….

Read More