Headlines

श्रावणात मटणाच्या मागणीवरून वाद, वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू:वारजे माळवाडीत आई-वडील अटकेत, पुरावे नष्ट केल्याचा आरोप

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात श्रावण महिन्यात मटणाच्या मागणीवरून झालेल्या वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा जीव गेल्याचा आरोप असून, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव महेश भागवत गायकवाड असे आहे. पोलिसांनी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती…

Read More

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा:विशेष मुलांसोबत टीव्ही कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण करणाऱ्या ‘सन मराठी’ वाहिनीने सामाजिक बांधिलकी जपत यंदाची राखीपौर्णिमा विशेष मुलांसोबत साजरी केली. परळ येथील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला ‘सन मराठी’च्या कलाकारांनी भेट दिली. यावेळी कलाकारांनी मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत, त्यांच्यासोबत वेळ घालवत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत राखीपौर्णिमेचा सण अधिक खास केला….

Read More

निगडीतील बीएसएनएल डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू:वर्षभरानंतर त्याच ठिकाणी पुन्हा दुर्घटना; ऑक्सिजन पातळी न तपासल्याचा संशय

निगडी येथील प्राधिकरण परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. लोकमान्य हॉस्पिटलशेजारी, निर्मल विला बंगल्यासमोर ही दुर्घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लोकमान्य हॉस्पिटलकडून भेळ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बीएसएनएल इन्स्पेक्शन डक्टमध्ये काही कामासाठी दोन तरुण उतरले होते. डक्टमध्ये उतरल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला असावा, अशी…

Read More

मोशी बायोगॅस प्रकल्पाचा प्रस्ताव अखेर रद्द:विरोधकांच्या विरोधानंतर प्रशासनाची माघार, नव्याने निविदा काढणार

मोशी कचरा डेपो येथील प्रस्तावित 375 मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस निर्मिती प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. विरोधकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला असून, आता या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. सुमारे 780 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता, परंतु कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे तो वादात…

Read More

महाराष्ट्रात मराठीचा आग्रह भाजपनेच धरला; 'उबाठा'च्या पोटात का दुखतंय?:अकाली दलाची चिंता सोडून स्वतःचा पक्ष वाचवा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सल्ला

महाराष्ट्रात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय भाजपने केला आहे. रिक्षाचालकांना संधी दिली पाहिजे तर ते मराठी शिकतील. ज्या राज्यात जातो तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे असा आग्रह प्रत्येक राज्याचा असतो मग महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हा आम्ही आग्रह केला म्हणून उबाठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन…

Read More

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना:जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्याकडून मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा

Marathi News Local Maharashtra Solapur Sawant Suggested To Demolish The Manegaon Health Center Building And Rebuild It, Zilla Parishad Member Prithviraj Sawant Reviewed The Manegaon Primary Health Center मानेगाव21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी…

Read More

आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎

पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात केवळ १८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या अवघा ६६.९ टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान २७०.१ मिलिमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत २८१.२ मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र कागदोपत्री ९६.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. असे तरी…

Read More

बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता:आमदार बुरगुटे, पाटील, निंबाळकरांच्या‎काळातही झाले सिंचनासाठी प्रयत्न‎

जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला १९९४ मध्ये प्रथम मान्यता, १९१५ मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व २०११ मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे ४१ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत…

Read More

शाळेत राष्ट्रभक्तीचा जागर;विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवल्या राख्या:टपाल विभागामार्फत सैनिकांपर्यंत पोहोचणार राख्या, पाथर्डीतील जि.प. शाळेत अनोखा उपक्रम‎

देशाच्या सीमेवर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देशबांधवासाठी व देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सर्व संकटाचा सामना करत पहारा देणाऱ्या वीर जवान बांधवांसाठी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पाठवून आमचे खरे रक्षणकर्ते भाऊ तुम्हीच आहात हा कृतज्ञता भाव शह . राख म्हणाले, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या मनात देशप्रेम व…

Read More

शेवगाव तालुक्यात पावसाच्या अभावाने पिके करपली, दमदार पावसाची प्रतिक्षा, तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट, पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू‎

पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी शेवगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. सुरुवातीच्या पावसाने उभारी घेतलेली खरिपाची पिके आता पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे करपू लागली आहेत. कापूस, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांना पाण्याचा ताण जाणवत असून अनेक ठिकाणी पिकांची पाने कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास संकटात सापडला असून बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. तालुक्यात…

Read More