Headlines

चापानेर येथे तीन घरे फोडली, मंदिरातही चोरी:सुमारे साडेसहा लाख रुपयांचे दागिने लंपास, नागरिकांच्या घरांच्या बाहेरून लावून घेतल्या कड्या; कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद‎

कन्नड तालुक्यातील चापानेर येथे बुधवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. जैन मंदिरासह तीन घरे फोडली. चोरी करताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले. . चापानेर येथे निवृत्त कर्मचारी अशोक विनायक माळोदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडला. परंतु चोरांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर त्यांनी रामहरी कचरू भाडाईत…

Read More

केतनच्या हत्येसाठी लोहगड निश्चित करण्यापूर्वी अन्य ठिकाणांची पाहणी:केतनला जखमी करण्यासाठी ‘सुपारी’ देण्याच्या पर्यायावर चर्चा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासात कटाच्या नियोजनासंदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी लोणावळा परिसरातील अनेक दुर्गम ठिकाणांची माहिती घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. यामध्ये लोणावळ्यातील टायगर पॉइंट, लोहगडलगतचा विसापूर किल्ला तसेच परिसरातील अन्य किल्ल्यांचा समावेश होता, अशी माहिती तपास पथकातील एका…

Read More

‘माउली… माउली’च्या गजरात बाजीराव विहीर रिंगण सोहळा:आज पालखी सोहळा पंढरपूरकडे करणार प्रस्थान

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. सायंकाळी ५.३० वाजता माउलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या…

Read More

विद्यार्थी उतरले रस्त्यावर:मुंबईत परवानगीशिवाय आंदोलने; पाच दिवसांत 400 जणांवर गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांनी १८ जुलै ते २२ जुलैदरम्यान बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करून आंदोलने केल्याप्रकरणी ४०० जणांवर गुन्हे दाखल केले. विविध पोलिस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्यात नावे असलेल्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत…

Read More

Sanjay Raut Slams Government Over FIR Against NEET Protest Students

नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस यंत्रणेकडून होत असलेल्या कठोर कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईत १५०० आंदोलक विद्या . संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, “मुंबई पोलिसांनी मुंबईत आंदोलन केलेल्या सुमारे १५०० विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केली आहे. जवळपास यातील…

Read More

पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सर्वपक्षीय एकजूट:तिवस्यात बाजारपेठ बंद, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

तिवसा येथे गुरुवारी सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी एकदिवसीय बंद पाळला. दिल्लीत पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि किरकोळ दुकाने बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद…

Read More

वारजे घरफोडीचा गुन्हा एका तासात उघड:सराईत चोरट्यास अटक, चोरीचा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वारजे माळवाडी पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा अवघ्या एका तासात उघडकीस आणत सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी वारजे येथील जनता नगर परिसरातील एका पीजीमध्ये ही घटना घडली. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात…

Read More

सातारा नगरपालिका सर्वसाधारण सभा:भाजपची सत्ता असुनही उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवक गैरहजर; 46 ठरावांना मंजुरी

सातारा नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे खा उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या सहभागाशिवायच सभा पार पडली. मात्र, आवश्यक कोरम पूर्ण झाल्याने सभागृहाने अवघ्या अर्ध्या तासात ४६ विषयांना मंजुरी देत शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल मोहिते होते. ५० सदस्यीय सभागृहातील २८…

Read More

कौतुकाची थाप:ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत गौरव

नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचा नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव करण्यात आला. नवी दिल्लीत आयोजित ‘टाइम्स नेटवर्क सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह’ मध्ये ‘भारत 2035: एक आत्मनिर्भर राष्ट्र’ या संकल्पनेवर विचारमंथन…

Read More

Dadaji Bhuse Demands Increased Samagra Shiksha Funds For Maharashtra

देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा ३.०६ टक्के निधी येतो. याकडे लक्ष वेधत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रप . आकडेवारीच्या आधारे मांडणी या परिषदेत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, २०२५-२६ मध्ये देशाचा एकूण ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्प ८७,३६७ कोटी रुपये होता….

Read More