Headlines

टाळ-मृदुंगाच्या तालावर राहुरीकर झाले तल्लीन:दिंडी सोहळ्याने वेधले उपस्थितांचे लक्ष, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश‎

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पर्यावरण जनजागृतीच्या संदेशांनी सजलेल्या फलकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रशालेच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातून सुरू झालेली ही…

Read More

दिल्ली येथील लाठीमाराचा निषेध; मोर्शीत विद्यार्थ्यांची तहसीलवर धडक:जिल्ह्यात निषेध आंदोलन, अंजनगाव बारीतही आंदोलनाला पाठिंबा‎

दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात आपल्या न्याय मागण्यासाठी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जचा मोर्शी शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थ्यांद्वारे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आल . दिल्ली जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण ही अत्यंत निषेधार्ह व दुर्दैवी घटना आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांवर त्याचे विचार मांडल्यामुळे किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यामुळे हिंसाचार होणे…

Read More

गाळयुक्त शिवारने बदलले वीरगव्हाणचे चित्र:जिल्हा नियाेजन समितीच्या खर्चातून केलेल्या सोयीमुळे 150 शेतकऱ्यांना फायदा

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनेमुळे तिवसा तालुक्यातील भिवापूर ग्रा.पं. अंतर्गत वीरगव्हाण येथे जलसंधारणाचा एक आदर्श पॅटर्न निर्माण झाला. येथील जलाशयामुळे १५० शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पड . राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहे. यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातूनच हा जलाशय बांधला गेला. विशेष…

Read More

परीक्षेतील भ्रष्टाचारविरोधात एल्गार; विद्यार्थ्यांचे आंदोलन:आंदोलनावरील कारवाईचा निषेध; पावसातही एकवटली तरुणाई‎

एमपीएससी, यूपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरतीसह विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचारविरोधात बुधवारी तरुणाईने एल्गार पुकारला. विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भरपावसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटत नीट पेपर फुटीबाबत कठोर कारवाईसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली. दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थी- विद्यार्थिनीवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत स्वतंत्र चौकशीचा आग्रह…

Read More

योजनेतील अपात्र ठरवलेल्या महिलांनाही न्याय देण्यात यावा:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी‎

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी व पात्रता पडताळणीनंतर राज्यातील ९२ लाख, तर जिल्ह्यातील ३७ हजारांवर महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांना लाभ देण्याची मागणी राकाँकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त निवेदन देण्यात आले. सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेच्या…

Read More

‘आम्ही मोबाइल वापरणार नाही!’ शाळेतील विद्यार्थ्यांचा दृढ संकल्प:नाटिकेच्या माध्यमातून मोबाइलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि मानसिक विकासावर होत असलेल्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा, भिंगार येथे ‘मोबाइलचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा प्रभाव इतका झाला की पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी “आम्ही मोबाइल वापरणार नाही” असा संकल्प केला. पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी मोबाइलच्या…

Read More

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे अनिवार्य:डॉ. विशाल तिडके यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र‎

आजच्या प्रचंड स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी उद्योग विश्वाच्या आधुनिक गरजेनुसार स्वतःमध्ये विविध कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. तसेच महाविद्यालयात उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधींचा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे लाभ घ्यावा, असे आवाहन संजीवनी विद्यापीठ कोपरगाव येथील अधिष्ठाता डॉ. विशाल तिडके यांनी केले. न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील बीबीए व बीबीए…

Read More

फुलंब्री तालुक्यात बनावट दारूच्या साठ्यासह 2 वाहने जप्त:तिघे अटकेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 11 लाख 81 हजारांचा ऐवज जप्त‎

गोवा राज्यात विक्रीस असलेल्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक आणि बनावट दारूची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सिल्लोडच्या पथकाने फुलंब्री तालुक्यात कारवाई केली. २१ जुलै रोजी केलेल्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद . फुलंब्री व वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असून याकडे…

Read More

इगतपुरीत 24 तासांमध्ये 150 मिमी; विजेचे खांब पडले:30 गावे अंधारात, वाडीवऱ्हे, वैतारणा, साकूर परिसरात विविध ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या‎

. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील एकूण पर्जन्यमान १,४५९ मिमीवर पोहोचले आहे. पावसासोबत सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वाडीवऱ्हे, वैतारणा, साकूर परिसरात महावितरणच्या यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ३० ते ३५ गावांत १ विजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक विद्युत पोल जमीनदोस्त झाले आहेत, तर…

Read More

वडजीत घातक रसायनाचा मोठा साठा; संयुक्त पंचनाम्याने उडाली खळबळ:175 कंटेनर, 25 टन पांढरी पावडर, नाल्यात तेलकट काळा चिकट पदार्थ‎

तालुक्यातील वडजी (गट क्रमांक १३१) येथे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या घातक रसायनाच्या साठ्याने प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग आणि शिऊर पोलिसां . तिन्ही विभागांचा पंचनामा नमुने दिले प्रयोगशाळेत Source link

Read More