Headlines

विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार कोण?:परिचारक, पवारांच्या समर्थकांचे सोशल मीडियावर 'भावी आमदार'चे स्टेटस

बाजार समिती, जिल्हा परिषद व‎पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी ‎भाजपला तालुक्यात शत-प्रतिशत यश‎ मिळवून देत विधानसभेचा पराभव हा‎ एक राजकीय अपघात होता हे ‎दाखवून देत पक्षातील आपले स्थान‎ बळकट केले आहे. पक्षश्रेष्ठींच्या‎ सूचनेविना ते उमेदवारी अर्ज आणणार‎ नाहीत, असा राजकीय निरीक्षकांचा‎ कयास आहे. उमेदवारीबाबत राजेंद्र राऊत‎ यांनी अधिकृत कसलेच मत जाहीर‎ केलेले नाही. भाजपच्या रणनितीचा ‎भाग…

Read More

गोपालकाला हा समाजात असणारे भेदभाव नष्ट करतो:देशमुख महाराज, विठ्ठल मंदिर येथे भागवत सप्ताह‎

जुने शहरात श्री विठ्ठल मंदिर येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या भागवत सप्ताहामध्ये सहाव्या पुष्पात हभप सुजित महाराज देशमुख यांनी भागवत कथेमधील श्रीकृष्णाच्या बाललीला स्कंध उलगडून सांगितले. गोपालकाला हा समाजातील भेदभाव नष्ट करतो, असे ते म्हणाले. यावेळी गोपालकाला व गोवर्धन पूजा करण्यात आली. भगवान श्रीकृष्ण नंदराजा, यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसे त्यांच्या बाल लिलांचे सुंदर…

Read More

कुलगुरू ई-बाईक, कुलसचिव आले सायकलने:विद्यापीठाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मिळाला पर्यावरण स्नेही प्रतिसाद‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत, शनिवारी ३० मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘नो व्हिकल डे’ (वाहनमुक्ती दिन) पाळण्यात आला. त्यामुळे कुलगुरु ई-बाईकने तर कुलसचिव हे सायकलने प्रवास करित कार्यालयात दाखल झाले. दर शनिवारी नो व्हेईकल डे पाळण्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच केली होती. त्या…

Read More

अ.भा.मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे घेण्याची मागणी:विदर्भ साहित्य संघाला जितेंद्र रोडे यांचे निवेदन‎

साहित्य, कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या अचलपूर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांनी केली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवनियुक्त संचालिका डॉ. जयश्री कुळकर्णी यांचे अभिनंदन करत त्यांच्यामार्फत हे निवेदन संघाकडे सादर करण्यात आले. निवेदनानुसार अचलपूर नगरीला साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा…

Read More

अहिल्यादेवी स्त्री अस्मितेचा ललकार

स्त्रियांनीच सती काय जायचे? सतीचे देव्हारे पुरुष का माजवितात? कोण म्हणतो हा धर्म! ही तर एक अंधरुढी आहे. काय हे बाईचं जीणं, केवळ मरण! त्यांच्या जळण्याचा ना खेद, ना दु:ख. बाई जर मेली तर एक पुरुष सती जाणार नाही. तो पंधराव्या दिवशी बोहल्यावर चढेल.’ असे म्हणत त्यांनी सतीच्या चाली विरुध्द बंडाचा झेंडा उगारला होता. मात्र…

Read More

माजी मंत्री तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश:राहुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

राहुरी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राहुरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. मुंबईतील मुख्य सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी जाहीर प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर…

Read More

गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा‎

गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद पाडायला लागले आहेत. नेमकं यातून काय साध्य करायचं आहे हे सरकारने स्पष्ट करावे, गोवंश हत्या कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय , हे तुम्हाला महागात…

Read More

शेतकरी नरमले, पोलिस बंदोबस्तात मोजणी‎:शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनासाठी मानेगावात मोजणी सुरु, गुन्हे दाखल झाल्याने शेतकरीवर्ग भयभीत‎

. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत वैराग परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या ट्रम्पेटमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक काळ्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण होणार आहे. त्यामुळे ट्रम्पेटची जागा बदलण्यासाठी ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी शेतकऱ्यांना दिली. दोन मोठे महामार्ग एकमेकांना जोडणारा आणि गाड्यांना दिशा बदलण्यासाठी बनवला जाणारा एक फ्लायओव्हर (उड्डाणपूल) आणि वर्तुळाकार…

Read More

‘ऑपरेशन सिंदूर हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार',

प्रतिनिधी | अहिल्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्ररक्षण, विज्ञाननिष्ठता आणि भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा दूरदृष्टीने विचार करणारे युगपुरुष होते. त्यांनी मांडलेले ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे विचार आजच्या सशक्त आणि शस्त्रसज्ज भारताच्या रूपाने प्रत्यक्षात साकार होत आहेत. भारताने अलीकडे यशस्वीरित्या पार पडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार आहे, असे प्रतिपादन…

Read More

मुंबईच्या लोकलसह अणुऊर्जा केंद्र उडवण्याचा कट उधळला:मुंब्रा, कुर्ला व पुण्यातील 8 दहशतवाद्यांना बेड्या

मुंबई, पुणे आणि पंजाबमध्ये रक्तपात घडवण्याचा पाकिस्तानचा भीषण कट पोलिसांनी हाणून पाडला. दाऊद इब्राहिमचा कुख्यात हस्तक मुन्ना झिंगडा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर स्फोट घडवण्यासाठी सज्ज असलेल्या तब्बल आठ दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने अटक केली आहे. या कारवाईत मुंबईतील मुंब्रा व कुर्ला आणि पुण्यातील एका दहशतवाद्याचा समावेश असून, त्यांनी मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेल्या दादर…

Read More