आजच्या काळात ज्ञान आणि स्वकष्टानेच यश मिळणे शक्य:आजच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत
मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक व्हावे. छोट्या मोठ्या व्यवसायातूनच उंच झेप घेता येते. ज्ञान हे यशाचा मूलमंत्र आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात उत्तुंग भरारी गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करावेत. विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मोबाइल रील मधून वेगळे होऊन रियल आयुष्यामध्ये जगण्याच्या संधी शोधाव्यात असे प्रतिपादन उद्योजकव लेखक एन. बी. धुमाळ यांनी…