Headlines

आजच्या काळात ज्ञान आणि स्वकष्टानेच यश मिळणे शक्य:आजच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत‎

मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक व्हावे. छोट्या मोठ्या व्यवसायातूनच उंच झेप घेता येते. ज्ञान हे यशाचा मूलमंत्र आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात उत्तुंग भरारी गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करावेत. विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मोबाइल रील मधून वेगळे होऊन रियल आयुष्यामध्ये जगण्याच्या संधी शोधाव्यात असे प्रतिपादन उद्योजकव लेखक एन. बी. धुमाळ यांनी…

Read More

ठाण्यात बिल्डरला 4.95 कोटींचा गंडा; 52 फ्लॅट्स विकून दलालांचा पोबारा:दलालीचे आमिष दाखवून व्यावसायिकास फसवले

एका बांधकाम व्यावसायिकाची ४.९५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील फ्लॅट्स नाममात्र दलाली घेऊन विकून देण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींनी ही फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील बिल्डरने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नदीम शेख आणि अख्तर हुसेन बेग यांनी त्याच्या बांधकाम सुरू…

Read More

Former Minister Raosaheb Danve felicitates those who have done excellent work in various fields at Borgaon Arj

Marathi News Local Maharashtra Aurangabad Agriculture Should Be Supplemented With Modern Experiments: Former Minister Raosaheb Danve Felicitates Those Who Have Done Excellent Work In Various Fields At Borgaon Arj फुलंब्री43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फुलंब्री शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवावे, तरच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन…

Read More

महात्मा फुले यांचे विचार‎कृतीत आणण्याची गरज‎:मोहाडीत व्याख्यानमालेत हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन

दिंडोरी ​महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, आजही समाजातील अनेक प्रश्न कायम असल्याने महात्मा फुलेंच्या विचारांची आणि कार्याची आज पूर्वीइतकीच गरज आहे. आपण महात्मा फुलेंचे फक्त विचार न ऐकता ते कृतीत आणण्याची नितांत…

Read More

दुसरा श्रावणी शनिवार:भद्रा मारुतीचे 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन‎, खुलताबादला दर्शनास 1 तास, पहिल्या शनिवारपेक्षा एक लाख भाविक वाढले‎

श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत ३० तासांत पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्या शनिवारी चार लाख भाविकांनी दर्शन घेतले होते; परंतु दुसऱ्या शनिवारी भाविकांच्या संख्येत एक लाखांची वाढ झाली आहे. या गर्दीमुळे खुलताबाद नगरीला यात्रेचे स्वरूप आ ल्याचे संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धरणांत 74% पाणी साठा, सप्टेंबर कोरडा गेल्यास शेती, उद्योग संकटात

महाराष्ट्राला एल निनोचा परिणाम जाणवणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील धरणांत ऑगस्टपासून पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये ६.१४% पाणी कमी आहे. विशेष म्हणजे १ जून रोजी गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये ४.२८ टक्के पाणी कमी होते. पावसाळा पुढे सरकताना यंदाच्या व गेल्या वर्षीच्या जलसाठ्यात फरकही वाढत…

Read More

संभाजीनगरच्या तरुणीचा आईकडूनच 25 हजारांत साैदा:बनावट लग्नाचा डाव, नाशिकच्या बनावट मामाने नवरदेवाकडून उकळले 2 लाख

अवघ्या २५ ते ३० हजार रुपयांत आईनेच मध्यस्थांच्या मदतीने पोटच्या मुलीचे खोटे नाव सांगून तिचे बनावट लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माधव कारभारी वाघ, अंजना राजेंद्र देवरे, राहुल गबा शेळके (सर्व रा. नाशिक) आणि पीडितेची आई शीला (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आईने नाशिक शहरातील एका…

Read More

जीएमसी डीन डॉ. राऊत यांनी राजशिष्टाचार डावलला:जिल्हाधिकाऱ्यांचे खरमरीत पत्र; वैद्यकीय उपकरणांच्या सादरीकरणावरून वाद

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत यांनी राजशिष्टाचार डावलल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांच्या सादरीकरणावरून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांना खरमरीत पत्र पाठवून या कृतीचा समाचार घेतला आहे. जीएमसीमधील अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) यंत्रसामग्री आणि व्हेंटिलेटर्सची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि खनिकर्म प्रतिष्ठानच्या निधीतून ४ कोटी ९६…

Read More

साखरेचे दर आठवडाभरात 20 रुपयांनी वाढले:राजू शेट्टींचा 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, चौकशीची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीमागे २० हजार कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. देशात पुरेसा साठा असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून अवघ्या आठवडाभरात साखरेचे दर प्रतिकिलो २० रुपयांनी वाढवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

सध्याचे लोकप्रतिनिधी जनतेचे शत्रू:माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा गंभीर आरोप, प्रशासनावरही ताशेरे ओढले

अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनी शनिवारी माध्यमांसमोर शहरातील विविध प्रलंबित योजना आणि सध्याच्या समस्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली. ज्या लोकप्रतिनिधींनी या समस्या सोडवायला हव्यात, ते सरकारकडून ठोस कृती करून घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे तेच जनतेचे शत्रू (एनिमी ऑफ द पीपल) असल्याचा गंभीर ठपका त्यांनी…

Read More