Headlines

भाजप म्हणजेच पेड इव्हेंट:राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार, फडणवीसांच्या नागपुरातील कार्यक्रमावरही निशाणा

पुण्यात पार पडलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला भाजपने ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खरपूस समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचा आजचा नागपूरमधील ‘जेन झी’ मेळावा आणि राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना हे दोन्ही ‘पेड इव्हेंट’ असल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांवर…

Read More

pune shirur gang rape shirur pune crime news 22 year old drugged assaulted

पुण्यातील शिरूर शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर अमली पदार्थ देऊन सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणीला एका लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले आणि जबरदस्तीने अमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार कर . आरोपीने तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कारमधून शिरूर येथे नेले. त्यानंतर 19 ते 21…

Read More

अहिल्यानगरच्या उद्योगविश्वाला बूस्टर; 13 हजार कोटींची विक्रमी गुंतवणूक:83 उद्योगांचे करार;सुपा, शिर्डीत 11 हजार 948 रोजगारांची निर्मिती‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत शुक्रवारी ८३ उद्योगांनी तब्बल १३ हजार १७३ कोटी ७१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. या गुंतवणुकीमुळे सुपा, शिर्डी, श्रीरामपूर आणि नेवासा या औद्योगिक क्षेत्रांत तब्बल ११ हजार ९४८ नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप मिळण्याची शक्यता आहे….

Read More

इथेनॉल निर्मितीचा परिणाम; साखर 75 रुपयांवर:जुलैतील 44 रुपयांची साखर महिनाभरात भडकली; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरातील किरकोळ बाजारात साखर थेट ७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. जुलै महिन्यात शहरात ४४ रुपये किलो असणाऱ्या साखरेच्या भावात महिनाभरात तब्बल ३१ रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ बाजारावर थेट परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांचे सणासुदीचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, इथेनॉल निर्मितीसाठी…

Read More

300 वर्षांची परंपरा:शिरसाळा मारुतीच्या दर्शनाला मोठी गर्दी‎, मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र‎

प्रतिनिधी | खामगाव बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर अर्थात शिरसाळा मारुती मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या जागृत देवस्थानाकडे आता खामगावसह बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात ओढा वाढताना दिसून येत आहे. विशेषतः प्रत्येक शनिवारी खामगाव शहर व परिसरातून अनेक भाविक शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी येत…

Read More

पावसाच्या दीर्घ खंडाचा पिकांना फटका; दुष्काळ जाहीर करावा:क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

पावसाच्या दीर्घ खंडाचा फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण् . यंदा उन्हामुळे प्रचंड त्रस्त झालेल्या अकोलेकरांना धो-धो पाऊस बरसेल, अशी अपेक्षा होती. मात्र जून महिन्याच्या प्रारंभी फारसा पाऊस झाला नाही. २३…

Read More

केमच्या कुंकात रासायनिक घटक; समितीने बैठकीत व्यक्त केली चिंता:विधिमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीमध्ये केली पोलखोल‎

विधिमंडळ अंदाज समितीच्या पाच आमदारांच्या पथकाने पंढरपूर शहराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात समितीने शहरातील केवळ एकाच रस्त्याची पाहणी करून विठ्ठल दर्शन घेत पुढच्या तालुक्यात प्रयाण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. . सोलापूर केमचे प्रसिद्ध असलेल्या कुंकवामध्ये रासायनिक घटक आहेत. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी पोलखोल शनिवारी विधिमंडळाच्या…

Read More

गौडगाव भक्तिमय; हनुमान दर्शनासाठी भाविकांची रांग:हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; अन्नछत्र मंडळाकडून उत्तम नियोजन‎

अक्कलकोट स्टेशन | गौडगाव (ता. अक्कलकोट) येथील हेमाडपंथी श्री जागृत मारुती मंदिरात श्रावणी शनिवारनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रासह परराज्यांतून आलेल्या . भाविकांनी श्रद्धेने मारुतीरायाचे दर्शन घेत पूजा केली. ‘जय हनुमान’, ‘श्री मारुतीराया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी श्री…

Read More

आजच्या काळात ज्ञान आणि स्वकष्टानेच यश मिळणे शक्य:आजच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत‎

मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक व्हावे. छोट्या मोठ्या व्यवसायातूनच उंच झेप घेता येते. ज्ञान हे यशाचा मूलमंत्र आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात उत्तुंग भरारी गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करावेत. विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मोबाइल रील मधून वेगळे होऊन रियल आयुष्यामध्ये जगण्याच्या संधी शोधाव्यात असे प्रतिपादन उद्योजकव लेखक एन. बी. धुमाळ यांनी…

Read More

ठाण्यात बिल्डरला 4.95 कोटींचा गंडा; 52 फ्लॅट्स विकून दलालांचा पोबारा:दलालीचे आमिष दाखवून व्यावसायिकास फसवले

एका बांधकाम व्यावसायिकाची ४.९५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील फ्लॅट्स नाममात्र दलाली घेऊन विकून देण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींनी ही फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील बिल्डरने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नदीम शेख आणि अख्तर हुसेन बेग यांनी त्याच्या बांधकाम सुरू…

Read More