मुंबईच्या नालेसफाईचा 'राडारोडा':गाळाऐवजी मलब्याचा खेळ, 250 कोटींच्या बजेटवर कंत्राटदारांचा डल्ला, आयुक्तांच्या नाकाखाली भ्रष्टाचाराचा 'स्लॅब'
मुंबईकरांना पावसाळ्यात ‘तुंबई’पासून वाचवण्यासाठी दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपये पाण्यात सोडणाऱ्या मुंबई महापालिकेचा कारभार किती ‘सडलेला’ आहे, याचे जिवंत उदाहरण बोरिवलीत उघड झाले आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाराची हिंमत इतकी वाढली आहे की, नाल्यातून गाळ उपसण्याऐवजी तिथे चक्क सिमेंट रस्त्यांचे अख्खे ‘स्लॅब’ आणि ‘डिव्हायडर’ गाडले जात आहेत. स्वपक्षाच्याच सत्ताकाळात कंत्राटदारांचे हे ‘डेअरिंग’ पाहून भाजप आमदार…