Headlines

सावता महाराजांच्या भेटीसाठी ‘विठ्ठला’चे अरणगावला प्रस्थान:विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अभंग गायन‎

संत सावता महाराजांचा प्रसिद्ध अभंग “कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी’ या चा जयघोष करून आणि टाळ-मृदंगाच्या तालावर पांडुरंगाच्या पालखीचे संत सावता माळी यांच्या समाधी सोहळ्यासाठी अरण (ता. माढा) कडे अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. पंढरपूर येथील काशी कापडी मठातून निघालेला हा सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अभंग गाऊन अरणच्या दिशेने…

Read More

‘आपली दहिहंडी’ यावर्षी पुन्हा होणार:नवयुवक विद्यार्थी संघटनेची घोषणा, 30 फूट असेल दहिहंडीची उंची‎

शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात दरवर्षी अत्यंत वाजत-गाजत हर्षोल्लासात होणारी ‘आपली दहिहंडी’ यावर्षी पुन्हा त्याच जोशात साजरी केली जाणार आहे. नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली. कोरोना काळापासून वेगवेगळ्या कारणांमुळे हे आयोजन थांबले होते. संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव राजेंद्र वर्मा व उपाध्यक्ष माजी नगरसेवक बबनराव रडके यांनी संयुक्तरित्या केलेल्या निवेदनानुसार आगामी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर,…

Read More

Manoj Jarange Patil Targets Bavankule Over Maratha Reservation Controversy

सरकार जसा त्रास मराठा समाजाचे खरे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे, तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर, शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिला आहे. मात्र, हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवांचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्य . मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची चूक चंद्रशेखर…

Read More

मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय:दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ‘आभाळातून ज्ञान’ प्राप्त झाल्याचा टोला लगावला. “कमिशनखोरीमुळे रस्त्यांची चाळण”…

Read More

ज्या बसने शाळेत पोहोचवले, तिनेच ईश्वरीच्या आयुष्याचा प्रवास संपवला:स्कूल बस रिव्हर्स घेताना 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू‎

चिमुकलीचे बालपण नुकतेच उमलत होते. शाळेचे दप्तरं, मित्र-मैत्रिणी आणि आई-वडिलांच्या स्वप्नांनी भरलेले तिचे छोटेसे जग एका क्षणात उद्ध्वस्त झाले. सकाळी शाळेत जाताना ज्या बसमधून ती आनंदाने निघाली, त्याच बसने दुपारी तिचे प्राण हिरावून घेतले. रिध्दपूरच्या या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेने प्रत्येक पालकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे. आपली मुले शाळेत पाठवताना त्यांची सुरक्षितता खरोखरच…

Read More

अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर:'सिंदूर' उपक्रमांसह सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती, राजकीय चर्चांनाही उधाण

मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शनिवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज थेट दिल्लीच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. या दौऱ्यात ते क्रांती दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईतील बंद दाराआडच्या राजकीय खलबतांनंतर शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व…

Read More

डांबरी रस्त्यावर सिमेंटचे ‘ठिगळ’; पालिकेची तात्पुरती मलमपट्टी:रस्त्यांची तांत्रिक पाहणी करून दर्जेदार कामांची मागणी‎

शहरातील प्रमुख मार्गांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे होत असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीकडे अखेर अकोट नगर परिषद प्रशासनाने लक्ष दिले आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’ने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत २ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिका प्रशासनाकडून काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची तात्पुरती कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, डांबरी रस्त्यावर सिमेंटचे ठिगळ लावून करण्यात आलेली ही मलमपट्टी किती दिवस टिकणार, असा…

Read More

बावनकुळेंना समज द्यावी, सरकारही पाडायला कमी करणार नाही- जरांगे:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा‎

मराठा आरक्षण आंदोलक संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माढा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य इशारा बैठकीला सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेसाठी सहा तासांहून अधिक उशीर होऊनही हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणासह समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी माढा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेच्या…

Read More

सलग तिसऱ्या दिवशी विधिमंडळ अंदाज समितीच्या रडारवर मनपा:सीना नदी, कचरा संकलनासह मनपा प्रशासनाच्या कामकजावर नाराजी‎

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीच्या रडावर सलग तिसऱ्या दिवशीही महापालिका प्रशासन राहिले. शनिवारी झालेल्या समितीच्या शेवटच्या बैठकीत सीना नदीचे खोलीकरण, कचरा डेपो व सीना नदीवरील उद्यान विकासाचा प्रकल्पावर या समितीने लक्ष केंद्रीत करुन मनपा प्रशासनाची . ६ ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्हा दौऱ्यावर आलेल्या या समितीने शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा…

Read More

धरणाच्या पाण्याचे नियोजन गरजेचे‎:पैठण येथील जायकवाडी धरण 94.45% पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन‎

जायकवाडी धरणातील जलसाठा ९४.४५ टक्क्यांवर पोहोचला असून, शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या सोहळ्यास विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, तहसीलदार ज्योती पवार, मनोरमा गायकवाड, भुषण कावसानकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या मुबलक जलसाठ्यामुळे…

Read More