Headlines

तरुणाची १५ लाखांची फसवणूक:हडपसर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी…

Read More

हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं:बारामतीत पराभवानंतरही करूणा मुंडेंचा आत्मविश्वास कायम; म्हणाल्या- मी लढले हेच माझं जिंकणं

बारामती मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला असला, तरी प्रतिस्पर्धी उमेदवार करूणा मुंडे यांनी पराभव स्वीकारताना आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. माझा पराभव झाला असला, तरी लढण्याची संधी मिळाली हेच माझं खऱ्या अर्थाने यश आहे, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद…

Read More

मोठा निर्णय:पंढरपूर कॉरिडॉरला हिरवा कंदील, 4000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; भूसंपादनाची प्रक्रिया 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार

मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूर प्रकल्पासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून भूसंपादनाची…

Read More

लव्ह जिहाद, गोवंश कत्तलीचे अड्डे शोधून त्याची माहिती पोलिसांना द्या:आमदार टी. राजा सिंह यांचे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार संतती नियमन कायदा सर्वांना लागू करण्याची मागणी‎

प्रतिनिधी | अकोला देशात अलीकडे वाढलेले ‘लव्ह जिहाद’, गोवंश तस्करी आणि कत्तलीचे वाढते प्रमाण पाहता त्या विरोधात प्रत्येक हिंदूने आपल्या समाजाच्या रक्षणासाठी आठवड्यातून एक दिवस दोन ते तीन तास कार्य करुन “लव्ह जिहाद’ तसेच गोवंश कत्तलीचे अड्डे शोधून त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन हैदराबाद येथील भाग्यनगरचे आमदार टी. राजा सिंह यांनी केले. हिंदू राष्ट्र…

Read More

सत्तेच्या लयलुटीत गुंतलेल्यांपासून जनता दूर:स्वार्थ अन् घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांचे शेवटचे किल्ले उखडले गेले, भाजपचा घणाघात

भाजपने केरळसह तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सत्तांतरावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. सद्यस्थितीत जनता कोणतीही ठोस विचारधारा नसलेल्या व सत्तेच्या लयलुटीत गुंतलेल्यांपासून दूर जात आहे. त्यामुळे 5 राज्यांच्या या निवडणुकीत स्वार्थ अन् घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांचे शेवटचे किल्ले उखडले गेलेत, असे भाजपने या प्रकरणी म्हटले आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पद्दुचेरी या 5 राज्यांतील…

Read More

मतदारांचा विश्वास अजितदादांना समर्पित:विजयी मिरवणूक काढू नका, गुलालही उधळू नका, संयम राखा, सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मिरवणुका न काढण्याचे व गुलाल न उधळण्याचे आवाहन केले आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. त्यात सुनेत्रा पवार यांनी विजयी…

Read More

अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाचा परभणी येथे तुरुंगात ऱ्हदयविकाराने मृत्यू:20 महिन्यापासून होता तुरुंगात, 6.27 कोटींचे अपहार प्रकरण

हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेच्या ६.२७ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील २० महिन्यापासून परभणीच्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षाचा ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. ३ दुपारी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे (रा. गोपाल टॉकीज जवळ वाशीम) याने पतसंस्था स्थापन करून ठेवीदारांना जादा व्याजदराने परताव्याचे अमिष दाखविले होते….

Read More

काटेपूर्णा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या लखलख चांदण्यात रंगली मचान गणना:मे महिन्यातील कडक उन्हामुळे पाणवठे कोरडे‎

प्रतिनिधी | मंगरूळपीर वैशाखातील बैद्धपौर्णिमेच्या लख्ख, दूधासारख्या चांदण्यात न्हालेल्या जंगलात शांततेचा एक वेगळाच स्वर उमटला होता आणि त्या शांततेतून सुरू होती वन्यजीवांच्या हालचालींची नोंद. वाशीम आणि अकोला जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये यंदाची मचान प्राणी गणना उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. मे महिन्याच्या कडक उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी बाहेर पडतात. याच…

Read More

पतंजली परिवारातर्फे महाराष्ट्र, कामगार दिन, बुद्धपौर्णिमा उत्साहात:आरोग्याचा दिला संदेश

. महाराष्ट्र दिन कामगार दिन व बुद्धपोर्णिमा हा त्रिवेणी संगम साधत हा दिवस पतंजली योग परिवारातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शांती आरोग्य व श्रमाचा संदेश देत विशेष योग साधना, ध्यान, प्राणायाम सकाळी ६ ते ६.३० पर्यंत घेण्यात आले. विशेष अतिथी म्हणून प्रल्हाद सुलताने, नारायणराव अंधारे, नीळकंठ साबळे, पुरुषोत्तम आवळे, चंद्रकांत सोनोणे, कपिल लाड, विनायकराव…

Read More

माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करावी:प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे

प्रतिनिधी|कोल्हार प्रवरा हायस्कूल या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी विद्यालयात मोठ्या ‌उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचेचेअरमन डॉ. भास्कर खर्डे उपस्थित होते. डॉ. सुस्मिता विखे म्हणाल्या, प्रवरा हायस्कूल ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण देणारी आघाडीची शाळा…

Read More