Headlines

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार:27 जूनपासून महाराष्ट्र दौरा, पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

शिवसेना (ठाकरे गट) मधून सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातूनच ते पक्षबांधणीची नवी मोहीम सुरू करणार आहेत. या दौऱ्याकडे ठाकरे गटाच्या राजकीय प्रतिआक्रमणाची सुरुवात म्हणून पाहिले जात…

Read More

BJPs Dhairyasheel Kadam Wins; Mahayuti Votes Split

राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब . धैर्यशील कदम यांचा मोठा विजय विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मतांवर समाधान…

Read More

छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला‎:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल‎

शहरातील कानडी मळा परिसरात‎ छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये‎ झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार ‎शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. या‎घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले‎असून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्या‎तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल ‎केले आहेत.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎गोरख विजय सिंग (२४, रा. कानडी‎मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले‎आहे की, संशयित तेजस ऊर्फ सोनू‎बनसोडे याने त्यांच्या नातेवाईक तरुणी व‎महिलेकडे पाहून…

Read More

नांदेड विधान परिषदेत भाजपचे अमरनाथ राजुरकर विजयी:भाजपला 339, मविला 84 मते; काँग्रेसची मते फुटली

नांदेड विधान परिषदेसाठी आज मतमोजणी करण्यात आली ४५२ पैकी ४५१ मतदान झाले होते . पैकी ३३९ मते घेत भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना ८४ मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत इंगोले यांना ५ मते मिळाले आहेत. पहिल्यांदाच विधान परिषदेच्या…

Read More

अंदुरा फाट्याजवळ भीषण ‎अपघात:अपघातात दोन युवकांचा ‎‎जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

अकोट- शेगाव मार्गावरील अंदुरा ‎‎फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या‎मोठ्या भेगांमुळे झालेल्या भीषण ‎‎अपघातात अकोट येथील दोन युवकांचा ‎‎जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ‎‎रविवारी दुपारी घडली. जिल्ह्यातील ‎निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा मुद्दा‎यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.‎ मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल‎राजेश भोरे (२२) व श्रीकांत पुरुषोत्तम ‎‎बायस्कर (२२) हे दोघे युवक अकोट ‎‎शहरातील श्रीहरी हॉटेलच्या मागील ‎‎परिसरात राहणारे होते. ते शेगाव…

Read More

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎

बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे….

Read More

विधान परिषद निवडणूक निकाल:6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित जागांचा फैसला आज, नाशिक, संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागले असून, या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाने आपल्या सदस्यांना…

Read More

52 वर्षीय महिलेचा विनयभंग:एका महिलेसह तिघांवर गुन्हा

मुलीबरोबर बोलण्याच्या व फोटो काढण्याच्या कारणावरून ५२ वर्षीय महिलेस अश्लील बोलून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी तिघांवर सलगर वस्ती पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जितेश शशिकांत जाधव, सनी जाधव व अनिता जाधव (सर्व रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक- ३) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी महिला…

Read More

अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:"जेथे उत्पन्न, तेथेच बस'' धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात‎

आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने विरजण पाडले आहे. “जेथे उत्पन्न, तेथेच बससेवा’ हे ब्रीद घेऊन अकोले आगाराचा कारभार सुरू असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हाल गेल्या अनेक महिन्यांपासून…

Read More

पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पावसाळी पर्यटनाला ‘ब्रेक’‎:निसर्गप्रेमींसह व्यावसायिकही पावसाच्या प्रतिक्षेत, ट्रेकिंगमध्ये 30 ते 40 टक्के घट‎

निसर्गाचे अप्रतिम रूप आणि अथांग जलाशयांचे वैभव लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला यंदा पावसाने दडी मारल्यामुळे ब्रेक लागला आहे. जून महिना संपत आला तरी वरुणराजाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी हिरवी शाल पांघरणारे डोंगर अजूनही कोरडेच आहेत. तर धबधबे वाहते झालेले नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी गजबजणाऱ्या निसर्गरम्य कडेकपारी आणि गडकिल्ले सध्या ओस पडले आहेत. नेहमी जूनच्या…

Read More