Headlines

ऐतिहासिक वारसा जपावा:पानगावच्या शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी द्यावा

तालुक्यातील पानगाव येथील ऐतिहासिक शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा अद्भूत वारसा आहे. या जलाशयाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी येथील पर्यावरण प्रेमी ॲड.प्रशांत शेटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ॲड. प्रशांत शेटे आणि सामाजिक कार्यकर्ते अंकुश वाघमारे यांनी पानगाव…

Read More

आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका:प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी होणार चौकशी, कोर्टाने दिली परवानगी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावावरून त्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका बसला आहे. कोर्टाने त्यांच्या पोलिस चौकशीला परवानगी दिली असून, यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिवंगत गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले होते….

Read More

जावरा ते वरुडा मार्गाची दुरवस्था; काँग्रेस आक्रमक:10 दिवसांत बांधकाम सुरू न झाल्यास आंदोलन‎

तालुक्यातील जावरा फाटा ते वरुडा या ग्रामीण मार्ग क्र. तीनची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज वानखडे यांना निवेदन दिले . दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने…

Read More

4 महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद:वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई, ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारून मिळवले नियंत्रण

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या…

Read More

रविवारी 31 मे रोजी दिसणार आता ‘ब्लू मून':एकाच आठवड्यात दोन खगोलीय घटना,खगोलप्रेमींना पर्वणी‎

निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी मे महिन्याचा शेवट एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक अनुभूती घेऊन येत आहे. आता दोन दिवसानंतर, पंचवीस मे रोजी ”शून्य सावली”चा थरारक अनुभव येईल. त्यानंतर ३१ मे रोजी रात्री आकाशात ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एकाच कॅलेंडर महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याच्या या अनोख्या खगोलशास्त्रीय घटनेमुळे स्थानिक खगोल अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता…

Read More

शून्य सावलीपाठोपाठ ३१ मे रोजी दिसणार 'ब्लू मून':अमरावतीत एकाच आठवड्यात दोन खगोलीय घटना

निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी मे महिन्याचा शेवट एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक अनुभूती घेऊन येत आहे. आता दोन दिवसानंतर, पंचवीस मे रोजी ‘शून्य सावली’चा थरारक अनुभव येईल. त्यानंतर ३१ मे रोजी रात्री आकाशात ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एकाच कॅलेंडर महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याच्या या अनोख्या खगोलशास्त्रीय घटनेमुळे स्थानिक खगोल अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता…

Read More

शेतधुरे जाळण्याच्या नादात सरकारी झाडे खाक:गुन्हे दाखलची मागणी, पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दिले कारवाईसाठी निवेदन‎

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक व वृक्षारोपण केलेल्या मौल्यवान सरकारी झाडांना आग लावून नष्ट करण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. . उन्हाळ्यात बाळापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकरी शेतधुरे जाळत असताना, लगतची सरकारी झाडेही पेट घेत आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक झाडे पेटवली जात असल्याचा आरोप करत अनंतराव फाटे, जयश्री फाटे, अनिल गावंडे…

Read More

वादळाचा तडाखा:जवळा परिसरात फळबागा भुईसपाट, सरसकट पंचनामे‎करण्याची मागणी‎

जवळा आणि परिसर परिसरामध्ये शुक्रवारी (२२ मे) दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील केळी, पपई, डाळिंब आणि आंब्याच्या शेकडो हेक्टरवरील बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र…

Read More

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावानंतर आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत:सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला धरले धारेवर

चिखली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चिखली गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले आहे. प्रशासनाने तातडीने हालचाली करत आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे. शहरात १५ ते २० दिवसांनी होणार Source link

Read More

तरुणाईला मोबाईलपासून दूर करून वाचन संस्कृती रुजवणारी संमेलने काळाची गरज:शब्दगंध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री भरणे यांचे प्रतिपादन‎

आपली मराठी भाषा, आपले साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये कमालीची व्यस्त झाली आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशी संमेलने गरजेची आहेत, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केले. शब्दगंध…

Read More