Headlines

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई!:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेल्यांवर राज्यभरात 150 ठिकाणी छापे

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर, एटीएसने मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या…

Read More

तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना पाणी कधी?:अंबादास दानवेंचा सरकारला सवाल; मंत्री उदय सामंत म्हणाले- त्रुटींची चौकशी, स्वतंत्र समिती नेमणार

छत्रपती संभाजीनगर शहराच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेवरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरत, “तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना नेमकं पाणी कधी मिळणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पातील त्रुटी मान्य करत स्वतंत्र चौकशी…

Read More

बच्चू कडूंचा सभागृहात संताप:'प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात', सचिन अहिरांनी घेतला आक्षेप

विधान परिषदेत सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. दिव्यांग, अनाथ, एकल महिला आणि भिक्षेकरी यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप करताना त्यांनी, “कधी-कधी प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात,” असे वक्तव्य केले. या विधानावर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर…

Read More

नाशिकच नाही, संपूर्ण राज्यातील अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार:उदय सामंतांचा मोठा दावा, खडसे-तावडे भेटीवरही केले भाष्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. याचवेळी, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या…

Read More

महाड मुख्याधिकारी मारहाण प्रकरण तापलं:अबू आझमींकडून 'सत्तेचा माज' आल्याची टीका, मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या- महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात झालेल्या कथित मारहाण प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी भाजप नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका व्यक्तीविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी…

Read More

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावेही जोडले आहेत. “न खाऊंगा,…

Read More

स्वतःचे दागिने, वाडा विकून 'मिसिंग लिंक' बांधलाय का?:हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात; भ्रष्टाचारावरून थेट नार्को टेस्टचे आव्हान

‘मिसिंग लिंक’वरून सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पांवरून टीका झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता यावरून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांवर अत्यंत टीका केली आहे. “मिसिंग लिंक मीच बांधला, असा फडणवीसांचा अहंकार आहे; पण त्यांनी स्वतःची शेती किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला…

Read More

मंगरूळ कांबे-शेलू पाणंद रस्ता चिखलात; मशागतीसाठी अडचण:रस्त्यांचा गाजावाजा मोठा; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र पाणंद वाटा‎

तालुक्यातील मंगरूळ कांबे ते शेलू या मुख्य पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या शेतात जाणेही कठीण झाले असून, खरीप हंगामाची पेरणी व मशागतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य वाहून नेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाकडून…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुटका, एकाचा मृत्यू; 2 दिवसांनंतरही कचऱ्याखाली दबलेल्या 8 जणांचा शोध सुरूच

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेला आता दोन दिवस उलटून गेले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अद्यापही युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अजूनही ८ कर्मचारी कचऱ्याच्या…

Read More

आर्थिक फटका:‘बुस्टर’ कंपनीचे ‘हुतूतू’ सोयाबीन बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत, कृषी विभागाने घेतली आंदोलनाची दखल‎

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी करूनही उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर कृषी विभागाने बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यांचे नमुने अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर ८ जुलै रोजी निर्भय कृषी मंदिर कृषी सेवा केंद्र मोर्शी येथील सोयाबीन बियाण्यांचे नमुने गुणनियंत्रण अधिकारी दिनेश…

Read More